एकनाथ शिंदे यांच्यानंतर उदय सामंत शिवसेनेचे प्रमुख होतील अशी राजकारणात चर्चा रंगली आहे,
त्यावर राजू पाटील यांनी आपलं मत मांडलं. “उदय सामंत हे इमानदारीत काम करणारे व्यक्ती ते असं करणार नाही
हा सर्व राजकारणाचा भाग आहे. मला नाही वाटत उदय सामंतजी या प्रकारे कुठलं राजकारण करतील”
Related News
अकोला ते शिमला… आठ वर्षांनंतर बेपत्ता तरुणाचा चमत्कारिक शोध
गोशाळेत मजुरी करत जगत होता आयुष्य; ओळखपत्र तपासणीत उलगडली कहाणी, व्हिडिओ कॉलवर वडिलांच्या डोळ्यांत अश्रू
दरम्यान जयेश ...
Continue reading
सिंगल राहणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक? तज्ज्ञांनी सांगितली महत्त्वाची माहिती
आजकालच्या वेगवान जीवनशैलीत अनेक लोक जोडीदाराशिवाय एकटे रा...
Continue reading
दुपारचे जेवण आता आरोग्यदायी – ओट्सपासून बनवा हे ५ स्वादिष्ट भारतीय शाकाहारी पदार्थ
ओट्स फक्त न्याहारीसाठी मर्यादित नाहीत, असे अनेक लोक आजही मानतात. पण ही...
Continue reading
संपूर्ण मध्यमवर्गीयांसाठी मोठा दिलासा? 12 लाखांपर्यंत शून्य कर, 6 स्लॅब 2 मध्ये आणण्याचा प्रस्ताव – जाणून घ्या 2026 चा अर्थसंकल्प काय देणार!
Continue reading
बजेट 2026: ‘या’ 5 गोष्टी समजून घ्या, देशाचे अर्थसंकल्प सहज समजेल
बजेट 2025: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 जानेवारीपासून सुरू होत आहे, आणि 1 फेब्रु...
Continue reading
Iran vs US : मिडल ईस्टमध्ये युद्धाची चाहूल? अमेरिकेची इराणभोवती तिहेरी घेराबंदी, खामेनेईंवरील दबाव वाढला
मिडल ईस्टमधील वातावरण दिवसेंदिवस अधिकच तापत चालले आहे.
Continue reading
Henley Passport Index 2026: भारतीय पासपोर्टची मोठी झेप, जागतिक पासपोर्ट रँकिंगमध्ये भारत-परिस्थिती
जगभरातील प्रवास सुलभ करण्यासाठी प्रत्येक देशाचे पासपोर्ट किती प्रभावी आहे, याचा ...
Continue reading
उद्धव ठाकरे गटाला महापालिका निवडणुकांनंतर पुन्हा धक्का, नितेश राणे आणि भाजपच्या बिनविरोध विजयाची मालिका सुरू
5 फेब्रु...
Continue reading
Penny Share: Mercury EV Tech – छोटा पण जबरदस्त मल्टिबॅगर, गुंतवणूकदारांची संपत्ती दुपटीने वाढवणारा ईव्ही स्टॉक
Mercury EV Tech : शेअर बाजार...
Continue reading
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता; जालना जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांच्या हाती जाणार
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी...
Continue reading
The New Dating Trend of 2026 — ‘Hot-Take Dating : प्रेमासाठी प्रामाणिकपणा महत्वाचा का?
Hot-Take Dating in 2026 : सामान्यतः पहिली डेट म...
Continue reading
“गणेश नाईक यांना पालकमंत्री पद मिळावे ही अपेक्षा होती. मात्र आगरी समाजाला ठेंगा दाखवत पालकमंत्री पद गेले.
मुख्यमंत्री असताना आमच्या भागात काही झालं नाही. आता पालकमंत्री झाले तर काय होणार?.
आमच्या अपेक्षा होत्या, मात्र फक्त घोषणा झाल्या. यांना गडचिरोली, रायगड,
पालघर या ठिकाणी पालकमंत्री पदाची गरज सेवा करण्यासाठी की मेवा खाण्यासाठी?.
हे आमच्यासारख्या राजकारणी लोकांना माहित आहे” अशा शब्दात कल्याण ग्रामीणचे माजी मनसे
आमदार राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. “पेरलेलं कधी कधी उगवतं.
मात्र उदय सामंत हे इमानदारीत काम करणारे व्यक्ती. ते असं करणार नाही हा सर्व राजकारणाचा भाग” असं राजू पाटील म्हणाले.
ठाण्याच पालकमंत्री पद एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर आता मनसे आक्रमक झाली
असून मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
हे पद सेवेसाठी नाहीतर मेवा खाण्यासाठी असल्याचा आरोप केला आहे. “आमची सर्वांची अपेक्षा होती
की गणेश नाईक यांना पालकमंत्री पद मिळावे, आणि ते असते तर आगरी समाजाला
ही न्याय मिळाला असता ही अपेक्षा इथल्या लोकांची होती. त्या अनुषंगाने मी बोललो की पालकमंत्री पद
आगरी लोकांना ठेंगा दाखवून गेले आणि शेवटी मुख्यमंत्री असताना आमच्या भागात काय झाले नाही
तर पालकमंत्री असताना काय होणारे?” अशी टीका एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
“थोड्या आमच्या अपेक्षा होत्या. परंतु त्या पूर्ण झाल्या नाहीत. जसं धरण फक्त घोषणा झाली.
मुख्यमंत्री असताना लँड एक्वेजीशन पॉलिसी जाहीर व्हायला पाहिजे होती ती झाली नाही
त्या रागापोटी हे ट्विट केले आहे” असं राजू पाटील म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/jain-monks-sermon-at-vatsalyadham-old-age-home-dalambi/