पुणे
जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानलेखक डॉ. जयंत नारळीकर यांचं पुण्यातील राहत्या घरी निधन झालं आहे.
ते ८६ वर्षांचे होते. पहाटे झोपेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारतीय विज्ञान आणि साहित्यविश्वात शोककळा पसरली आहे.
Related News
Pakistan-China : अमेरिकेने जवळ करताच पाकिस्तानचे ‘खरे रंग’; चीनला थेट इशारा“जमत नसेल तर पाकिस्तान सोडा!”
आंतरराष्ट्रीय राजकीय पटावर जगातील महाशक्तींच्या नातेसंबंधांत वेगाने बदल हो...
Continue reading
Hardik Pandya Marriage: हार्दिक पांड्या-माहिका शर्मा गुपचूप लग्न? सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओंमुळे चर्चेला उधाण
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री-मॉडेल ...
Continue reading
Parineeti Chopra–Raghav Chadha यांच्या लेकाचं नाव जाहीर; अर्थ अतिशय खास, पाहा पहिला फोटो
बॉलिवूड अभिनेत्री Parineeti Chopra आणि आम आदमी पक्षा...
Continue reading
उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद; अनगर नगरपंचायत निवडणुकीत हाय-व्होल्टेज ड्रामा
सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत निवडणुकीत रविवारी घडलेल्या घटनांनी राजकीय तापमान प्रचंड वाढवले आहे. राष...
Continue reading
Kiran Gaikwad Social Media Detox या अचानक घेतलेल्या निर्णयामागचं खरं कारण काय? देवमाणूस फेम अभिनेत्याच्या निर्णयाने चाहते हादर...
Continue reading
बाळापुर : 15 नोव्हेंबर 2025 रोजी बाळापूर शहरात बाळापुर नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष...
Continue reading
Parineeti Chopraशेअर करते “जुगाड मेकअप” रूटीन – १० मिनिटांत दिसा ताजगी आणि तेजस्वी
बॉलिवूड अभिनेत्री आणि नव्या आई Parineeti Chopra तिच्या मेक...
Continue reading
आदित्य रॉय कपूर(Aditya Roy Kapur)चे ४० व्या वर्षीही फिट राहण्याचे गुपित: अंडी आणि प्रोटीनने भरलेले आहार
बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर (Aditya R...
Continue reading
स्टेनलेस स्टील व ग्लास इलेक्ट्रिक केटल (Kettle): तुमच्या स्वयंपाकघरासाठी कोणता योग्य?
आजकाल इलेक्ट्रिक केटल (Kettle) ही फक्त एक साधी उपकरण नव्हे तर घरा...
Continue reading
दहीपाणी (Buttermilk) रोज पिण्याचे ५ अद्भुत फायदे – तुमचे आरोग्य झपाट्याने सुधारेल!
दुपारी उन्हाळ्यात थंडगार दहीपाणी, म्हणजेच छाछ (Buttermilk) , आपल...
Continue reading
पारंपरिक सौंदर्यात ग्लॅमरस टच:Priyanka Chopra ने इव्हेंटमध्ये जिंकली सर्वांची नजर
बॉलीवूडची अभिनेत्री आणि जागतिक फॅशन आयकॉन Priyanka Chopraपु...
Continue reading
Prem Chopraयांची प्रकृती स्थिर; लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज, चार दशकांच्या सिनेमाच्या कारकिर्दीची आठवण
बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेते Prem Chopra य...
Continue reading
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ
कोल्हापूरमध्ये १९ जुलै १९३८ रोजी जन्मलेले जयंत नारळीकर हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ होते.
त्यांच्या वडिलांनी गणितशास्त्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं तर त्यांच्या आई संस्कृत विदुषी होत्या.
बनारस हिंदू विद्यापीठात शालेय शिक्षण पूर्ण करून नारळीकर पुढील शिक्षणासाठी केंब्रिज विद्यापीठात गेले.
तेथे त्यांनी फ्रेड हॉईल यांच्यासोबत काम केलं, आणि ‘हॉईल-नारळीकर सिद्धांत’ जगात गाजला.
त्यांनी स्फोट सिद्धांताला (Big Bang) विरोध करत वैकल्पिक सिद्धांत मांडले.
भारतातील खगोलशास्त्र संशोधनाचा पाया रचणारे शास्त्रज्ञ
भारतात परतल्यावर त्यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेत (TIFR) काम केलं. १९८८ मध्ये त्यांनी पुण्यातील आयुका
(IUCAA) या खगोलशास्त्र संस्थेची उभारणी केली, ज्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला. 1972 मध्ये
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना खास बोलावलं होतं, ही गोष्ट त्यांच्या शास्त्रीय स्थानाची साक्ष देते.
मराठी विज्ञानसाहित्याचा समृद्ध वारसा
शास्त्रज्ञ असूनही डॉ. नारळीकर हे रसाळ मराठीतून विज्ञान विषय सोप्या भाषेत मांडणारे विज्ञानकथाकार आणि लेखक होते.
त्यांनी ‘टाइम मशीनची किमया, ‘वामन परत न आला, ‘चला जाऊ अवकाश सफरीला’, ‘प्रेषित’
अशा अनेक मराठी विज्ञानकथा लिहिल्या. त्यांच्या लेखनामुळे अनेक तरुणांना विज्ञानाकडे आकर्षित केलं.
गौरव आणि सन्मान
शोध आणि साहित्य एकत्र करणारा महामानव
डॉ. नारळीकर यांनी शास्त्र आणि साहित्य एकत्र आणत एक दुर्मिळ असा पुल तयार केला.
त्यांच्या निधनानंतर खगोलशास्त्र अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी प्रतिक्रिया दिली –
“ते आधुनिक खगोलशास्त्राचे उद्गाते होते. त्यांच्या जाण्याने हे पर्व संपले आहे.”
भारतीय विज्ञान आणि सर्जनशीलतेचा एक उजवा दीप मावळला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/kharip-rupanasathi-shetkyana-direction/