अकोल्याच्या तेल्हारा येथून जवळ असलेल्या ग्राम घोडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते राजु ताथोड यांचे वडील मनोहर
बाळकृष्ण ताथोड यांचे 13 दिवसापूर्वी वृद्धापकाळाने निधन झाले.
दरम्यान मनोहरराव ताथोड हे सुवातीपासूनच कृतिशील सामाजिक कार्यकर्ते होते.
Related News
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
अकोल्यात पुन्हा रिमझिम पाऊस; ९० टक्के पेरणी पूर्ण, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
अकोट बस स्टॅन्ड परिसरात घडलेले चोरीचे ०४ गुन्हे महिला आरोपी कडुन उघडकीस
अकोल्यात २८०० जन्म प्रमाणपत्रे रद्द; “बांगलादेशी” ठरवलेल्यांवर वाद, अबू आझमी यांची सरकारकडे चौकशीची मागणी
भारताचा लॉर्ड्सवर दारूण पराभव; जयस्वाल-नायरच्या फ्लॉप कामगिरीवर चाहत्यांचा संताप
काटेपूर्णा धरणाची जलपातळी दीड फूट वाढली;
दानापूर येथे लईत यात्रा महोत्सव साजरा.
संतश्री वासुदेव महाराज यांच्या मातोश्री चंद्रभागा देवी यांच्या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन
त्यांच्या प्रत्येक कृतीतून आणि वाणीतून ते संत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगायचे, त्यांच्याच तालमीत वाढलेले त्यांचे कुटुंब देखील
त्यांच्या संस्काराचा प्रभाव होता.
वडिलांच्या तेरवीच्या दिवशी कुटुंबीयांनी श्रद्धांजली कार्यक्रमात चक्क हातामध्ये खराटे आणि फावडे टोपले घेऊन संपूर्ण गांव स्वच्छ केले.
वडिलांनी आयुष्यभर संत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा यांच्या विचारवर चालेलत म्हणूनच त्यांना श्रद्धांजली देखील या महात्म्यांच्या विचारांना अनुसरूनच असावी.
खरोखर प्रत्येक गावात जर असे स्वच्छतेचे महत्व पटले व प्रत्येकानी ते अंगीकारले तर निश्चितच रोगराई दूर होऊन आरोग्य सुदृढ राहील.
असा प्रत्येकाने आदर्श यातुन घेतला पाहिजे.
Read Also : https://ajinkyabharat.com/danpur-yehehe-lait-yatra-festival-sajra/