नवी दिल्ली: अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंतभाऊ वानखडे यांनी लोकसभेत
माजी कृषिमंत्री व थोर समाजसुधारक डॉ. पंजाबराव देशमुख यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’
पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी केली. तसेच अमरावतीच्या बेलोरा विमानतळाला
Related News
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दिशादर्शन :
लज्जास्पद! छत्तीसगडमध्ये सख्ख्या भावाकडून दोन वर्ष बहिणीवर बलात्कार;
समस्तीपूरमध्ये सात लाखांची लूट, दोन भावांवर गोळीबार;
IPL 2025 : प्लेऑफसाठी ‘करो या मरो’ सामना, मुंबई विरुद्ध दिल्ली…
ई-पासपोर्टची सुरुवात भारतात : प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान होणार,
मुंबई विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग, शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती
संभळ जामा मशिदीच्या सर्वे प्रकरणात मुस्लिम पक्षाला झटका;
भारतभरात पाकिस्तानसाठी काम करणारे गुप्तहेर उघड!
‘जासूस’ ज्योती मल्होत्रा प्रकरणात नवा खुलासा!
‘ऑपरेशन सिंदूर’ प्रतिनिधिमंडळापासून ममता यांची तुटवड;
Jammu-Kashmir: शोपियांमध्ये दहशतवाद्यांच्या दोन साथीदारांना अटक:
उत्तर प्रदेशच्या शाळांमध्ये उन्हाळी सुट्टी जाहीर;
डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्याची विनंती सरकारकडे केली.
भारतीय कृषी क्षेत्रात ऐतिहासिक योगदान
खासदार वानखडे म्हणाले की, डॉ. पंजाबराव देशमुख यांनी हरित क्रांतीला प्रेरणा दिली,
सहकारी बँकिंग प्रणाली मजबूत केली आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी संघर्ष केला.
त्यांच्या कार्यामुळे भारताच्या कृषी धोरणाला नवे वळण मिळाले.
तसेच, त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत अस्पृश्यता निवारणासाठी मोठे योगदान दिले.
बेलोरा विमानतळाला ‘डॉ. पंजाबराव देशमुख विमानतळ’ नाव द्या
खासदार वानखडे यांनी संसदेत बेलोरा विमानतळाला डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव
देण्याची मागणी केली. त्यांनी सांगितले की,
त्यांच्या कार्याचा उचित सन्मान करण्यासाठी हे पाऊल उचलणे आवश्यक आहे.
सरकारने तातडीने यासंदर्भात निर्णय घ्यावा, अशी विनंती त्यांनी केली.