अकोला | प्रतिनिधी
राज्याचे उद्योग, आदिवासी विकास, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक आज अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादी
काँग्रेसच्या कलश यात्रे दरम्यान उपस्थित होते. त्यांनी अकोल्यातील श्री राजराजेश्वर मंदिरात महाआरती केली
Related News
Anupamaa 21 February 2026 Update: कोठारींच्या आनंदावर येतोय संकट, अनुपमा घेत आहे नेतृत्व
स्टारप्लसवरील लोकप्रिय मालिका Anupamaa आपल्या प्रेक्षकांना न...
Continue reading
नारळाचे पाणी: फक्त पिण्यासाठी नाही — वजन कमी करण्यासाठीही प्रभावी!
नारळाचे पाणी पिण्याचे 6 फायदे: हिवाळ्याच्या थंडीत जास्त खाण...
Continue reading
शाहिद कपूरचा ‘O’Romeo – तापसी पन्नूच्या ‘अस्सी’ला टक्कर, बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी
‘O’Romeo vs Assi : फेब्रुवारी 20 रोजी प्रदर्शित झालेल्या तापस...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : सहाव्या आठवड्यात कोण जाणार बॉटम 2 मध्ये? प्राजक्ता, सागर की दीपाली?
मराठी टेलिव्हिजन विश्वात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला रिअॅलिटी शो म्हणजे
Continue reading
ऋषी सुनकांनी पंतप्रधान मोदींसमोर दिल्लीत वाहतुकीवर केले ‘ट्रोल’, AI वर भारताचा आत्मविश्वास अधोरेखित
दिल्ली - ब्रिटनचे माजी पंतप्रधान आणि काँर्जर्व्हेटि...
Continue reading
मायक्रोसॉफ्टची भारतासाठी ऐतिहासिक गुंतवणूक: AI मध्ये 50 अब्ज डॉलर्स, मध्यमवर्गीयांसाठी काय बदलणार?
भारतीय AI तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठा टर्निंग पॉइंट य...
Continue reading
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निर्बंधांचा आरोप चुकीचा; महावितरणकडून ग्राहकांचे संरक्षण
सौरऊर्जा क्षेत्रातील काही प्रकल्प पुरवठादारांनी
Continue reading
गव्हाच्या पिठाऐवजी कोणते पीठ खाल्ल्यास वजन कमी होईल? तज्ज्ञांचा सल्ला
आजकाल वजन नियंत्रण हा सर्वांसाठी मोठा विषय बनला आहे. सततच्या गोंधळात, ताणतण...
Continue reading
अमेरिका-इराण संघर्ष: युद्ध झाले तर कोण जिंकणार? कोणाची ताकद जास्त?
सध्या जागतिक स्तरावर मध्यपूर्वेतील परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. अमेरिका आणि इराण य...
Continue reading
आणि विविध किल्ल्यांची व पवित्र नद्यांची माती जलकलशात एकत्र करून विसर्जित केली.
पर्यावरण रक्षणासाठी मोठे पाऊल
यावेळी माध्यमांशी बोलताना मंत्री इंद्रनील नाईक यांनी स्पष्ट केले की, राज्यातील उद्योगांमधून सोडले जाणारे प्रदूषित पाणी
हे पर्यावरणासाठी घातक ठरत असून, लवकरच कडक नियम अमलात आणण्यात येणार आहेत.
कलश यात्रेतून सामाजिक संदेश
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कलश यात्रेच्या माध्यमातून राज्यभरातील किल्ल्यांची आणि नद्यांची माती एकत्र करून संवेदनशीलता
आणि एकात्मतेचा संदेश दिला जात आहे. मंत्री नाईक यांनीही या उपक्रमात सहभाग घेत महाआरती केली आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
उद्योगांतील प्रदूषण नियंत्रणासाठी लवकरच येणाऱ्या नियमांमुळे संपूर्ण राज्यात पर्यावरणीय शिस्त निर्माण होईल, अशी अपेक्षा मंत्री इंद्रनील नाईक यांनी व्यक्त केली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/st-basamadhila-pravashanchaya-surakshecha-question/