मालेगाव शहरालगत असलेल्या दरेगाव येथे मुंबई -आग्रा महामार्गावर भीषण अपघात झालाय.
मालेगावजवळ दरेगाव येथे मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात झाला.
मालवाहू ट्रक विरुद्ध बाजूने जात असताना अचानक उलटला. ट्रक थेट प्रवासी रिक्षावर पडला,
त्यामुळे रिक्षा पूर्णपणे चिरडली गेली.या दुर्घटनेत रिक्षातील ४ ते ५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
Related News
मल्टी-अॅसेट फंड पोर्टफोलिओमध्ये विविधतेसाठी तज्ज्ञांचा सल्ला
मल्टी-अॅसेट फंड हे गुंतवणूकदारांना विविध मालमत्ता वर्गांमध्ये पोर्टफोलिओ डायव्...
Continue reading
अजित पवार यांचा विमान अपघात : नेत्यांकडून शंका, चौकशीची मागणी जोर धरत
माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे नेते अजित पवार यांचा विमान अपघाताची घट...
Continue reading
घरात नकारात्मक ऊर्जा वाढत आहे? फक्त या दोन वस्तूंचा वापर करून सकारात्मक ऊर्जा वाढवा – वास्तुशास्त्र आणि फेंगशुईतून सोपे उपाय
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात, प्रत्येकजण आपल्या घरात शां...
Continue reading
सोनं आणि चांदीच्या भावात मोठी घसरण; दागिने खरेदीसाठी योग्य वेळ?
जळगाव – मागील काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या भावात चढउतार...
Continue reading
जीभेवरील पांढरा थर: आरोग्याचा इशारा किंवा सामान्य समस्या?
जिभेवरील पांढऱ्या थरामुळे उद्भवणाऱ्या आजारांप...
Continue reading
बँक लॉकरमध्ये ठेवलेले सोने किती सुरक्षित? RBIच्या नियमांनुसार संपूर्ण माहिती जाणून घ्या
आजच्या काळात सोने, दागिने, महत्त्वाची कागदपत्रे यांसारख्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यास...
Continue reading
Today’s Gold Rate: वाह! सोन्याचा भाव आपटला, लगेच खरेदी करा; आज १० ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागणार?
सर्वसामान्यांसाठी आजचा दिवस अत्यंत दिलासादायक ठरला आहे. गेल्या काही महि...
Continue reading
Holi 2026 Date: चंद्रग्रहणामुळे होळी कधी साजरी होणार? पंचांगानुसार जाणून घ्या संपूर्ण माहिती
Holi 2026 Date: होळी हा सण भारतात उत्साह, आनंद आण...
Continue reading
Share Market चे धुरंधर! 6 दिवसांत 76 टक्क्यांचा तुफान परतावा, गुंतवणूकदारांनी गोण्या भरून कमावला पैसा
Multib...
Continue reading
अपघातानंतर घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. दरम्यान, या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून ट्रक हटवण्याचे काम सुरू आहे.
अधिकृत मृतांचा आकडा आणि जखमींची माहिती लवकरच मिळण्याची शक्यता आहे.
अपघातात चार ते पाच जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
महामार्गावरून भरधाव वेगाने जाणारा मालवाहू ट्रक अचानक विरुद्ध बाजूने आला आणि नियंत्रण सुटल्याने पलटी झाला.
More news here
https://ajinkyabharat.com/nashikamadhyay-unauthorized-religious-prod/