अकोला: उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि वाहतूक पोलिसांकडून झाडाच्या आड
लपून वेगाने धावणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात असल्याचा
आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.
Related News
Splitsvilla 16 : आकांशा चौधरीने सौंदर्या शेट्टीविरुद्ध खोटे आरोप केले? प्रेक्षक भडकले, “इमेज खराब करतेय” – सोशल मीडियावर घमासान
डेटिंग रिअॅलिटी शो
Continue reading
“The 50” शोचा विजेता शिव ठाकरे; एकता कपूरची खास पोस्ट, फॅन्समध्ये जल्लोष!
रिऍलिटी शो ‘The 50’ चे विजेतेपद पटकावत शिव ठाकरेने पुन्हा एकदा आपल्या मेहनतीच...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 Elimination Week 11: कोण घरी जाणार? मतदानाचे ट्रेंड्स धक्कादायक!
Bigg Boss Marathi 6 आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे...
Continue reading
नागपूर: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित प्रकरण अजून चर्चेत असतानाच, राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे न...
Continue reading
मोठी बातमी! रशियाचा भारताला दुहेरी झटका; तेलानंतर खत निर्यात बंद, ऊर्जा-शेती संकटाची भीती
जागतिक राजकारण आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी चिंताज...
Continue reading
अजितदादांच्या मृत्यूनंतर ‘कारस्थान’चा आरोप; सुनिल तटकरेंचा इशारा, रोख नेमका कोणाकडे?
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची जोरदार फेरी सुरू झाली आहे. राष्ट्रवा...
Continue reading
खरात प्रकरणात मंत्री चंद्रकांत पाटीलवर गंभीर आरोप, राजीनाम्याची मागणी; राजकारणात खळबळ
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील नवे तपशील समोर येत आह...
Continue reading
युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताला मोठा दिलासा; २७ देशांचा निर्णय आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील गुड न्यूज
सध्याच्या काळात मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेमधील युद...
Continue reading
याविरोधात त्यांनी जिल्हाधिकारी अकोला मार्फत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री
यांना निवेदन सादर केले असून, अशा प्रकारच्या कारवाया थांबवण्याची मागणी केली आहे.
गाड्या अत्याधुनिक, पण वेगमर्यादा जुन्याच?
वंचित बहुजन आघाडीच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या काळात रस्ते आणि वाहने
अत्याधुनिक झाले असून, गाड्या वेगाने धावतात. मात्र, दिलेल्या वेगमर्यादेपेक्षा
किंचित जरी वेग वाढला तरीही कारवाई केली जात आहे, हे अन्यायकारक आहे.
सरकारला इशारा – कारवाई थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन
या संदर्भात जर लवकरात लवकर कारवाईचा हा प्रकार थांबवला गेला नाही,
तर वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.