मुंबई |
14 एप्रिल: राज्यात महायुतीचं सरकार असलं तरी नाराजीचं नाट्य काही थांबताना दिसत नाही.
बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मुंबईतील चैत्यभूमीवर आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री
Related News
किडनी स्टोन: जाणून घ्या कारणे, लक्षणे आणि नैसर्गिक उपाय
किडनी हा आपल्या शरीरातील नैसर्गिक फिल्टर आहे. तो रक्तातील विषारी पदार्थ आणि अतिरिक्त द्रव बाहेर ...
Continue reading
अमेरिका-इस्रायलचा इराण हल्ला: चीनवर होणार परिणाम
अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे मध्यपूर्वेतील राजकारण आणि जा...
Continue reading
इराण-इस्रायल संघर्षाचा भारताच्या स्वयंपाकघरापर्यंत फटका; तेल, गॅस आणि डाळींच्या किमती वाढण्याची शक्यता
पश्चिम आशियातील तणाव आणि युद्धाचे प्रादुर्भाव
Continue reading
नववधू रश्मिका मंदाना यांची तेलंगणाचे मुख्यमंत्री Revanth Reddy यांना भेट; हैदराबाद रिसेप्शनसाठी खास निमंत्रण
अभिनेत्री र...
Continue reading
आरोग्यासाठी बटाटा फायदेशीर की घातक? तज्ञांचे स्पष्ट मत
भारतीय स्वयंपाकघरात बटाटा म्हणजे जणू घरचा सदस्यच. साध्या भाजीपासून ते चटपटीत स्ट्रीट फूडपर्यंत तो...
Continue reading
भेंडीच्या जेवणाला मिळेल परफेक्ट टेक्सचर, फक्त एका ‘सर्वसाधारण’ घटकामुळे!
भेंडी ही आपल्याला बहुतेक भारतीय घरांच्या स्वयंपाकघरात सहज सापडणारी भाजणी आहे. ल...
Continue reading
“The 50”: श्रुतीका अर्जुनचा तब्येतीच्या अडचणींनंतर दमदार कमबॅक; चाहत्यांसाठी दिला उत्साहवर्धक आरोग्य अपडेट
टीव्हीचा चर्चेतला आणि चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा रिऍलिटी शो “
Continue reading
Splitsvilla 16 : आज होणार एलिमिनेशन? एपिसोड 24 OTT वर 1 मार्चला सायंकाळी 7 वाजता
लोकप्रिय डेटिंग रिअॅलिटी शो MTV Splitsvilla चा 16वा ...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : रोशन भजनकरच्या घराबाहेरच्या भावनिक पोस्टने चाहत्यांच्या मनात केली घरातली आठवण जिवंत
Bigg Boss Marathi Season 6
Continue reading
घरी बनवा नैसर्गिक नाईट क्रीम – चेहरा राहील ताजेतवाने आणि चमकदार
घरी बनवा नैसर्गिक नाईट क्रीम : आजच्या धावपळीच्या जीवनात आपली त्...
Continue reading
एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं भाषण अचानक रद्द करण्यात आलं.
या गोष्टीवरून महायुतीतील अंतर्गत मतभेद आणि नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे.
कार्यक्रमाच्या मूळ वेळापत्रकात शिंदे आणि अजित पवार यांना ५-५ मिनिटांचं भाषण देण्यात येणार होतं.
मात्र कार्यक्रमाच्या आदल्या रात्री वेळापत्रकात बदल करण्यात आला आणि नवीन यादीत केवळ
राज्यपाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणांचा समावेश ठेवण्यात आला.
यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री मंचावर उपस्थित राहूनही बोलू शकले नाहीत.
कार्यक्रम संपल्यानंतर अजित पवार कोणतीही प्रतिक्रिया न देता थेट निघून गेले, तर एकनाथ शिंदे
यांनी ठाण्याला परत जाऊन पत्रकार परिषद घेत नाराजी फेटाळण्याचा प्रयत्न केला.
मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे यांनी भाषणाच्या
कार्यक्रमात बदल करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/machis-nahi-dili-mahanun-cruel-massacre-delhi/