अकोला प्रतिनिधी | २ जुलै २०२५
हिंदी सक्तीबाबत मनसे व शिवसेनेच्या भूमिकांवरून राज्यातील राजकारण तापले असताना,
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
हिवरखेड परिसरात वृक्षारोपण; पत्रकार संघटनेकडून पर्यावरण पूजन
“हिंदी पहिल्या ते बारावीपर्यंत सक्तीची करावी, असा मसनेकर समितीचा अहवाल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना मंजूर केला होता.
त्याच अहवालावर त्यांच्या स्वाक्षरी आहे,” असे जाधव यांनी सांगितले. त्यामुळे सध्याचे आंदोलन म्हणजे
“मराठी माणसाची सहानुभूती मिळवण्याचा केवळ राजकीय प्रयत्न” असल्याचे ते म्हणाले.
“राज ठाकरे यांनी आंदोलन सुरू केल्यावर उद्धव ठाकरे यांनी त्यात उडी घेतली,” असा खोचक आरोप करत त्यांनी दोघांवर अप्रत्यक्ष टोला हाणला.
अकोला दौऱ्यात माध्यमांशी बोलताना जाधव यांनी पुढे सांगितले की, ठाकरे बंधू निवडणुकीत एकत्र येतील की नाही हे त्यांचेच ठरवायचे आहे.
मात्र, महायुती ही आगामी निवडणुकीत निश्चितच विजयी होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याशिवाय त्यांनी समृद्धी महामार्गाप्रमाणे शक्तीपीठ महामार्गासाठीही शेतकरी आपली जमीन देतील,
आणि सरकारही सकारात्मक भूमिका घेईल, असे मत व्यक्त केले.
Read Also : https://ajinkyabharat.com/mahamargawar-fierce-disguise/