जनजीवन विस्कळीत
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सर्वदूर पाऊस सुरू आहे. हवामान
विभागाने (IMD) राज्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
Related News
शेअर बाजारात वेदांताचा धमाका; सलग 11 दिवस तेजी, शेअर ऑल-टाइम हायवर
भारतीय शेअर बाजारात सध्या मेटल सेक्टरमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे...
Continue reading
8वा वेतन आयोग: किमान वेतन ₹18,000 वरून ₹69,000 होणार? NC-JCM ची मोठी मागणी, सरकारचा निर्णय काय असेल?
केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.
Continue reading
म्युच्युअल फंड क्षेत्राचा वेग मंदावला; 3 वर्षांतील नीचांकी वाढ, मात्र SIP गुंतवणूक उच्चांकावर
भारतातील म्युच्युअल फंड उद्योगाने गेल्या काही वर्षांत जबरदस्त वाढ नोंदवली असली, तरी आ...
Continue reading
दररोज Chaas पिण्याचा दोन आठवड्यांचा परिणाम; शरीरात होतात हे शांत पण महत्त्वाचे बदल
भारतीय घरांमध्ये Chaas (ताक) हे केवळ पेय नसून एक पारंपरिक आरोग्...
Continue reading
‘Splitsvilla 16’मध्ये वादाचा भडका! दीप्तांशू सैनी–सौंदर्या शेट्टी वादामुळे शो चर्चेत
डेटिंग रिअॅलिटी शो Splitsvilla 16 सध्या प्रेक्षकांच्या मना...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 च्या विजेत्याबाबत मोठी चर्चा; फिनालेआधीच “लीक” झाल्याचा दावा, सोशल मीडियावर खळबळ
Bigg Boss Marathi 6 Finale ...
Continue reading
कोकणातही पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आज जिल्हात
सरासरी 114 मि.मी एवढा पाऊस नोंदवला गेला आहे. मुसळधार
पावसामुळे सिंधूदूर्गात जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी नाल्यांना
पूर आला असून माणगाव खोऱ्यातील आजिंवडे गावात गेलेली एसटी
बस दुकानवाड येथे अडकली आहे. त्याशिवाय जिल्ह्यात अनेक ठिकाणी
अशीच परिस्थीती आहे. पावसाच्या पाण्यात, दुचाकींसह चारचाकी ही अडकल्या आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
काल शुक्रवारी रात्रीपासून पाऊस कोसळत आहे. सकाळी नोंद झालेला
तालुकानिहाय पाऊसाची आकडेवारी समोर आली आहे.
ज्यात देवगडमध्ये 118.4 मि.मी सर्वाधिक पाऊस झाला. मालवण 130.4मि.मी,
सावंतवाडी 114.3 मि.मी, वेंगुर्ले 112.7 मि.मी, कणकवली 71.1 मि.मी,
कुडाळ 156.1 मि.मी, वैभववाडी 64.5मि.मी, दोडामार्ग 75.5 एवढा पाऊस नोंदवला गेला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/mahavikas-aghadi-three-day-marathon-meeting/