नवी दिल्ली/बीजिंग : भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला असून
दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे चीनची धडधड वाढली आहे.
भारताने दहशतवादाविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तान बिथरलेला असताना,
Related News
अकोला, दि. ३० : बार्शीटाकळी नजिकच्या एका गावात बनावट आधारकार्डावर एका
Continue reading
इराणचा अमेरिकन एअरबेसवर प्रचंड हल्ला, 700 दशलक्ष डॉलर किमतीचे E-3 Sentry विमान नष्ट, अमेरिकेत चिंता
इराणने सौदी अरबमधील प्रिन्स सुलतान एअर बेसवर केलेल्...
Continue reading
उत्तर कोरियाची मिसाइल चाचणी, अमेरिकेचं टेन्शन वाढलं – किम जोंग यांचा निर्णय
जगभर सध्या युद्धाच्या ढगाखाली आहे. अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या भीषण संघर्षामुळे
Continue reading
अकोल्यात पाल्म संडे हर्षोेेल्हासात, भक्तिभावाने साजरा
अकोला: ख्रिश्चन धर्मियांच्या पवित्र परंपरेतला एक महत्त्वाचा दिवस म्हणजे पाल...
Continue reading
प्लॅस्टिकच्या डब्यातील जेवण: मृत्यूला आमंत्रण, शरीरावर होणारे दुष्परिणाम
आजकाल बाहेरून जेवण मागवणे किंवा रेस्टॉरंट्समध्ये खाणे हे सामान्य झाले आहे. मात्र, जेवण काळ्या
Continue reading
अमेरिकेचा धक्कादायक निर्णय: 3500 सैनिक इराणमध्ये, युद्ध वाढण्याची शक्यता
इराण-इस्रायल युद्धाला आता ३० दिवस पूर्ण झाले असून या संघर्षाचे जागतिक पर...
Continue reading
चार दिवसांत ७ मोठ्या कंपन्यांचे १.७५ लाख कोटींचे नुकसान, शेअरबाजारावर इराण युद्धाचा मोठा फटका
इराण आणि अमेरिकेतील युद्धाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का द...
Continue reading
कंगाल पाकिस्तान: पीआयएची उड्डाणे संकटात, इराण युद्धाचा मोठा फटका
पाकिस्तानची आर्थिक स्थिती गेल्या काही महिन्यांपासून बिकट होत असून, आता या देशातील र...
Continue reading
MI vs KKR 2026: मुंबईने टॉस जिंकून केकेआरला बॅटिंगसाठी भाग पाडलं; पाहा प्लेइंग ईलेव्हन
आयपीएल 2026 च्या 19 व्या पर्वातील दुसऱ्या सामन्यात आज रविवारी 29 मार्च रोजी
Continue reading
पाकिस्तानमध्ये युद्धामुळे स्मार्ट लॉकडाऊनचा धोका; उर्जा संकटात जनता हैराण
इराणमधील युद्धामुळे पाकिस्तान गंभीर संकटात सापडले आहे. देशाची उर्जा वाहतुकीची ...
Continue reading
इराण-अमेरिका तणाव: युद्ध थांबवण्यासाठी इराणची सर्वात मोठी अट; होर्मुझवर नियंत्रण हवे, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे जगाचे लक्ष
अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता तणाव, हल्ले आणि युद्ध...
Continue reading
चीनने यावर प्रतिक्रिया देत “दहशतवादाचा आम्ही तीव्र विरोध करतो” असे स्पष्टपणे म्हटले आहे.
चीनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी स्पष्ट केले की, “भारत-पाकिस्तान हे दोघेही
आमचे शेजारी आहेत आणि दोघांनी संयम बाळगून, शांतता आणि स्थैर्याच्या दिशेने पावले टाकावीत.“
त्यांनी आंतरराष्ट्रीय कायदे आणि संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरचे पालन करण्याचे आवाहनही केले.
चीनची काळजी का वाढली?
भारत-पाकिस्तानमधील युद्धसदृश परिस्थितीमुळे चीनने मध्यस्थीची तयारी दर्शवली आहे.
त्यामागे चीनचा पाकिस्तानमधील अब्जावधी डॉलर्सचा गुंतवणूकधोका आहे.
विशेषतः सीपेक (CPEC) प्रकल्प आणि बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (BRI)
अंतर्गत झालेला मोठा आर्थिक व्यवहार धोक्यात येण्याची शक्यता असल्याने चीन कोणत्याही प्रकारच्या युद्धाला विरोध करत आहे.
2005 ते 2024 दरम्यान, चीनने पाकिस्तानमध्ये जवळपास 68 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.
युद्धजन्य परिस्थितीमुळे ही गुंतवणूक वाया जाऊ शकते, याचीच मुख्य भीती चीनला सतावत आहे.
चीनने आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की, “आम्ही दोन्ही देशांना शांततेच्या मार्गावर यावे यासाठी प्रयत्नशील
आहोत आणि इतर आंतरराष्ट्रीय भागीदारांसोबत काम करण्यास तयार आहोत.“
Read Also : https://ajinkyabharat.com/pune-amravati-vande-bharat-express-lavkarch-dhawanar-badnera-sthankawar-tambi-fixed/