मराठा आरक्षणासाठी शांतता रॅली आणि सभा घेतल्यानंतर
आज मराठा आंदोलक मनोज जरांगे छत्रपती संभाजीनगरमध्ये
रॅलीचा समारोप करण्यात आला.
Related News
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील गुप्त भेटीची बातमी फुटली आहे.
या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल साडेचार तास चर्चा झाली.
भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घ...
Continue reading
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी प्रचाराचा धडका लावला.
कर्जतमध्ये घेतलेल्या सभेत त्यांनी शिवसेना बंडखोरांवर हल्ला...
Continue reading
मनोज जरांगे यांचा रोकडा सवाल; विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपावर पुन्हा हल्ला
Manoj Jarange on BJP : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा
...
Continue reading
वायनाड: काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी – वाड्रा बुधवारी (23 ऑक्टोबर) वायनाड पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्या काल...
Continue reading
नागपूर विभागात जिल्हा प्रथम
गोंदिया : केंद्र व राज्य पुरस्कृत या दोन्ही आवास योजनांच्या अंमलबजावणीत गोंदिया जिल्ह्याने बाजी मारली असून योजनेच्या
अंमलबजावणीत गोंदिया...
Continue reading
गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न चर्चेत आहे.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी
मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे. यासाठी त्यांनी अनेकदा उ...
Continue reading
शरद पवारांचे शिष्टमंडळाला मोठे आश्वासन
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सध्या राजकारण तापले आहे.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने
राष्ट्रवादी काँग्रेस...
Continue reading
पंतप्रधान मोदी यांना सत्ता आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज लागतात;
परंतु अद्यापपर्यंत अरबी समुद्रात स्मारक झालेले नाही.
छत्रपतींचे महानाट्य दाखविले म्हणजे गुन्हा केला का,
...
Continue reading
मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे
असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
मनोज जरांगे पाटील यांनी 288 जागांवर विधानसभा निवडणूक लढ...
Continue reading
"मराठा आणि ओबीसी यांच्यात आरक्षण मुद्द्यावरुन सुरु असलेल्या
संघर्षापासून आपणास दूर राहता येणार नाही.
या प्रकरणात आपल्या मार्गदर्शनाची राज्याला, समाजाला आणि सरकारलाही आवश्यकता...
Continue reading
जालना शहरात शुक्रवारी मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत
मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली काढण्यात आली.
या रॅलीत काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांना मराठा आंदोलकांनी
घे...
Continue reading
राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या १० टक्के आरक्षणाची
कायदेशीर लढाई सुरू असून, मुंबई उच्च न्यायालयात याबाबत सुनावणी झाली.
मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकांवर सरकारच्या...
Continue reading
त्याशिवाय आज 13 जुलै रोजी सगेसोयऱ्यांच्या अटीसह मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देत
अध्यादेश काढण्यासाठी सरकारला दिलेला अल्टीमेटम आज संपत आहे.
दरम्यान, रॅलीसाठी लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक एकत्र येणार असून
शहरात जय्यत तयारी करण्यात आली होती.
शहरातील सिडको चौकातून सकाळी 11.30 या रॅलीला सुरुवात होऊन
नंतर क्रांती चौक येथे समारोप झाला.
चौकाचौकात रॅली ची जय्यत तयारी करण्यात आली होती.
रॅलीच्या मार्गावर 250 भोंगे, 5 हजार झेंडे लावण्यात आले असून
शहरात ठिकठिकाणी 800 बॅनर लावण्यात आले होते.
तर 13 ठिकाणी स्वागतासाठी कमानी बांधण्यात आल्या होत्या.
रॅलीसाठी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव एकत्र आले असून
शहरातील वेगवेगळ्या 8 चौकांमध्ये तब्बल 300 क्विंटल जेवणाची तयारी करण्यात आली होती.
Read also: https://ajinkyabharat.com/%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a0-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%82/