जानोरी मेळ येथील घाटातून दिवसाढवळ्या जेसीबीच्या साह्याने हजारो ब्रोस रेती उपसा करून महसूल विभागाला वाळू चोरांनी चुना लावलेला आहे
या वाळू चोरांकडे अतिशय अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे असे निष्कर्ष गावकऱ्यांमार्फत काढण्यात येत आहे एकीकडे मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
साहेबांनी सांगितले की घरकुलधारकांना वाळू दिल्या जाणार आहे पण ती वाळू घरकुलधारकांना न देता वाळू चोरांच्या घशात ती जात आहे
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
कुठल्याही प्रकारची महसूल न देता अतिशय दादागिरीने दिवसाढवळ्या जेसीबीच्या साह्याने या घाटातून चोरी होत आहे
खूप मोठ्या प्रमाणात ही चोरी होत आहे याकडे बाळापुर महसूल अधिकारी कसे सुस्त बसलेले आहेत हे यावरून स्पष्ट दिसत आहे
कदाचित अर्थपूर्ण व्यवहार झालेला असेल म्हणूनच महसूल अधिकारी गप्प आहेत कारण जानोरी मेळ हे गाव बुलढाणा जिल्ह्याच्या
सीमेला लागून आहे त्यामुळे पूर्णा नदीतून खूप मोठ्या प्रमाणात जेसीबीच्या सहाय्याने वाळू उपसा सुरू आहे यांना कुणाचेही भय नाही तर यांना
नेमके अभय कुणाचे आहे कुठल्या बड्या राजकारणाचे यांच्या खांद्यावर हात आहेत की काय घरकुलधारकांना वाळू मिळेनाशी झाली पण मात्र या
वाळू चोरांना दिवसाढवळ्या एवढी मोठी हिम्मत आली कुठून तर महसूल प्रशासनाने कुंभकर्णी झोपेतून जागे होऊन जानोरीमेळ घाटात होणारा
उपसा त्वरित थांबवावा तसेच मागील वर्षी तहसीलदार राहुल तायडे साहेब यांनी खूप मोठी मोहीम राबवली होती त्यावेळेस वाळू चोरांचे
धाबे दणाणून गेले होते त्या प्रकारचीच कार्यवाही आत्ताच्या क्षणी या घाटामध्ये व्हायला पाहिजेत तसेच तिथं शेतकऱ्यांनी ज्वारी गहू पेरलेला आहे
त्यांना सुद्धा या वाळू चोरांचा खूप त्रास आहे तसेच जानोरीमेळ घाटाला लागून शेतकऱ्यांच्या शेती आहेत त्या शेतीला पावसाळ्यात खूप
मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागते कारण वाळू चोरांनी सहाय्याने खूप मोठे खड्डे करून ठेवलेले आहेत त्यामुळे वाण
नदीतून येणारे संपूर्ण पाणी हे जानोरी मेळ येथील शेतकऱ्यांच्या शेतात जाते त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/citizens-protest-due-to-poor-condition-of-kutasa-to-dahihanda-road-demand-of-public-representatives-to-give-attention/