रद्द करण्यात आलेले तीन कृषी कायदे परत आणावेत
केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्याला मोठा विरोध
झाला होता. या विरोधानंतर हे कायदे मागे घेण्यात आले होते.
Related News
पाकिस्तानच्या आरोपांना भारताचे चोख प्रत्युत्तर; पूरस्थितीवरून केलेला दावा फेटाळला, ‘बिनबुडाचे आरोप’ म्हणत पाकिस्तानचा बुरखा फाडला
भारत आणि पाकिस्तान...
Continue reading
माजी गृहमंत्र्यांचं महिला पोलिसांसोबत गैरवर्तन? नवनाथ बन यांचा अनिल देशमुखांवर गंभीर आरोप; ‘विनयभंगाचा गुन्हा दाखल करणार का?’
छत्रपती संभाजीनगर
Continue reading
दररोज सॅलड खाताय, पण तरीही शरीराला पुरेसं फायबर मिळतंय का? डॉक्टरांचा मोठा खुलासा; ‘या’ पदार्थांचा आहारात नक्की करा समावेश
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत
Continue reading
EPF Balance: व्याजाची रक्कम खात्यात जमा झाली की नाही? मोबाईलवरून 'या' 4 सोप्या पद्धतीने लगेच तपासा
EPF Interest Credit 2025-26: कर...
Continue reading
सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडलं, पण CJPचं आंदोलन सुरूच; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावरून सरकारची कोंडी कायम
सामाजिक कार्यकर्ते आणि शास्त्रज्ञ सोनम वा...
Continue reading
JP Nadda Meet CJP Leaders : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर CJP ठाम; बैठकीत नेमकं काय घडलं? आशुतोष रांकांनी सांगितली Inside Story
J...
Continue reading
Share Market Crash: ट्रम्प यांच्या एका घोषणनेने जगाला हादरवले! भारतापासून युरोपपर्यंत शेअर बाजारात भूकंप, गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान
Sh...
Continue reading
ITR Filing: 31 जुलै, 31 ऑगस्ट की 31 ऑक्टोबर? तुमच्यासाठी ITR भरण्याची अंतिम मुदत कोणती, जाणून घ्या संपूर्ण माहिती
ITR Filing Deadline 202...
Continue reading
करिश्मा कपूरचा 44,840 कोटींच्या संपत्तीसाठी कोर्टात लढा; संजय कपूर यांच्या कंपनीचा निकाल जाहीर, नफ्यात तब्बल 45 टक्क्यांची वाढ
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा
Continue reading
गोड खायची इच्छा झालीये? बाजारातून मिठाई आणण्यापेक्षा घरच्या घरी काही मिनिटांत बनवा नारळाचे हे 4 चविष्ट पदार्थ
जेवण झाल्यानंतर काहीतरी गोड खावंसं वाटणं ही ...
Continue reading
Amit Thackeray : ‘तुम्ही तुमचं काम नीट केलं असतं तर आम्हाला रस्त्यावर उतरायची गरज पडली नसती’; अमित ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
विद्यार्थी आंदोलन, NEET पेपर...
Continue reading
दरम्यान, आता हेच तीन कायदे पुन्हा आणण्याची मागणी भाजपा
खासदार कंगना राणौत यांनी केली आहे. हे तिन्ही कायदे
शेतकऱ्यांच्या हिताचे असून ते परत आणण्याची मागणी त्यांनी
करायला हवी, असे कंगना रणौत यांनी सांगितले. यामुळे आता
राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होऊ शकतात. कंगना राणौत
यांनी सोमवारी मंडीच्या नाचन विधानसभेत कार्यकर्त्यांची बैठक
झाली. यावेळी माध्यमांसोबत बोलताना त्यांनी ही मागणी केली.
त्यांच्या विधानावर आता काँग्रेसमधून प्रतिक्रिया आली आहे.
कंगना राणौत यांच्या विधानावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.
काँग्रेसने सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली.
‘शेतकऱ्यांवर लादलेले तीन काळे कायदे परत आणले पाहिजेत.
असे भाजप खासदार कंगना राणौत यांनी सांगितले. देशातील
७५० हून अधिक शेतकरी शहीद झाले, तेव्हाच मोदी सरकारला
जाग आली आणि हे काळे कायदे मागे घेण्यात आले. आता भाजप
खासदार पुन्हा हे कायदे मागे घेण्याचा विचार करत आहेत. काँग्रेस
शेतकऱ्यांसोबत आहे. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या खासदारांनी
कितीही प्रयत्न केले तरी हे काळे कायदे परत येणार नाहीत’,
असं या पोस्टमध्ये म्हटले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/actress-swara-bhaskars-husband-is-interested-in-awakening-anushaktinagar-from-sp/