नाशिक प्रतिनिधी : नाशिक येथील असलेल्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणातील आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी सुरू असलेले आमरण उपोषण अखेर समाप्त झाले. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री व मालेगावचे पालकमंत्री माननीय दादाजी भुसे यांनी प्रत्यक्ष उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली.
29 डिसेंबर 2025 पासून हे आमरण उपोषण सुरू होते. चौथ्या दिवशी उपोषणकर्ते चंद्रकांत चैत्राम हिरे (वय 42) यांची प्रकृती अचानक बिघडली. चक्कर येऊ लागल्याने त्यांना तातडीने मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत.
घटनेची गंभीर दखल घेत मंत्री दादाजी भुसे यांनी सोमवारी डोंगराळे येथे धाव घेतली. त्यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. फाशीच्या शिक्षेची तीव्र मागणी लक्षात घेऊन त्या मागण्या शासनदरबारी पोहोचवण्याचे व त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी लेखी स्वरूपात दिले.
Related News
यवतमाळमध्ये हृदयद्रावक घटना: स्वयंपाकातील किरकोळ वादातून उभा राहिला मोठा अनर्थ
महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे घडलेली ए...
Continue reading
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात: डॉ. जितेंद्र शेळके व पत्नीचा दुर्दैवी मृत्यू, तपासात नवे प्रश्न
महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गावर घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण राज्यात खळबळ ...
Continue reading
आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून केलेल्या विधानामुळे राज्यात पुन्हा...
Continue reading
अमरावती, दि. 18 एप्रिल 2026 — अमरावती आणि परतवाडा परिसरात उघडकीस आलेल्या तरुणींच्या लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणाने संपूर्ण विदर्भ...
Continue reading
नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणावर Amruta Fadnavis यांचा गंभीर गौप्यस्फोट; कॉर्पोरेटमधील अनुभवांबाबत व्यक्त केल्या भावना
नाशिकमध्ये सुरू असलेल्या कथित कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावरून र...
Continue reading
नांदेड शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. देगलूर नाका परिसरातील इस्लामपुरा भागात नाल्याच्या कामासाठी खोदलेल्या खोल...
Continue reading
नाशिकमध्ये घडलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) संबंधित कथित अत्याचार आणि जबरदस्ती धर्मांतर प्रकरणाने राज्यभरात मोठी खळबळ उडव...
Continue reading
मुंबईतील पूर्व उपनगरांमध्ये सकाळच्या वेळेत मॉर्निंग वॉक आणि जॉगिंगसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांमध्ये, विशेषतः महिलांमध्ये, भीतीचे वातावरण निर्माण झ...
Continue reading
विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. पर्वती परिसरात एका मानसिकदृष्ट्या
Continue reading
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या आनंदोत्सवात संपूर्ण राज्यात उत्साहाचे वातावरण असताना यवतमाळ जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली ...
Continue reading
मंत्री महोदयांचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते लिंबू पाणी पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली.
read also : https://ajinkyabharat.com/while-entering-the-house-of-the-newlyweds-should-they-know-the-secret-of-tandalacha-measure-or-vidhimagcha/