दानापुर : (वा)
विजतारांजवळ असलेल्या वृक्षांच्या फांद्याची तोड करून महाविरतणच्यावतीने दानापुर परिसरात मान्सूनपूर्व कामांना सुरुवात केली आहे.
झाडाच्या फांद्यातून गेलेल्या वीज तारा मोकळे करणेचे काम दानापुर वीज कर्मचाऱ्यांनी चालू केले आहे.
Related News
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत शेकडो युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
आर्यन मेश्राम ने मैन ऑफ द मैच बनकर NECO मास्टर ब्लास्टर को नागपुर टाइटंस पर 9 विकेट से दिलाई शानदार जीत
विदर्भ प्रो T20 लीगमध्ये NECO मास्टर ब्लास्टरच्या 9 गडी राखून विजयात आर्यन मेश्राम चमकदार – सामना विजेता घोषित
वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; मात्र विमा कंपनीचे दुर्लक्ष
डाॅ. प्रतिमा इंगोले यांच्या तेराव्या कथासंग्रहांचे प्रकाशन संपन्न
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
तेल्हारा तालुक्यातील दानापुर वीज कार्यालया अंतर्गत ७ गावे समाविष्ट आहेत.
बरेच ठिकाणी वीज तारा झाडाचे फांद्याना स्पर्श करतात. त्यामुळे पावसाच्या दिवसात थोडा वारा पाऊस
येताच लाइनवर फॉल्ट होऊन गावातील वीज गुल होते. वीज कर्मचाऱ्यांना लाइन सुरळीत करण्यासाठी तासनतास वेळ लागतो.
त्यामुळे वृद्ध, आजारी, लहान बालके यांना विजे अभावी खूप त्रास सहन करावा लागतो.
गावातील प्रत्येक नागरिकांना पावसाळ्यात सुद्धा वीज पुरवठा सुरळीत मिळावा याकरिता दानापुर वीज कार्यालयाचे
कनिष्ठ अभियंता दिनेश थेरे यांचे मार्गदर्शनात दानापुर ते सौदळा या १० किमी अंतराचे वीज तारांना स्पर्श करणाऱ्या
झाडांच्या फांद्या दानापुरचे लाईनमन निखिल मिसाळ,वानखड़े, शेळके यांच्या उपस्थितीत मजुर लावून तोडण्यात आल्या आहेत.
तसेच कृषी पंपाच्या लाईनला लागनाऱ्या झाडांच्या फांद्याची सुध्दा शाटनी करण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.