मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे
असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
मनोज जरांगे पाटील यांनी 288 जागांवर विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे.
Related News
Gold Rate : सोन्याच्या बाजारात मोठी घसरण; गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम, नवा दर काय?
सोन्याच्या दरांमध्ये अचानक मोठी घसरण झाल्याने देशभरातील सराफा बाजारात चांगलीच खळबळ उडाली आहे. गेल्...
Continue reading
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! महागाई भत्त्यात 2 टक्क्यांची वाढ, आता DA थेट 60 टक्क्यांवर
सरकारचा मोठा निर्णय; कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ, बँक अकाउंटमध्ये होणार अधिक रक्कम जम...
Continue reading
पोह्यासोबत जलेबी! ‘या’ शहराची आहे जगप्रसिद्ध नाश्त्याची ओळख; इतिहास जाणून थक्क व्हाल
पोहा-जलेबीचा भन्नाट कॉम्बिनेशन; इंदूर की भोपाळ? नेमकं कोणत्या शहराची खासियत?
पोहा-जलेबीचा भन्...
Continue reading
पाकिस्तानचे लष्करप्रमुख Asim Munir यांनी ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारताला पुन्हा धमकी दिली. भारताच्या सर्जिकल स्ट्राईकला ‘फॉल्स फ्लॅग’ म्...
Continue reading
Gold Rate Today: पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर सोन्याच्या दरात घसरण; दिल्ली, मुंबईसह प्रमुख शहरांतील आजचे भाव जाणून घ्या
देशभरात Gold च्या वाढत्या किंमतींमुळे नागरिकांमध्ये चिंता...
Continue reading
NPS की Mutual Fund? निवृत्तीनंतर तब्बल ₹41 लाखांचा फरक! PFRDA च्या रिपोर्टमधून मोठा खुलासा
गुंतवणुकीच्या जगात Mut...
Continue reading
होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावामुळे सौदी अरामकोला मोठा फायदा; पहिल्या तिमाहीत नफ्यात 25% वाढ
जगातील तेलबाजारावर पश्चिम आशियातील तणावाचा मोठा परिणाम दिसून येत आहे. विशेषतः
Continue reading
ते लढतीलही अशी अपेक्षा असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख
प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. ते नांदेडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. 20 जुलैनंतर 288 जागांवरील उमेदवार पाडायचे
की निवडून आणायचे हे ठरवू असे वक्तव्य जरांगे पाटील यांनी केले होते.
यावर आंबेडकरांनी त्यांनी 288 जागांवर निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला आहे.
आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे २० जुलैपासून उपोषणाला बसणार आहेत.
काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीत २८८ जागा लढवण्याबद्दल विचारले असता
जरांगे पाटील म्हणाले की, मी २० तारखेला उपोषणाला बसतोय,
त्या दिवशी मराठा समाजाची किती तारखेला बैठक घ्यायची ते ठरवले जाईल.
महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज त्या दिवशी बैठकीला एकत्र येईल
आणि त्याच दिवशी मराठा समाजाला विचारून मी ठरवणार आहे की,
२८८ निवडून आणायचे की पाडायचे, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले होते.
Read also: https://ajinkyabharat.com/prime-minister-narendra-modis-new-vikram/