जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पातून १ ते ३० सप्टेंबर
या एका महिन्यात एकूण २२.४९ दशलक्ष घनमीटर पाणी सोडावे
लागले. या सोडलेल्या पाण्यातून शहराची वर्षभर तहान भागली
Related News
ऋषी सुनकांनी पंतप्रधान मोदींसमोर दिल्लीत वाहतुकीवर केले ‘ट्रोल’, AI वर भारताचा आत्मविश्वास अधोरेखित
दिल्ली - ब्रिटनचे माजी पंतप्रधान आणि काँर्जर्व्हेटि...
Continue reading
मायक्रोसॉफ्टची भारतासाठी ऐतिहासिक गुंतवणूक: AI मध्ये 50 अब्ज डॉलर्स, मध्यमवर्गीयांसाठी काय बदलणार?
भारतीय AI तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठा टर्निंग पॉइंट य...
Continue reading
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निर्बंधांचा आरोप चुकीचा; महावितरणकडून ग्राहकांचे संरक्षण
सौरऊर्जा क्षेत्रातील काही प्रकल्प पुरवठादारांनी
Continue reading
गव्हाच्या पिठाऐवजी कोणते पीठ खाल्ल्यास वजन कमी होईल? तज्ज्ञांचा सल्ला
आजकाल वजन नियंत्रण हा सर्वांसाठी मोठा विषय बनला आहे. सततच्या गोंधळात, ताणतण...
Continue reading
अमेरिका-इराण संघर्ष: युद्ध झाले तर कोण जिंकणार? कोणाची ताकद जास्त?
सध्या जागतिक स्तरावर मध्यपूर्वेतील परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. अमेरिका आणि इराण य...
Continue reading
कोल्ड ड्रिंक पिण्याने गॅस आणि अॅसिडिटीवर आराम मिळतो का? तज्ज्ञांचा स्पष्ट सल्ला
गॅस आणि अॅसिडिटीची समस्या आजकाल खूप सामान्य झाली ...
Continue reading
अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर अमोल कोल्हेंचा मोठा गौप्यस्फोट
अमोल कोल्हेंचा मोठा गौप्यस्फोट: माजी उप...
Continue reading
गावातील वडिलोपार्जित जमिनीवर अधिकार मिळवण्याची सोपी मार्गदर्शिका – पीएम स्वामित्व योजना
ग्रामीण भागात वडिलोपार्जित जमिनी वर कागदपत्रांचा अभ...
Continue reading
अलेक्झांडर वांग: एआय इम्पॅक्ट समिटमध्ये मोदींसोबत दिसला तरुण अब्जाधीश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये ...
Continue reading
BSNL 5G सेवा: दिल्लीपासून सॉफ्ट लाँच, पुढील 6 महिन्यांत सुरू होणार
देशातील दूरसंचार क्षेत्रात मोठा बदल घडवून आणणार्या BSNL ची 5G सेवा लवकरच सुरू होणार आ...
Continue reading
चंद्रपूर: कारल्याच्या भाजीसाठी ६५ वर्षीय आईवर मुलाने केले अमानुष हल्ला, दारूच्या नशेने झाली माणुसकी हरवली
चंद्रपूर शहराजवळील डोंगरगावात एक भयंकर घटना समोर आली आहे, ज्याने संपूर्ण ...
Continue reading
असती. ८६.३५ दशलक्ष घनमीटर साठवण क्षमता असलेला हा
काटेपूर्णा प्रकल्प शहरच नव्हे तर जिल्ह्यासाठी वरदान ठरला.
जिल्ह्यातील अनेक शहराची तहान भागवून हजारो हेक्टर जमीन
सिंचनाखाली आणतो. त्यामुळेच पावसाळा सुरु झाला की
शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे काटेपूर्णा प्रकल्पाच्या
जलसाठ्याकडे लक्ष लागलेले असते. मागील वर्षी तुलनेने कमी
पाऊस झाल्याने काटेपूर्णा प्रकल्पाने १०० टक्के पातळी गाठली
नव्हती. त्यामुळे सिंचनासाठी देण्यात येणाऱ्या पाण्यातही कपात
करावी लागली होती; मात्र यावर्षी जून महिना कोरडा गेला तरी
जुलै मध्यानंतर तसेच ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये कधी जोरदार तर
कधी संततधार पाऊस झाल्याने प्रकल्पाने १०० टक्के पातळी
गाठली. प्रकल्पाचे जुलै अखेरीस दरवाजे उघडावे लागले. तर
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात वारंवार दरवाजे उघडावे लागले.
तूर्तास प्रकल्प १०० टक्के भरल्याने आता पुढे पाऊस झाल्यास
पुन्हा दरवाजे उघडावे लागणार आहेत. सप्टेंबर महिन्याच्या तीस
दिवसात प्रकल्पातून २२.४९ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात
आले.
या योजनांना पाणी पुरवठा
– अकोला शहर पाणी पुरवठा योजना
– मूर्तिजापूर शहर पाणी पुरवठा योजना
– ६० खेडी पाणी पुरवठा योजना
– ४ खेडी पाणी पुरवठा योजना
– औद्योगिक वसाहत मत्सबीज उत्पादन
Read also: https://ajinkyabharat.com/pok-join-india-why/