अयोध्याचे खासदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंशी चर्चा
लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विजयी उमेदवारांमध्ये
चर्चेत आलेले खासदार म्हणजे अयोध्या लोकसभा मतदारसंघातील
Related News
अकोल्यात उन्हाचा तडाखा! तापमान ४४.२ अंशांवर, राज्यातील सर्वाधिक
माझोड – बाभुळगाव रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खासदार अनुप धोत्रे यांचा पुढाकार;
भाऊसाहेब पोटे विद्यालयात NMMS पात्र गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा
‘सहकारातून समृद्धी’ योजनेतून सहकार चळवळीला नवे बळ – नानासाहेब हिंगणकर
सावता परिषदेच्या पातूर तालुका अध्यक्षपदी अजय ढोणे यांची निवड
आर्थिक विवंचनेत अडकलेल्या युवक शेतकऱ्याची आत्महत्या
श्रीराम नवमी निमित्त अकोला शहरात धार्मिक शोभायात्रेची जय्यत तयारी
लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सने आहात हैराण? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;
||देह वेचावा कारणीं|
अकोट येथे माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान
समाजवादी पक्षाचे उमेदवार अवधेश प्रसाद.
अयोध्येतील ज्या प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेवरुन राजकारण झालं,
किंवा भाजपकडून राम मंदिराचा मुद्दा लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा बनवण्यात आला.
त्यामुळे, अयोध्या मतदारसंघातील भाजपचा पराभव
सर्वांनाच आश्चर्य करणारा होता. त्यामुळेच, अयोध्या येथील खासदार अवेधश प्रसाद
यांची देशपातळीवर चर्चा होत असून सपा प्रमुख अखिलेश यादव
यांनीही सोनिया गांधींसोबत त्यांची ओळख करुन दिली होती.
आता, अवधेश प्रसाद आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर आले होते.
यावेळी, त्यांच्यासमवेत सपाचे आमदार अबू आझमही होते,
या भेटीनंतर बोलताना, मी परवा विशाळगडावर जाईन, असे आझमी यांनी सांगितले.
ही भेट राजकीय बैठक नव्हती, असे अवधेश प्रसाद यांनी म्हटले.
तसेच, अयोध्येत लोकांनी मला निवडून दिले, या देशात धर्माच्या आधारावर राजकारण चालणार नाही,
बाबासाहेब भीमराव आंबेडकरांच्या संविधानाच्या आधारे हे राजकारण चालेल,
इथे आरक्षणाचे राजकारण चालेल आणि जो भारताला मजबूत करण्यासाठी काम करेल,
तोच चालेल, असेही प्रसाद यांनी भेटीनंतर बोलताना म्हटले.
Read also: https://ajinkyabharat.com/non-cooperation-movement-of-employees-of-public-run-means-center/