अयोध्याचे खासदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंशी चर्चा
लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विजयी उमेदवारांमध्ये
चर्चेत आलेले खासदार म्हणजे अयोध्या लोकसभा मतदारसंघातील
Related News
‘मोनिका ओ माय डार्लिंग’… ८६ व्या वर्षीही हेलेन यांचा जलवा कायम;
‘१२वी नापास, पण मोठमोठ्या वेबसाईट्स हॅक करणारे’
नवीन बस स्थानक टी पॉइंटवर अपघाताचा थरार;
शिवरमध्ये जागतिक शून्य सावली दिन संत विचारधनाने साजरा;
अकोल्यात झिरो शॅडो डेचा अनुभव; नागरिक म्हणाले – सावलीच नाहीशी झाली!
२४ मे २०२५ चं हवामान : वीकेंडला मुसळधार पावसाचा इशारा,
ऑपरेशन सिंदूरवरून प्रेरित ‘स्पेशल बनारसी साडी’;
पटना-गया आणि बक्सर दरम्यान लवकरच धावेल ‘नमो भारत एक्सप्रेस’;
“इंग्लंडचा रणसंग्राम! पहिल्याच दिवशी 498 धावा,
“वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि रेड अलर्ट:
“पाकिस्तानच्या ‘पाण्याच्या’ धमकीवर भारताचा संताप;
“आर्यन खान तुरुंगात फक्त फळं आणि पाण्यावर;
समाजवादी पक्षाचे उमेदवार अवधेश प्रसाद.
अयोध्येतील ज्या प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेवरुन राजकारण झालं,
किंवा भाजपकडून राम मंदिराचा मुद्दा लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा बनवण्यात आला.
त्यामुळे, अयोध्या मतदारसंघातील भाजपचा पराभव
सर्वांनाच आश्चर्य करणारा होता. त्यामुळेच, अयोध्या येथील खासदार अवेधश प्रसाद
यांची देशपातळीवर चर्चा होत असून सपा प्रमुख अखिलेश यादव
यांनीही सोनिया गांधींसोबत त्यांची ओळख करुन दिली होती.
आता, अवधेश प्रसाद आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर आले होते.
यावेळी, त्यांच्यासमवेत सपाचे आमदार अबू आझमही होते,
या भेटीनंतर बोलताना, मी परवा विशाळगडावर जाईन, असे आझमी यांनी सांगितले.
ही भेट राजकीय बैठक नव्हती, असे अवधेश प्रसाद यांनी म्हटले.
तसेच, अयोध्येत लोकांनी मला निवडून दिले, या देशात धर्माच्या आधारावर राजकारण चालणार नाही,
बाबासाहेब भीमराव आंबेडकरांच्या संविधानाच्या आधारे हे राजकारण चालेल,
इथे आरक्षणाचे राजकारण चालेल आणि जो भारताला मजबूत करण्यासाठी काम करेल,
तोच चालेल, असेही प्रसाद यांनी भेटीनंतर बोलताना म्हटले.
Read also: https://ajinkyabharat.com/non-cooperation-movement-of-employees-of-public-run-means-center/