नेपाळची राजधानी काठमांडू येथील सखल भाग रविवारी
मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेले. अनेक ठिकाणी भूस्खलन
झाले. ज्यामुळे देशातील विविध भागातील नागरिकांना मोठ्या
Related News
मुंबई | ता. १७ एप्रिल २०२५ —
चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर उभ्या असलेल्या बेस्टच्या एका बसला आज दुपारी अचानक
भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे ...
Continue reading
अकोला. गळंकी रोड गुलजारपूर वस्तीत अमरधाम स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय अवस्थेत आली
असून ही स्मशानभूमी सद्यस्थितीत शेवटच्या घटका मोजत असल्याचा दिसत आहे.
अकोला शहरातील डाबकी...
Continue reading
मुंबई | ता. १७ एप्रिल २०२५ —
भारतातील पहिल्या उच्चगती रेल्वे मार्गासाठी एक मोठी आणि महत्त्वपूर्ण घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.
जपान सरकारकडून भारताला दोन शिंकान्सेन बुलेट ट्रेन स...
Continue reading
अकोला | ता. १७ एप्रिल २०२५ —
अकोल्यामध्ये केंद्र सरकारविरोधात काँग्रेसची निदर्शने !
केंद्र सरकारने नॅशनल हेरॉल्ड संबंधित मालमत्ता जप्त करून
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार स...
Continue reading
मेरठ (उत्तर प्रदेश) | ता.
१६ एप्रिल २०२५ — उत्तर प्रदेशातील मेरठ शहरातील ब्रह्मपुरी पोलीस ठाणे हद्दीतून एक
धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. अजीम नावाच्या एका तरुणाने
आपल्या भावाक...
Continue reading
राजसमंद (राजस्थान) | ता.
१६ एप्रिल — राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील देलवाडा परिसरात आज एक भीषण अपघात झाला.
वरात घेऊन जाणारी एक खासगी बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली.
...
Continue reading
अकोला | ता. १७ एप्रिल —
अकोल्यात पाणी प्रश्नाने उग्र रूप घेतलं असून शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक झाली आहे.
शहरात सुरु असलेल्या पाण्याच्या टंचाईविरोधात आज महापालिकेच्या जलप्रदाय विभा...
Continue reading
कोल्हापूर | ता. १७ एप्रिल —
"नाद करा पण कोल्हापूरकरांचं कुठं!" म्हणत कोल्हापूरकर फुटबॉलप्रेमींनी आपल्या
जल्लोषाचा अनोखा अंदाज दाखवला; मात्र यावेळी हा नाद थेट आयोजकांनाच महागात पड...
Continue reading
राजकोट | ता. १७ एप्रिल —
शहरातील इंदिरा सर्कलजवळ आज सकाळी घडलेल्या एका भीषण अपघातात शहर बसने अनेक
वाहनांना जोरदार धडक दिल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेने संपू...
Continue reading
श्रीकांत पाचकवडे, अकोला |
ता. १७ एप्रिल — ग्रामीण विकासाचा मेरूमणी समजल्या जाणाऱ्या अकोला
जिल्हा परिषदेचा कारभार सध्या अक्षरशः रामभरोसे झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
सोमवारी (त...
Continue reading
अकोला, ता. १७ एप्रिल — अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस स्टेशनच्या जवळच काल सायंकाळी
एक ट्रक अचानक पेट घेतल्याची घटना घडली.
संबंधित ट्रक एका खाजगी पाणी बॉटल उत्पादन करणाऱ्या कंपनीचा अ...
Continue reading
अकोला, ता. १७ एप्रिल — मुर्तीजापुर तालुक्यात गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या चोरीच्या
घटनांनी नागरिकांना अक्षरशः हैराण करून टाकले आहे. मात्र आता या चोरीच्या
सत्राला लगाम ...
Continue reading
प्रमाणावर हानी पोहोचली. हाती आलेल्या माहितीनुसार, देशातील
विविध भागात महापूर आला आहे. ज्यामुळे शेकडो नागरिकांचा
मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोक बेपत्ता आहेत. जून ते सप्टेंबर
दरम्यान पडणारा मान्सून पाऊस अनेकदा संपूर्ण दक्षिण
आशियामध्ये प्राणघातक पूर आणि भूस्खलन घडवून आणतो.
पाठिमागिली काही वर्षांमध्ये घडलेल्या घटनांवरुन निर्सर्गाचा एक
पॅटर्न निरीक्षकांच्या लक्षात आले आहे. दरम्यान, तज्ञांनी असा
इशारा दिला आहे की हवामान बदलामुळे या आपत्तींची वारंवारता
आणि तीव्रता वाढत आहे. नद्या ओसंडून वाहत आहेत आणि रस्ते
आणि पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
त्याचाच एक परिणाम म्हणून पूर्व आणि मध्य नेपाळचा मोठा भाग
शुक्रवारपासून पाण्याखाली गेला आहे. मान्सून पावसामुळे नैसर्गिक
अढथळे निर्माण होत असल्याने मदत पोहचविण्यास विलंब होतो
आहे. परिणामी मृतांच्या संख्येत वाढ होऊ शकते. पोलिस प्रवक्ते
दान बहादूर कारकी यांनी ए. एफ. पी. ला सांगितले की बेपत्ता
व्यक्तींचा शोध सुरू आहे आणि आणखी बरेच जण दुर्गम भागात
अडकले असण्याची शक्यता आहे. मृतांची संख्या 101 वर
पोहोचली असून 64 जण बेपत्ता असल्याची अधिकृत माहिती
आहे. पण, अद्याप माहिती उपलब्ध नसलेल्या पण बेपत्ता
असलेल्यांची संख्या शेकडोंमध्ये असू शकते. आमचे शोध आणि
बचाव कार्य प्रभावित भागात सुरू आहे. स्थानिक हवामान
विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काठमांडूमध्ये केवळ 24 तासांत
240 मिलीमीटर पाऊस पडला, जो 1970 नंतर शहरातील
सर्वाधिक नोंद झालेला पाऊस आहे. बागमती नदी आणि तिच्या
उपनद्या ओसंडून वाहू लागल्या, त्यामुळे जवळपासची घरे आणि
वाहने पाण्याखाली गेली, ज्यामुळे रहिवाशांना उंचावर स्थलांतरीत
व्हावे लागले. मदत पथकाने आतापर्यंत 3,300 लोकांची सुटका
केली आहे, परंतु अनेक भाग अजूनही पाण्याखाली आहेत.
बचावकार्यात मदत करण्यासाठी हेलिकॉप्टर्स आणि मोटार
बोटींसह 3,000 हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात
आले आहेत आणि वाचलेल्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी
राफ्टचा वापर केला जात आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/covid-warrior-family-members-one-crore-rupees-cm-atishi/