कोलकाता प्रकरणावरून भाजपाचा जोरदार हल्लाबोल
कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि
हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या
Related News
प्रशांत किशोर सुनेत्रा पवारांच्या भेटीला; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे रणनीतीकार होणार? मोठ्या राजकीय हालचालींना वेग
महाराष्ट्राच्या राजकारणा...
Continue reading
शिवसेना कुणाची? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विधानाचा सुप्रीम कोर्टात उल्लेख; न्यायमूर्तींच्या निरीक्षणांनी वाढली उत्सुकता
शिवसेना पक्ष, निवडणूक चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणावर ...
Continue reading
किआचा मेगा प्लॅन! भारतात येणार EV, हायब्रिड आणि फॅक्टरी-फिटेड CNG कारची नवी फौज; ऑटो बाजारात वाढणार स्पर्धा
भारतीय ऑटोमोबाईल बाजार झपाट्याने बदलत अस...
Continue reading
अंतिम संस्काराचा व्हिडिओ पाठवा... ५१०० रुपये पाठवले, पण वडिलांच्या अखेरच्या प्रवासालाही तिन्ही मुली गैरहजर; सोनीपतची घटना हेलावणारी
हरियाणातील सोनीपतमध्ये वृद्धाश्रमात राहणाऱ्या ७...
Continue reading
तुमच्या कारमध्ये ABS आणि EBD आहे का? पावसाळ्यात जीव वाचवणारे हे दोन महत्त्वाचे सेफ्टी फीचर्स कसे करतात काम?
पावसाळ्यात सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी ABS आणि EBD का आहेत अत्यावश्यक?
पा...
Continue reading
शिवसेना कोणाची? कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला थेट सवाल; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत शिंदे गटाविरोधात जोरदार युक्तिवाद
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना नाव आणि चिन्हावरील वादाची ...
Continue reading
मनोज जरांगे पाटील यांचा लक्ष्मण हाकेंवर जोरदार हल्लाबोल; “ही कुठली पैदास?” म्हणत साधला निशाणा, सरकारलाही दिला इशारा
Manoj Jarange on ...
Continue reading
घटनेवर देशभरात संताप व्यक्त होत आहे. या मुद्द्यावरून
राजकारण सुरू आहे. कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणी
भाजपाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना घेरलं आहे.
भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर कोलकाता पोलीस आयुक्त
आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी
गौरव भाटिया यांनी केली आहे.
गौरव भाटिया म्हणाले की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पोलीस आयुक्तांची
पॉलीग्राफ टेस्ट व्हायला हवी. गौरव भाटिया यांनी नबन्ना येथील विद्यार्थ्यांची
रॅली रोखल्याबद्दल ममता सरकारवरही हल्लाबोल केला आणि जे सत्याच्या
पाठीशी उभे आहेत त्यांच्यावर पोलीस कारवाई करत आहेत असं म्हटलं.
“सत्य बाहेर आले पाहिजे. सत्य दाबलं जाऊ शकत नाही आणि सर्वात
मोठी गोष्ट म्हणजे हे लोक आपल्या पदावर बसून विद्यार्थ्यांना चिरडत आहेत,
संविधानाचा अपमान करत आहेत, हे खपवून घेतलं जाणार नाही,
हा मुद्दा आज जसा उचलला गेला आहे तसाच तो पुढेही उचलला जाईल”
असं गौरव भाटिया यांनी सांगितलं.
Read also: https://ajinkyabharat.com/pandharpuratil-bhima-river-pur/