राज्यात सलग तीन-चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून अनेक भागांना पुराचा फटका बसला आहे.
मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, रत्नागिरी या भागांना हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. घाटमाथ्यावरील जिल्ह्यांनाही धोका असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
10 लाख एकर शेती पाण्याखाली गेली असून गावोगाव जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Related News
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं नाव असलेल्या Ajit Pawar यांच्या कुटुंबाशी संबंधित एक भावनिक आणि सुंदर आठवणींचा क्षण सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त...
Continue reading
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भविष्यासंबंधी महत्त्वपूर्ण चर्चांना नवीन वळण आलं आहे. राष्ट्रवादी ...
Continue reading
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या भोंदूगिरी, अंधश्रद्धा आणि गूढ कारस्थानांचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आम...
Continue reading
अजित पवारांच्या फोटोवर फुल्या, रोहित पवारांचे धक्कादायक आरोप; Ashok Kharat प्रकरण राज्यात खळबळ निर्माण करत
महाराष्ट्रात सध्या राजकीय आणि सामाजिक दोन्ही स्तरावर खळबळ निर्माण करणारे...
Continue reading
बारामती विधानसभेच्या पोट निवडणुकीत आता बिनविरोधी रंगाचा सवाल; लक्ष्मण हाके उमेदवार बनवणार
बारामती विधानसभेची पोट निवडणूक सध्या महाराष्ट्र राजकारणात चर...
Continue reading
अजितदादांच्या मृत्यूनंतर ‘कारस्थान’चा आरोप; सुनिल तटकरेंचा इशारा, रोख नेमका कोणाकडे?
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची जोरदार फेरी सुरू झाली आहे. राष्ट्रवा...
Continue reading
अशोक खरात अजितदादांवर काळी जादू करायचा?” राष्ट्रवादी नेत्याच्या दाव्यानं राज्यात खळबळ
नाशिकमधील कथित भोंदू ज्योतिषी अशोक खरात प्रकरणाने आता राज्याच्...
Continue reading
मुंबई – शिखर बँक घोटाळा प्रकरणी राज्याचे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि आमदार रोहित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष न्यायालयाने आर्थिक ग...
Continue reading
केंद्रिय निवडणूक आयोगाने 2026 साली देशातील सहा राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या आठ मतदारसंघांमध्ये महाराष्ट्रातील राहुरी आणि बारामती...
Continue reading
NCP Merger बाबत जयंत पाटील यांनी स्पष्ट वक्तव्य दिले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. अजित पवार यांच्या न...
Continue reading
“Sunetra Pawar राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडली गेली, भावुक भाषणात अजित पवारांची आठवण, पक्षासाठी नवे धोरण व नवे पर्व सुरू. जाणून घ्या 2026 मधील सर्व तपशील...
Continue reading
रोहित पवार भावूक: अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्तावावर सभागृहात उभे राहून केले भावपूर्ण भाष्य
महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत भावनिक आणि ऐतिहासिक प्रसंग घडला, जेव्हा रा...
Continue reading
अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले असून नागरिकांना बोटीद्वारे सुरक्षित स्थळी हलवले जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षातून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी धरणांमधून पाणी सोडताना खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत.
प्रत्येक धरणावर अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. शेजारील राज्यांकडूनही सहकार्य मागितले जात आहे.
आज सकाळी 11 वाजता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आणि 12 वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. 36 जिल्ह्यांतील प्रशासन अलर्ट मोडवर आहे.
काही ठिकाणी जीवितहानी झाल्याची माहिती असून अधिकृत आकडेवारी लवकरच जाहीर होईल.
सरकारने नागरिकांना “गरजेचे नसेल तर बाहेर पडू नका” असे आवाहन केले आहे. बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे पुढील दोन दिवसांत सुरू होतील.
Read also : https://ajinkyabharat.com/pakistancha-nava-cut-ujhad/