जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पातून १ ते ३० सप्टेंबर
या एका महिन्यात एकूण २२.४९ दशलक्ष घनमीटर पाणी सोडावे
लागले. या सोडलेल्या पाण्यातून शहराची वर्षभर तहान भागली
Related News
अलीगढ (उत्तर प्रदेश) :
अलीगढ शहरातील अतरौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका 'ख्वाजा' नावाच्या हॉटेलमध्ये एका मोठ्या वादाला तोंड फुटले आहे.
येथे जेवणासाठी आलेल्या ग्राहकांना देवी-दे...
Continue reading
नवी दिल्ली : तब्बल पाच वर्षांच्या खंडानंतर कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा एकदा 2025
मध्ये सुरू होणार आहे. भारत आणि चीनमधील द्विपक्षीय तणाव कमी झाल्यानंतर ही ऐतिहासिक यात्रा
पुन्हा ...
Continue reading
आई-पुत्राने मिळून फरशीच्या तुकड्याने केलं हत्येचं भयावह कृत्य
पुणे – चंदननगर परिसरात गुरुवारी रात्री एका तरुणाचा फरशीच्या तुकड्याने वार
करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे....
Continue reading
हायवे लगत झाडांना आग लावून पाडण्याचे कटकारस्थान; वनविभागाच्या निष्क्रियतेमुळे वाढत आहे धाडस
पातूर (ता.१८ एप्रिल): शहर व परिसरातील झाडे तोडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून
आता ‘...
Continue reading
अकोला –
ख्रिश्चन धर्मातील अत्यंत पवित्र आणि दु:खद दिवस मानला जाणारा गुड फ्रायडे अकोला
शहरात भक्तीभावाने साजरा करण्यात आला.
येशू ख्रिस्तांना क्रूसावर चढवण्यापूर्वी ज्या यातना देण...
Continue reading
जालना: एका महिन्याच्या चिमुरड्या मुलीला विहिरीत फेकणाऱ्या आई-वडिलांना अटक
जालना जिल्ह्यातील चंदनझिरा येथे माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.
अवघ्या एका महिन्या...
Continue reading
उत्तराखंडातील ऋषिकेशमध्ये राफ्टिंगदरम्यान एक हृदयद्रावक घटना घडली असून,
एका युवकाचा गंगा नदीत बुडून मृत्यू झाला आहे.
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत अ...
Continue reading
आज जय श्री राम ग्रुप ने परस गौ रक्षण केंद्र में गौसेवा का एक सराहनीय कार्य किया।
ग्रुप के सदस्यों ने मिलकर गौमाताओं को गर्मी से राहत देने हेतु 500 किलो तरबूज खिलाए।
गर्मी के ...
Continue reading
अकोला:
शहरासह अकोला जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये शुक्रवारी ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र सण
गुडफ्रायडे मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला.
शहरातील आठ प्रार्थनास्थळांमध्ये ...
Continue reading
बुरहानपूर (मध्यप्रदेश) –
येथे एक धक्कादायक घटना समोर आली असून,
अवघ्या १७ वर्षांच्या मुलीने आपल्या प्रियकर आणि त्याच्या तीन मित्रांच्या मदतीने
आपल्या २५ वर्षीय पतीचा निर्घृण खून ...
Continue reading
चित्तौडगड (राजस्थान) –
चित्तौडगडमधील कलेक्ट्रेटजवळील पंचायत समिती कार्यालयासमोर उभी असलेली
एक गॅसवर चालणारी कार अचानक पेटल्याने एकच खळबळ उडाली.
कारमध्ये लागलेल्या आगीत काही क्षण...
Continue reading
१७ एप्रिल २०२५ | अंबाजोगाई (जि. बीड) —
अंबाजोगाई येथील सनगाव गावात एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना घडली आहे.
गावातीलच सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी महिला वकील ज्ञानेश्...
Continue reading
असती. ८६.३५ दशलक्ष घनमीटर साठवण क्षमता असलेला हा
काटेपूर्णा प्रकल्प शहरच नव्हे तर जिल्ह्यासाठी वरदान ठरला.
जिल्ह्यातील अनेक शहराची तहान भागवून हजारो हेक्टर जमीन
सिंचनाखाली आणतो. त्यामुळेच पावसाळा सुरु झाला की
शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे काटेपूर्णा प्रकल्पाच्या
जलसाठ्याकडे लक्ष लागलेले असते. मागील वर्षी तुलनेने कमी
पाऊस झाल्याने काटेपूर्णा प्रकल्पाने १०० टक्के पातळी गाठली
नव्हती. त्यामुळे सिंचनासाठी देण्यात येणाऱ्या पाण्यातही कपात
करावी लागली होती; मात्र यावर्षी जून महिना कोरडा गेला तरी
जुलै मध्यानंतर तसेच ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये कधी जोरदार तर
कधी संततधार पाऊस झाल्याने प्रकल्पाने १०० टक्के पातळी
गाठली. प्रकल्पाचे जुलै अखेरीस दरवाजे उघडावे लागले. तर
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात वारंवार दरवाजे उघडावे लागले.
तूर्तास प्रकल्प १०० टक्के भरल्याने आता पुढे पाऊस झाल्यास
पुन्हा दरवाजे उघडावे लागणार आहेत. सप्टेंबर महिन्याच्या तीस
दिवसात प्रकल्पातून २२.४९ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात
आले.
या योजनांना पाणी पुरवठा
– अकोला शहर पाणी पुरवठा योजना
– मूर्तिजापूर शहर पाणी पुरवठा योजना
– ६० खेडी पाणी पुरवठा योजना
– ४ खेडी पाणी पुरवठा योजना
– औद्योगिक वसाहत मत्सबीज उत्पादन
Read also: https://ajinkyabharat.com/pok-join-india-why/