राज्यात सलग तीन-चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून अनेक भागांना पुराचा फटका बसला आहे.
मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, रत्नागिरी या भागांना हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. घाटमाथ्यावरील जिल्ह्यांनाही धोका असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
10 लाख एकर शेती पाण्याखाली गेली असून गावोगाव जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Related News
दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलिनीकरणाच्या चर्चेला गती; छगन भुजबळांचे विधान चर्चेत
महाराष्ट्रातील राजकारणात आता पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलिनीकरणाची चर्चा जोर ...
Continue reading
अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीमध्ये मोठा बदल; सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री, पक्षातील निर्णयांमध्ये नवा अध्याय
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नुकतेच एका दुःखद घडामोडीचा सामना ...
Continue reading
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पहिला दौरा: विदीप जाधव यांच्या कुटुंबाला दिले सांत्वन
महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींमध्ये उपमुख्यमंत्...
Continue reading
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात मोठा बदल; प्रफुल पटेल अध्यक्षपदी, राज्याच्या राजकारणात खळबळ
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारी घटना समोर आली असून राष्ट्रवादी काँग्...
Continue reading
अजित पवार विमान अपघातप्रकरणी मोठा ट्विस्ट VSR व्हेंचर्स कंपनीचे काळे कारनामे उघड
युरोपियन सुरक्षा यंत्रणेने आधीच केली होती ब्लॅकलिस्ट ‘लेव्हल 1’ नोटीस, परवाना निलंबन, तरीही उड्डाण...
Continue reading
सुनेत्रा अजित पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्या; राजभवनात शपथविधी, राष्ट्रवादीत गटनेतेपदी निवड
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आज एक ऐतिहासिक टप्पा गाठला गेला आह...
Continue reading
Ajit Pawar NCP Merger. दिवंगत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठीची योजना आता अडचणीत; सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांची भूमिका आणि राष...
Continue reading
Jayant Patil : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची तटकरे, भुजबळ, पटेलांना कल्पना होती; जयंत पाटील यांच्या गौप्यस्फोटामुळे राजकारणात मोठी खळबळ
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री
Continue reading
Sharad Pawar : त्या दोन प्रश्नावर शरद पवार भडकले, म्हणाले, मला काय माहीत? Ajit Pawar निधनानंतर राजकीय हालचालींवर शरद पवारांचा मोठा खुलासा
राज्याचे दिवंगत
Continue reading
अजित पवार विमान अपघात: ‘अजित पवारांचं निधन एक षडयंत्र…’, राखी सावंतचं धक्कादायक विधान आणि राज्यातील राजकीय उलथापालथ
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित ...
Continue reading
त्यांची काहीतरी अडचण असेल…” सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर मंत्री गिरीश महाजन यांचे विधान
बारामती विमान अपघातानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडी; सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री
मुंबई :...
Continue reading
अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले असून नागरिकांना बोटीद्वारे सुरक्षित स्थळी हलवले जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षातून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी धरणांमधून पाणी सोडताना खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत.
प्रत्येक धरणावर अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. शेजारील राज्यांकडूनही सहकार्य मागितले जात आहे.
आज सकाळी 11 वाजता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आणि 12 वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. 36 जिल्ह्यांतील प्रशासन अलर्ट मोडवर आहे.
काही ठिकाणी जीवितहानी झाल्याची माहिती असून अधिकृत आकडेवारी लवकरच जाहीर होईल.
सरकारने नागरिकांना “गरजेचे नसेल तर बाहेर पडू नका” असे आवाहन केले आहे. बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे पुढील दोन दिवसांत सुरू होतील.
Read also : https://ajinkyabharat.com/pakistancha-nava-cut-ujhad/