मागच्या काही काळात भारत आणि मालदीवमधील संबंध बिघडले होते.
पण आता हळूहळ हे संबंध पूर्ववत होत आहेत. मालदीव सरकारने
एक मोठा निर्णय घेतला आहे. चीनसाठी हा निर्णय म्हणजे झटका आहे.
Related News
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
सुदैवाने जीवितहानी टळली….
मुर्तीजापुरात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांनी घेतली गस्त मोहीम हाती
पारंपरिक शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी
सानंदांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी ( अजित पवार ) मध्ये प्रवेश
मालदीवने त्यांच्या 28 बेटांची व्यवस्था भारताकडे सोपवण्याचा निर्णय
घेतला आहे. या 28 बेटांवर पाणी पुरवठा आणि सीवरशी संबंधित योजनांची
कामं आणि देखभालीची जबाबदारी भारताची असेल.
मालदीवचे राष्ट्रपीत मोहम्मद मुइज्जू यांनी स्वत: ही घोषणा केली आहे.
त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. “मालदीवच्या 28 बेटांवर
पाणी पुरवठा योजनांची जबाबदारी एस जयशंकर यांच्याकडे सोपवताना आनंद झाला.
नेहमीच मालदीवची मदत केल्याबद्दल भारत सरकार आणि खासकरुन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो” असं मुइज्जू यांनी
त्यांच्याा सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मालदीव आणि भारतामध्ये झालेला हा करार भारत विरोधकांना चांगलाच झोंबणारा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले होते.
मालदीव छोटासा देश असला तरी हिंद महासागर क्षेत्रातील एक प्रमुख देश आहे.
शेजाऱ्यांना प्रथम प्राधान्य हे भारताच धोरण आहे. मालदीव भारताचा
मोठा व्यापारी भागीदार आहे. त्याशिवाय मालदीवमधील पर्यटनात भारताचा मोठा वाटा आहे.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या मालदीव दौऱ्यावर चीनच खूप बारीक लक्ष होतं.
चीनला मालदीव बरोबर खूप खास संबंधांची, सहकार्याची अपेक्षा नाहीय
असं ग्लोबल टाइम्समधील लेखात म्हटलं आहे. यातून चीनचा जळफळाट स्पष्ट दिसून येतो.
भारताचे मालदीव बरोबर संबंध बिघडवण्यात चीन अपयशी ठरला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/ramdas-athawale-is-the-true-heir-of-babasaheb-ambedkar-and-sanjay-raut/