पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत चंदन, मोहगनी, तुती, बांबू, फळबाग आणि इतर वृक्षलागवड केली
असतानाही अनुदानाचे पूर्ण देयक १-२ वर्षांपासून थांबले आहे.
याबाबत श्री शेतकरी राजा ग्रुपच्या वतीने पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिनांक २ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी अकोला यांना निवेदन सादर केले.
Related News
20 रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर झेपावला; ब्लू क्लाउड सॉफ्टटेकला सरकारकडून पहिली मोठी ऑर्डर
शेअर बाजारात नेहमीच कमी किमतीचे पेनी स्टॉक्स गुंतवणूक...
Continue reading
नाशिक प्रकरणात नवे वळण : अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढणार? पोलिसांकडून ट्रस्ट सदस्यांची चौकशी
नाशिकमधील भोंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
Continue reading
प्रियांका चोप्राने मिलानमध्ये Bvlgari इव्हेंटमध्ये सर्वांचं लक्ष वेधलं; अॅन हॅथवे आणि दुआ लिपासोबत रेड कार्पेटवर ग्लॅमरचा जलवा
प्रियांका चोप्रा नेहमीच ग्लोबल फॅशन इंडस्ट्रीमध्ये त...
Continue reading
गर्मीमध्ये डेहायड्रेशन टाळा: आपल्या शरीराचे 5 संकेत आणि त्यावर त्वरित उपाय
उन्हाळा आला की अनेक लोकांसाठी डेहायड्रेशन (पाणी कमी होणे)
Continue reading
शांत नातेसंबंध बोरिंग का वाटतात? खरी प्रेमाची ओळख कशी करावी
आजकाल अनेक लोकांच्या नातेसंबंधांमध्ये एक वेगळीच समस्या दिसून येते – जेव्हा ते शांत, स्थिर आणि आरोग्यपूर्ण नातेसंबंधात अ...
Continue reading
Airtel चा सस्ता 365 दिवसांचा रिचार्ज प्लॅन: महागड्या रिचार्जपासून मुक्तता, ग्राहकांसाठी मोठी बातमी
भारतीय टेलिकॉम क्षेत्रात मोठे बदल होत आहेत आणि Airtel
Continue reading
CTC, Gross Salary आणि In-Hand Salary मध्ये काय फरक आहे? – सुलभ भाषेत समजून घ्या
नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी Salary Structure समजून घ...
Continue reading
Rajasthan Board Result 2026: फेल झालेले विद्यार्थी निराश होऊ नका, या मार्गांनी वाचवा आपले वर्ष
Rajasthan Board of Se...
Continue reading
ये रिश्ता क्या कहलाता है: अभिरा-मायरा संघर्षातून उभा राहणार नवा ड्रामा!
टीव्हीच्या लोकप्रिय सीरियल “ये रिश्ता क्या कहलाता है” मध्ये प...
Continue reading
सामान्य पुलावपेक्षा वेगळा आणि चवदार – वेजिटेबल याखनी पुलाव
पुलाव हा भारतीय स्वयंपाकघरातील एक अत्यंत लोकप्रिय एक-पॉट डिश आहे. रोजच्या जेवणापासून ते सण आणि खास प्रसंगांपर्यंत, पुलाव...
Continue reading
ऑफिसमध्ये एकसुरी लंच खाण्याला रामराम! हे ८ भरपेट सँडविचेस तुमचा डब्बा ‘अपग्रेड’ करतील
ऑफिसमध्ये दुपारचं जेवण हा अनेकांसाठी त्रासदायक विषय असतो. रोजचा तोच टोस्ट, कधी महाग आणि थंड झ...
Continue reading
आकांक्षा चौधरी: Splitsvilla 16 मधील शांत पण सर्वात मजबूत आवाज!
रिअॅलिटी शो म्हटलं की भांडणं, मेळोड्रामा, रोमँटिक कोलॅप्स आणि व्हायरल क्लिप्स—हे सगळं त्याचं ‘पॅकेज’ असतं. पण
Continue reading
शेतकऱ्यांनी निवेदनात स्पष्ट केले की, रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत लागवड केलेल्या वृक्षांसाठी सरकारने अनुदानाचे आश्वासन दिले होते.
मात्र, संबंधित अधिकारी अनुदान देण्यास उशीर करत असून शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.
काही शेतकऱ्यांना अनुदानासाठी त्रास दिला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे १५ जानेवारी २०२५ पर्यंत अनुदान वितरित करण्याची मागणी केली आहे.
जर दिलेल्या मुदतीत देयक देण्यात आले नाही, तर २३ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालय,
अकोला येथे आमरण उपोषण (अन्नत्याग) आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी न्याय मिळवण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.
यावेळी रवी दिगांबर सोनोने, शुभम राखोंडे, मोहन गाडगे,
मुस्ताईन बेग, संदिप टाले, भगवंत काळदाते, कैलासचंद्र पराते आदी शेतकरी यांच्या निवेदनात सह्या आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/ashok-vatiket-vijaystambha-manavandana-organizing-various-programs/