पाकिस्तान पासून सर्व राज्यांमध्ये गुरुवारी संध्याकाळी मॉक ड्रिल होणार हे गुजरात पंजाब राजस्थान आणि
जम्मू कश्मीर मध्ये होणार यावेळी लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले जाणार आहे.
सरकारने चार राज्यांमध्ये जम्मू काश्मीर पंजाब राजस्थान आणि गुजरात मध्ये मॉडल करण्याचे आदेश दिले आहे.
Related News
दादरमधील आंदोलनात पोलिसाच्या वर्तनाचा व्हिडीओ व्हायरल; राजकीय नेत्यांकडून कारवाईची मागणी, भाजपचा पलटवार
नीट पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थ्यांच्य...
Continue reading
Sanjay Raut: वांगचुक यांचे उपोषण सुटले, पण… संजय राऊतांचा सरकारला खणखणीत इशारा; म्हणाले, ‘आता आंदोलन थांबणार नाही’
मुंबई : पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी तब्बल 26 दिवसांनंतर आप...
Continue reading
कॉक्रोच जनता पार्टीचा देशव्यापी एल्गार; पुण्यात वाहतुकीत मोठे बदल, ‘या’ मार्गांवर जाणं टाळा, पर्यायी रस्ते जाणून घ्या
पुणे : नीट पेपरफुटी आणि विद्यार्थ्य...
Continue reading
Sonam Wangchuk : अखेर 26 दिवसांनी सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडलं; पंतप्रधान मोदींचा मोठा शब्द, नेमकं काय म्हणाले?
Sonam Wangchuk : दिल्लीतील जं...
Continue reading
CJP Protest : जंतर-मंतरवरून आंदोलन मागे घेणार की लढा सुरूच ठेवणार? अडीच तासांत मोठा फैसला; दिल्लीत घडामोडींना वेग
CJP Protest : NEET पेपरफुटी आण...
Continue reading
Ankita Walawalkar : ‘मला अनफॉलो करा पण...’; CJP आंदोलनावर अंकिता वालावलकरची पोस्ट चर्चेत, म्हणाली- ‘त्यावेळी तुम्ही कुठे होता?’
Ankita Walawalka...
Continue reading
Ghevar Recipe : घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवा राजस्थानचा प्रसिद्ध घेवर; पटकन जाणून घ्या रेसिपी
Ghevar Recipe : राजस्थान म्हटलं की आपल्या डोळ्यास...
Continue reading
CJP Delhi Protest : मेट्रो बंद… इंटरनेट सेवा ठप्प… आज दिवसभरात काय घडलं? दिल्लीतील CJP आंदोलनाच्या ५ मोठ्या अपडेट्स
CJP Delhi Protest : नीट ...
Continue reading
CJP Delhi Protest : सरकारशी चर्चा नाहीच, आधी फक्त ‘ही’ मागणी पूर्ण करा; CJP ची नवी भूमिका, जंतर-मंतरवर काय घडतंय?
CJP Delhi Protest : दिल्ली...
Continue reading
Air Conditioner : काळा, लाल, निळा नव्हे... AC चा रंग नेहमी पांढराच का असतो? जाणून घ्या ४ महत्त्वाची कारणं
Air Conditioner : उन्हाळा सुरू झाला ...
Continue reading
या 4 राज्यांची सीमा पाकिस्तानला लागून आहे. भारत आणि पाकिस्तान च्या मध्ये 3,300 किलोमीटर वरून लांब सीमा आहे.
जम्मू कश्मीर पासून ची सीमा नियंत्रण रेखा याला LOC म्हटल्या जाते.
म्हणजे पंजाब राजस्थान आणि गुजरात पासून लागणारी सीमा आंतरराष्ट्रीय सीमा IB म्हटल्या जाते.
याच्या पहिले केंद्र सरकारने पाकिस्तान च्या सोबत वादाच्या वेळी 7 मे ला देशाला 244 जिल्ह्यामध्ये मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले होते.
POK पासून तर पाकिस्तान च्या आत मध्ये पर्यंत आतंकी यांना मुळापासून संपवण्याचे ऑपरेशन सुरू होते.
काय होतं ऑपरेशन सिंदूर
22 एप्रिल ला झालेल्या पहेलगाम अटॅक चा बदला घेण्यासाठी भारत ने 6 ते 7 मे च्या रात्री ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं होतं.
25 मिनिट पर्यंत चाललेल्या या ऑपरेशन मध्ये भारतीय सेनाने पाकिस्तान आणि POK यात 9 आतंकी ठिकाण उडवून दिले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की या ऑपरेशन मध्ये 100 पेक्षा जास्त आतंकी मारले गेले होते.
भारताच्या या ऑपरेशन नी चिडलेला पाकिस्तानच्या सेनेने भारतावर हल्ला केला होता .
पाकिस्तानच्या सेनेने भारताच्या सैनिक आणि नागरिक यांच्या ठिकाणी ड्रोन ने हमला करण्याचा प्रयत्न केला होता.
ज्याला भारतीय सेनाने तो हमला उधळून लावला.
Read Also : https://ajinkyabharat.com/bjp-aamdarrancha-amit-shaha-yanchayakade-takrarincha-padha/