Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या रकमेची
मर्यादा वाढवण्याची घोषणा केंद्र सरकारनं अर्थसंकल्पात केली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प जाहीर करताना किसान क्रेडिट कार्डवरुन दिल्या जाणाऱ्या कर्जाची
Related News
संग्रामपूर प्रतिनिधी-
वारी हनुमान येथील डोहात बुडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज 11 जुलै रोजी दुपारी 2.30
वाजताचे सुमारास घडली. मृतक युवकाचे नाव अक्षय सिध्दार्थ भोजने रा. ...
Continue reading
अकोल्याच्या डाबकी रोड पोलीस स्टेशन अंतर्गत
गोवंश कारवाई करून एका बैल जोडीला जीवनदान दिले आहे.
ही कारवाई बजरंग दलच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने करण्यात आली.
दरम्यान, गायगाव ...
Continue reading
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात आले आहेत.
कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या प्रकरणी त्यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
Continue reading
राज्यभरात शहरांच्या नामांतराची लाट सुरू असताना, पिंपरी-चिंचवड शहराचे नामकरण
‘राजमाता जिजाऊनगर’ करावे, अशी ठाम मागणी भाजपच्या आमदार उमा खापरे यांनी विधानसभेत केली आहे.
त्यांनी जिज...
Continue reading
महिंद्रा डिफेन्स आणि ब्राझीलच्या एम्ब्रेअर कंपनीमध्ये सामरिक करार झाल्याने भारतात
C-390 मिलेनियम लष्करी मालवाहू विमाने तयार होणार आहेत.
या भागीदारीतून AWACS सारखी टेहळणी व कमांड ...
Continue reading
गुरुग्राममध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेत प्रसिद्ध टेनिसपटू राधिका यादव हिचा मृत्यू तिच्याच वडिलांनी
गोळी झाडून केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना तिच्या राहत्या घरी घडली असून...
Continue reading
अकोल्याच्या बार्शीटाकळी मधील राजनखेड -
महागाव गावातील रस्ता गेल्या दोन महिन्यांपूर्वी साडेसात कोटी रुपयांचा बनण्यात आला.
काही दिवसातच रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल...
Continue reading
ओडिशा राज्यात आता ५वी आणि ८वीच्या विद्यार्थ्यांना वर्षाअखेर अंतिम परीक्षा द्यावी लागणार आहे,
आणि परीक्षेत अपयशी ठरल्यास त्यांना पुढील वर्गात पदोन्नती मिळणार नाही...
Continue reading
बार्शीटाकळी (अकोला) | प्रतिनिधी
बार्शीटाकळी तालुक्यातील चिंचोली रुद्रायणी गावाच्या कन्येने संपूर्ण देशाचा अभिमान वाढविला आहे.
प्राची सुनील गर्गे हिने केनिया येथील नैरोबी शहरात २२...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर बोचरी टीका केली आहे.
त्यांनी शिंदेंनी गुरुपौर्णिमेनिमित्त ...
Continue reading
बार्शीटाकळी /प्रतिनिधी
बार्शीटाकळी तालुक्यातील निहीदा येथील युवा शेतकरी अतुल बाळु ठाकरे वय अं.30 वर्ष रा.निहीदा यांना सर्पदंश झाल्याची
माहीती पिंजर येथील योगेश आप्पा विभुते य...
Continue reading
मुर्तीजापुर प्रतिनिधी फोटो
व्यंकटेश बालाजी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इंडियन टॅलेंट ओलंपियाड परीक्षेमध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे.
वर्ग पहिलीची गार्गी चंद्रशेखर खोक...
Continue reading
मर्यादा 3 लाखांवरुन 5 लाखांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांना
अर्थसहाय्य करण्यासाठी सुरु करण्यात आलं आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये किसान क्रेडिट
कार्डवरुन होणाऱ्या वित्तपुरवठ्यामध्ये वाढ झाली आहे. यासंदर्भतील माहिती समोर आली आहे.
किसान क्रेडिट कार्ड योजना 1998 मध्ये सुरु करण्यात आली होती. वेळोवेळी या योजनेत बदल करण्यात आले आहेत.
आता निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पात कर्जमर्यादा वाढवण्याची घोषणा केली होती.
आता केसीसी मिळणारं कर्ज 5 लाखांपर्यंत वाढवण्यात आलं आहे.
किसान क्रेडिट कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या देशभरात 7 कोटी 72 लाखांपेक्षा अधिक आहे.
या शेतकऱ्यांना गेल्या 10 वर्षात होणाऱ्या वित्त पुरवठ्यात वाढ झाली आहे. मार्च 2014 मध्ये केसीसीवर
4.26 लाख कोटींच्या कर्जाचं वाटप करण्यात आलं होतं. तर, डिसेंबर 2024
पर्यंत ही रक्कम 10.05 लाख कोटींवर पोहोचली आहे.
किसान क्रेडिट कार्ड द्वारे बँकांकडून शेतकऱ्यांना परवडणाऱ्या व्याजदरानं वित्त पुरवठा केला जातो.
यामध्ये बियाणं खरेदी, औषध खरेदी याच्यासह पिकाच्या काढणीवेळी लागणारं भांडवल उपलब्ध करुन
देण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांना फायदेशीर ठरते. 2019 मध्ये किसान क्रेडिट कार्डच्या
आतापर्यंत शेतकर्यांना किसान क्रेडिट कार्डवरुन 3 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज 7 टक्क्यांनी दिलं जायचं.
आता याची मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीत कर्ज परतफेड केल्यास
3 टक्के व्याज माफ केलं जातं. म्हणजेच शेतकऱ्यांना केवळ 4 टक्के व्याजानं पैसे उपलब्ध होतात.
शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डवरुन जुन्या नियमांप्रमाणं 1.60 लाख रुपयांपर्यंतची रक्कम विनातारण दिलं जातं.
शेतकऱ्यांना कमी त्रासात वित्त पुरवठा उपलब्ध होण्यासाठी केसीसी फायदेशीर ठरणार आहे.
केंद्र सरकारनं 2025-26 मध्ये कृषी क्षेत्रासाठी 127290 कोटींची तरतूद केली आहे.
ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं आणि योग्य वेळेत परतफेड केली, अशांना फायदा होईल. किसान क्रेडिट कार्डच्या एकूण
सदस्यांच्या 10 टक्के म्हणजेच जवळपास 80 लाख सदस्यांना 5 लाखांपर्यंत कर्ज मिळेल.
Read more news here : https://ajinkyabharat.com/champions-trophy-2025-pakistan-semifanla-pohochala-afghanistan-madatila-avka-paus/