टी २० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा संपल्यानंतर आता युवा खेळाडूंचा समावेश असलेला
भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे.
या दौऱ्यात भारतीय संघाला झिम्बाब्वेविरुद्ध ५ सामन्यांची टी मालिका खेळायची आहे.
Related News
Shreyas अय्यर आयसीयूमध्ये दाखल, पालक ऑस्ट्रेलियाला रवाना होणार; बीसीसीआयही चिंता व्यक्त करतेय
मुंबई : टीम इंडियाचा विश्वासू फलंदाज Shreyas अय्यर सध्या...
Continue reading
Womens World Cup 2025 : ऑस्ट्रेलियाचा दक्षिण अफ्रिकेवर दबदबा
Womens World Cup 2025 मधील 26व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण अफ्रिकेला 7...
Continue reading
भिवापूर हादरलं! वडिलांच्या निधनानंतर दोन महिन्यांत मुलाचाही मृत्यू, आईवर दुःखाचा डोंगर
नागपुर जिल्ह्यातील भिवापूर येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. अव...
Continue reading
जसप्रीत बुमराह मुंबई विमानतळावर रागावला – पाहा VIDEO आणि समजून घ्या कारण
जसप्रीत बुमराह, टीम इंडियाचा प्रमुख स्ट्राईक बॉलर आणि हुकूमी एक्का, जो साधारणतः शांत, संयमी आणि संवेदन...
Continue reading
दानापुर-माळेगाव रस्ता काटेरी झुडपांच्या विळख्यात; अपघातांचा धोका वाढला
दानापुर-माळेगाव रस्ता सध्या बंगाली काटेरी झुडपांच्या विळख्यात अडकल...
Continue reading
आलेगावात ओबीसी आरक्षणाच्या असुरक्षिततेतून ओबीसी योद्धाची आत्महत्या; परिसरात शोककळा
आलेगाव तालुक्यातील एका हृदयद्रावक घटनेने आज संपूर्ण ओबीसी समाजाला हाद...
Continue reading
महेंद्रसिंह धोनी मुंबई इंडियन्स जर्सीमध्ये व्हायरल; आयपीएल 2026 चर्चांना उधाण
महेंद्रसिंह धोनी, भारतीय क्रिकेटच्या जगातील एक अव्वल न...
Continue reading
सोनम वांगचुक यांच्या अटकेविरोधातील याचिकेवर ६ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालय...
Continue reading
Ind Vs Pak Asia Cup Final : भारत-पाक फायनलपूर्वी टीम इंडियाला झटका?
मुंबई | 26 सप्टेंबर 2025 – आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान ही पारंपारिक प्रतिस्पर्धी संघ ...
Continue reading
दुबई : आशिया कप 2025 स्पर्धेच्या सुपर 4 फेरीतील पाचव्या सामन्यात बांगलादेशने चिवट गोलंदाजी करत पाकिस्तानला फक्त 135 धावांवर रोखलं. आता अंतिम फेरीचं तिकीट मिळवण्यासाठी बांगलादेशला 1...
Continue reading
मुंबई : आशिया कप 2025 स्पर्धेच्या सुपर 4 फेरीत भारताने पाकिस्तानवर सहा विकेट्सने प्रचंड विजय मिळवला. सलग दुसऱ्या सामन्यात भारताचा पाकिस्तानविरुद्धचा विजय संघासाठी उत्साहवर्धक ठरला....
Continue reading
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांची नाराजी
मानधन न मिळाल्याने संताप; OTP अडचणींमुळे हजेरीवरही संकट
अकोला :मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत तेल्हा...
Continue reading
या मालिकेसाठी भारताच्या निवड समितीने संघ घोषित केला आहे.
मात्र, आता या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी मोठे बदल करण्यात आले आहेत.
पहिल्या दोन सामन्यांसाठी साई सुदर्शन, जितेश शर्मा आणि हर्षित राणा
यांना भारतीय संघात संधी देण्यात आली आहे.
त्यांना संजू सॅमसन, शिवम दुवे आणि यशस्वी जैस्वाल यांचे बदली खेळाडू म्हणून संधी दिली आहे.
सॅमसन, दुबे आणि जैस्वाल हे टी २० वर्ल्ड कप २०२४ विजेत्या भारतीय संघाचा भाग होते.
सध्या बार्बाडोसमध्ये चक्रीवादळाचा धोका असल्याने भारतीय संघ तिथेच अडकला आहे.
त्यामुळे सॅमसन, जैस्वाल आणि दुबेही भारतीय संघाबरोबर बार्बाडोसमध्ये आहेत.
ते आता आधी भारतात येतील आणि त्यानंतर झिम्बाब्वे दौऱ्यातील शेवटच्या तीन टी सामन्यांसाठी
रवाना होतील.
दरम्यान, यामुळे आता साई सुदर्शन आणि हर्षित राणा यांना
आंतरराष्ट्रीय टी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी असणार आहे.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हर्षित राणावर आयपीएल २०२४ दरम्यान
बीसीसीआयने शिस्तभंगाबद्दल कठोर कारवाई केली होती.
त्याला एका सामन्यासाठी बंदीही घातली होती.
Read also: https://ajinkyabharat.com/a-total-of-14-applications-including-both-the-candidates-for-the-legislative-council/