पाकिस्तान पासून सर्व राज्यांमध्ये गुरुवारी संध्याकाळी मॉक ड्रिल होणार हे गुजरात पंजाब राजस्थान आणि
जम्मू कश्मीर मध्ये होणार यावेळी लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले जाणार आहे.
सरकारने चार राज्यांमध्ये जम्मू काश्मीर पंजाब राजस्थान आणि गुजरात मध्ये मॉडल करण्याचे आदेश दिले आहे.
Related News
IPL 2025 समापन सोहळा: ऑपरेशन सिंदूर आणि भारतीय लष्कराला समर्पित देशभक्तीचा जलवा
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना: मे महिन्याचा हप्ता लवकरच; आदिती तटकरे यांची मोठी घोषणा
सलमान खानचा नवा लुक व्हायरल, ‘भाईजान’च्या मिशांवर फिदा झाले फॅन्स!
PBKS vs RCB IPL Final 2025: पहिल्यांदा विजेतेपदासाठी भिडणार
आयोध्या च्या राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा दुसरा टप्पा
या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी
एकदिवसीय मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
बोर्डी शेतशिवारात प्रि मान्सून कपाशीची लागवड
अकोला जिल्हा ॲडॉक स्केटिंग कमेटी चा सलग ९ तास स्केटिंग उपक्रम यशस्वी
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर संध्याकाळी साडेचार च्या सुमारास भीषण अपघात
पिंजर पोलिसांनी दोन दिवसातच इलेक्ट्रिक तार चोरांना केली मुद्देमालासह अटक
अकोल्यात एका सेवानिवृत्त 60 वर्षीय अभियातांची हत्या…
या 4 राज्यांची सीमा पाकिस्तानला लागून आहे. भारत आणि पाकिस्तान च्या मध्ये 3,300 किलोमीटर वरून लांब सीमा आहे.
जम्मू कश्मीर पासून ची सीमा नियंत्रण रेखा याला LOC म्हटल्या जाते.
म्हणजे पंजाब राजस्थान आणि गुजरात पासून लागणारी सीमा आंतरराष्ट्रीय सीमा IB म्हटल्या जाते.
याच्या पहिले केंद्र सरकारने पाकिस्तान च्या सोबत वादाच्या वेळी 7 मे ला देशाला 244 जिल्ह्यामध्ये मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले होते.
POK पासून तर पाकिस्तान च्या आत मध्ये पर्यंत आतंकी यांना मुळापासून संपवण्याचे ऑपरेशन सुरू होते.
काय होतं ऑपरेशन सिंदूर
22 एप्रिल ला झालेल्या पहेलगाम अटॅक चा बदला घेण्यासाठी भारत ने 6 ते 7 मे च्या रात्री ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं होतं.
25 मिनिट पर्यंत चाललेल्या या ऑपरेशन मध्ये भारतीय सेनाने पाकिस्तान आणि POK यात 9 आतंकी ठिकाण उडवून दिले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की या ऑपरेशन मध्ये 100 पेक्षा जास्त आतंकी मारले गेले होते.
भारताच्या या ऑपरेशन नी चिडलेला पाकिस्तानच्या सेनेने भारतावर हल्ला केला होता .
पाकिस्तानच्या सेनेने भारताच्या सैनिक आणि नागरिक यांच्या ठिकाणी ड्रोन ने हमला करण्याचा प्रयत्न केला होता.
ज्याला भारतीय सेनाने तो हमला उधळून लावला.
Read Also : https://ajinkyabharat.com/bjp-aamdarrancha-amit-shaha-yanchayakade-takrarincha-padha/