अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टीवर
मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून, त्यामुळे मे महिन्यातच
पावसाळ्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे. या बदलत्या हवामानामुळे
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
आंबा घाटात दाट धुके पसरले आहे. हे धुके पाहण्यासाठी आणि
अनुभवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक घाटात गर्दी करत आहेत.
रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा आंबा घाट हा एक निसर्गसंपन्न
आणि सौंदर्याने नटलेला प्रमुख घाटमार्ग आहे. याच आकर्षणामुळे दरवर्षी पर्यटकांची येथे वर्दळ असते.
मात्र यावर्षीच्या अनपेक्षित मान्सूनपूर्व पावसामुळे मे महिन्यातच
आंबा घाटावर धुक्याची चादर पसरली असून, पर्यटक याचा आनंद घेताना दिसत आहेत.
त्यामुळे आंबा गाव व परिसरात पर्यटकांची रेलचेल वाढली आहे.
महामार्गाचे काम संथ गतीने :
सध्या मिऱ्या-रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे.
घाटातील जवळपास निम्म्याहून अधिक अंतरावर रुंदीकरणाचे काम वेगाने सुरु
असले तरी आंबा घाट ते कोल्हापूर या भागातील काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे.
यामुळे काही ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/deoughatamadhye-ghadli-durdaii-incident/