न.प.अधिकारी म्हणतात आग लावली ;
नागरिकांचे म्हणणे हे कृत्य कंत्राटदाराचे”
खामगांव – शहरातील हजारो मेट्रिक टन कचरा शहरातून दररोज जमा उचल्या जातो हा कचरा
रावण टेकडी परिसरातील सारोळा शिवारात असलेल्या नगर पलिकेच्या डम्पिंग ग्राउंड मध्ये एकत्रित
Related News
श्रीराम नवमी निमित्त अकोला शहरात धार्मिक शोभायात्रेची जय्यत तयारी
लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सने आहात हैराण? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
||देह वेचावा कारणीं|
अकोट येथे माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान
“बँकांमधील आंदोलन थांबवा” – उदय सामंत यांच्याशी भेटीनंतर राज ठाकरे यांचा मनसैनिकांना आदेश
शिर्डीत भिकाऱ्यांची मोहीम; “मी ISRO अधिकारी” म्हणताच पोलिसही गोंधळले!
अकोट शहर पोलिसांकडून मॉक ड्रिलचे प्रभावी सादरीकरण – सुरक्षा यंत्रणा सज्ज
रेल येथे महादेव-पार्वतीचा विवाह सोहळा
एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत माना विद्यालयाची परंपरा कायम
हातगावमध्ये धाडसी दरोडा : 65 ग्रॅम सोने व लाखोंची रोकड लंपास
श्रीराम नवमी निमित्त मूर्तीजापुरात — सुप्रसिद्ध गायिका अधिष्टा व अनुष्का भटनागर
करून प्रक्रिया केली जाते. याच ठिकाणी जमा केलेल्या कचऱ्याला आज सायंकाळी आग लागल्याची
घटना घडली. ही आग लागली नसून लावण्यात आल्याचा आरोप नगरपालिका
अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
आज सायंकाळी सारोळा शिवारात असलेल्या डम्पिंग ग्राउंड आग लागली.
काही वेळातच दागिने प्रचंड रूप धारण केले. यावेळी वीझविण्यासाठी अग्निशामन दलाला पाचारण करण्यात आले.
आगीमुळे परिसरात प्रचंड दूर होऊन नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला.
या डम्पिंग ग्राउंड ला नेहमीच आग लागते त्यामुळे नागरिकांना धुराचा सामना करावा लागतो.
याबाबत नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. कंत्राटदार जागीपूर्वक आग लावत असल्याच्या अनेक
तक्रारी सुद्धा नगरपालिके कडे गेले आहेत. आज लागलेली आग आगीमुळे पंजाब लेआउट
आणि चाले ओढ किसन नगर भागातील नागरिकांना धुरामुळे त्रास सहन करावा लागला करावा लागला.
त्यामुळे आग लावणाऱ्या विरुद्ध तसेच संबंधित कर्मचाऱ्यांवर नगरपालिकेने कडक कारवाई करावी
अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
चौकट – शहरातील कचरा उचलण्याचा लाखो रुपयांचा कंत्राट
नाशिक येथील कंपनीला दिला आहे.
यामध्ये कचरा वेगळा करून खत निर्मिती करणे, प्रक्रिया करून प्रकारानुसार कचरा वेगळा करणे अनिवार्य असते.
हेच काम सोपं व्हावं म्हणून कंत्राटदाराकडूनच आग लावल्या तर जात नाही
नाही ना असा संशय नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहे .