अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टीवर
मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून, त्यामुळे मे महिन्यातच
पावसाळ्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे. या बदलत्या हवामानामुळे
Related News
अकोला- जिल्हा नियोजन समितीचा वाद
अवैध्य गौण खनिज विना रायल्टी वाहतूक प्रकरणी पातुर महसूल विभागाने दोन ट्रॅक्टर पकडले
अकोल्यातील बार्शीटाकळी शहरात आज भीषण अपघात
12 मिनिटांत घेतलं आयुष्याचं टोकाचं निर्णय; पुण्यात आयटी अभियंतेच्या आत्महत्येचं CCTV फुटेज समोर
‘श्रीं’ ची पालखी शनिवारी पातुरात ; पंचायत समितीकडून स्वागताची जय्यत तयारी
भारतासाठी अभिमानाचा क्षण! राफेल लढाऊ विमानाचा ढाचा आता भारतात तयार होणार;
जालना जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर..
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘सिंदूर’ वनस्पतीचे रोपण;
गजानन महाराज पालखी सोबत ‘व्यवसाय व वारी’चा अनोखा संगम!
अकोट शहरात देवपूरा सोमवार वेस येथे शॉट सर्किट झाल्याने घराला लागली आग…
कोरोनाचा पुनरुज्जीवन! देशभरात 5000 जवळपास अॅक्टिव्ह रुग्ण,
खतांची संशयास्पद विक्री : वाहनातील साठा सील!
आंबा घाटात दाट धुके पसरले आहे. हे धुके पाहण्यासाठी आणि
अनुभवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक घाटात गर्दी करत आहेत.
रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा आंबा घाट हा एक निसर्गसंपन्न
आणि सौंदर्याने नटलेला प्रमुख घाटमार्ग आहे. याच आकर्षणामुळे दरवर्षी पर्यटकांची येथे वर्दळ असते.
मात्र यावर्षीच्या अनपेक्षित मान्सूनपूर्व पावसामुळे मे महिन्यातच
आंबा घाटावर धुक्याची चादर पसरली असून, पर्यटक याचा आनंद घेताना दिसत आहेत.
त्यामुळे आंबा गाव व परिसरात पर्यटकांची रेलचेल वाढली आहे.
महामार्गाचे काम संथ गतीने :
सध्या मिऱ्या-रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे.
घाटातील जवळपास निम्म्याहून अधिक अंतरावर रुंदीकरणाचे काम वेगाने सुरु
असले तरी आंबा घाट ते कोल्हापूर या भागातील काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे.
यामुळे काही ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/deoughatamadhye-ghadli-durdaii-incident/