कुरणखेड – अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे शेतमजुराचे नुकसान बकऱ्या चारत असताना चालू विद्युत
तारेला स्पर्श होऊन दोन बकरी दोन श्वान मृत्युमुखी अजब गजब महावितरण चा कारभार
वनी रंभापुर सब स्टेशन अंतर्गत येत असलेल्या महावितरणच्या राजापूर पीकेव्ही विभागात
Related News
वारीसाठी मध्य रेल्वेची तयारी; ८० विशेष गाड्यांची सोय, कर्नाटकहूनही रेल्वे
सोयाबीनपेक्षा कपाशीला पसंती दहिगाव गावंडे येथे पेरणीला वेग : शेतशिवारात लगबग
एअर इंडिया विमान दुर्घटनेत तरुण क्रिकेटपटू दीर्ध पटेलचा मृत्यू; इंग्लंडला जात असताना अपघात
कोच्चीहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी; नागपूरात आपत्कालीन लँडिंग
भेंडीमहाल ते पिंजर रस्त्यावर खड्डे! अपघाताची शक्यता
उंबर्डा बाजार परिसरात कपाशीच्या लागवडीला सुरुवात
विराट कोहलीचं मॅचदरम्यान ‘स्पेशल चॉकलेट’; किंमत तब्बल ५ हजार रुपये!
कामरगावात ज्यादा दराने बी बियाणे व रासायनिक खताचा काळा बाजार करून शेतकऱ्यांना विक्री करून आर्थिक लूट ;
नाशिकमध्ये उद्धव सेनेला आणखी एक हादरा; चार माजी नगरसेवक शिंदे गटात
वाई फाट्यावर उभ्या ट्रकला दुचाकीची धडक,एक जागीच ठार
अज्ञात वाहनाच्या धडकेत माकडाचे दुर्दैवी निधन
विनंती अर्ज देऊनही मोखा ग्रामपंचायत चा कारभार नियोजन शून्य
ता.१६ पैलपाडा दुपारी येथील शेत मजुर बंडू जामनिक हे आपल्या नेहमीप्रमाणे बकऱ्या चारत असताना
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ राजापूर विभागाच्या हद्दीत गेल्या कित्येक दिवसापासून महावितरणचे विद्युत प्रवाह सुरू असलेले तार खाली पडलेले होते.
मात्र याकडे महावितरण कर्मचारी व अधिकारी यांचे अक्षम दुर्लक्ष होते बंडू जामणीक हे बकर्या चारत असताना
त्यांच्या 50 कळपा मधील दोन बकऱ्या चा खाली पडेल असलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाला आणि त्या जागेवर मरन पावल्या
त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेले दोन श्वान सुद्धा त्या विद्युत तारेला
स्पर्श होऊन जागेवरच मृत्युमुखी पडले एवढा गंभीर प्रकार घडला असताना सुद्धा महावितरणच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात माहिती नाही
आम्ही महावितरणचे अधिकारी यांना अगोदर फोन केला असता त्यांना या संदर्भात कुठलीच माहिती नव्हती नंतर त्यांनी पुन्हा
सांगितलं की फक्त येथे श्वास मृत्युमुखी पडले आहे एवढी गंभीर घटना होऊन
सुद्धा महावितरणच्या अधिकाऱ्यांना माहित नाही हा किती गांभीर्याचा प्रकार आहे मात्र मोठी जीवित हानी यामुळे घडली आहे.
यावर दोषी महावितरणचे कर्मचारी अधिकारी यांच्यावरचा काय कारवाई होते आणि त्या शेतमजुरांच्या बकऱ्यांची
भरपाई महावितरण देणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
अशा अक्षमशा दुर्लक्ष करणाऱ्या महावितरणच्या कर्मचारी अधिकाऱ्यांकडे आता काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/varisathi-central-railway-tayari-70-special-gadyanchi-soy-karnatakhunhi-railway/