अकोला | १३ एप्रिल २०२५
गांधी नगर सिंधी कॅम्प येथील श्री इच्छेश्वरी माता मंदिर चौक येथे श्री इच्छेश्वर मित्र परिवार
मंडळाच्या वतीने हनुमान जयंती निमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
Related News
बोरगाव मंजू – राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू नवीन बायपासच्या जवळ उभ्या कारला ट्रकने धडक दिली. सुदैवाने कारमध्ये चारही प्रवासी बाहेर असल्यामुळे म...
Continue reading
कोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील उरळ पोलीस स्टेशन हद्दीत आज सोमवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. निंबा-तेल्हारा मार्गावरील कारंजा फाट्याजवळ...
Continue reading
दाक्षिणात्य सुपरस्टार सामंथा रुथ प्रभुने नागा चैतन्यसोबत घटस्फोट घेतल्यानंतर ४ वर्षांनी आपले दुसरे लग्न केले आहे. तिने ‘द फॅमिली मॅन’ या प्रसि...
Continue reading
Elon Musk on Indians : एलन मस्क यांची डोनाल्ड ट्रम्प यांना सणसणीत चपराक! भारतीय टॅलेंटचे जगासमोर खुले समर्थन, ‘अमेरिका भारताची सर्वात मोठी लाभार्थी’
जगभरात सध्या इमिग्रेशन,
Continue reading
माझे संपूर्ण आयुष्य बदलले; कॅन्सर सर्जरीनंतर Dipika Kakkar चे भावनिक मनोगत
टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री Dipika Kakkar इब्राहिम सध्या आयुष...
Continue reading
राजेश अग्रवाल यांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिव पदावर नियुक्ती
महाराष्ट्र सरकारने 1989 बॅचच्या आयएएस अधिकारी राजेश अग्रवाल यांना राज्याचा मुख्य स...
Continue reading
पुणे मेट्रो फेज-2 ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; दोन नवीन मार्गिकांमुळे शहरभर कनेक्टिव्हिटी मजबूत
पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीला नवी गती देणाऱ्या मेट्रो फेज-2 प्रकल्पाला अखे...
Continue reading
रणदीप हुड्डा–लिन लाईश्रम यांच्या दुसऱ्या लग्नवाढदिवशी गोड बातमी; पहिल्या अपत्याची चाहत्यांना आनंदवार्ता
बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा आणि अभिनेत्र...
Continue reading
भारत-अमेरिका मोठा संरक्षण करार: नौदलाच्या MH-60R हेलिकॉप्टर ताफ्यासाठी 7,995 कोटींचा सपोर्ट डील
Continue reading
रात्री झोप येत नाही? मन सतत विचार करतंय? प्रेमानंद महाराजांचा सोपा उपाय जाणून घ्या
आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात अनेक लोकांना रात्री शांत झोप मिळत ना...
Continue reading
आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे: रोज आहारात Beans चा समावेश का करावा?
Beans : आधुनिक जीवनशैलीत संतुलित आहार घेणे हे एक आव्हान बनले आहे. अनेकदा लोक महागड्या सुपरफूड्सकडे वळता...
Continue reading
Air Quality in Mumbai Has Seriously Deteriorated: इथिओपियातील ज्वालामुखीवर खापर फोडू नका, हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून
Continue reading
संध्याकाळी ७ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत पार पडलेल्या या कार्यक्रमात श्री हनुमान चालीसा पठण,
भजन-कीर्तन व प्रसाद वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री हनुमानजींच्या जयघोषात मंदिर परिसर भक्तिमय झाला.
भजन-कीर्तनाच्या माध्यमातून वातावरण पूर्णतः पावन झाले होते व उपस्थित भक्तगण भक्तिरसात चिंब भिजले.
श्री इच्छेश्वर मित्र परिवार मंडळाच्या मेहनतीमुळे कार्यक्रम अतिशय यशस्वीरीत्या पार पडला.
सर्वांनी एकत्र येऊन बजरंगबलीच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण केली.
कार्यक्रमाची सांगता प्रसाद वितरणाने करण्यात आली आणि सर्व उपस्थित भक्तांनी समाधानाने कार्यक्रमाचा आनंद घेतला.
जय श्रीराम। जय बजरंगबली।
Read Also : https://ajinkyabharat.com/patur-yehete-bouchant-guru-shishya-jayanti-saji/