अकोल्याच्या तेल्हारा येथून जवळ असलेल्या ग्राम घोडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते राजु ताथोड यांचे वडील मनोहर
बाळकृष्ण ताथोड यांचे 13 दिवसापूर्वी वृद्धापकाळाने निधन झाले.
दरम्यान मनोहरराव ताथोड हे सुवातीपासूनच कृतिशील सामाजिक कार्यकर्ते होते.
Related News
पातूर: महाराष्ट्रातील टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अकोल्याचे युवा खेळाडू चमकले असून, अकोला जिल्ह्याचे चार खेळाडू राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण...
Continue reading
China मधील फूड डिलिव्हरी राइडरने ५ वर्षांत वाचवले १.४२ कोटी रुपये; जाणून घ्या त्याचे दररोजचे कठीण शेड्यूल
China मधील एक फूड डिलिव्हरी राइडरने फक्त पाच व...
Continue reading
Mumbai : वरळी सी फेसवर डॉल्फिन्सचं दर्शन, मुंबईकरांची उत्स्फूर्त गर्दी
Mumbai म्हणजे सतत धावपळ, लोकलची गर्दी, वेळेच्या मागे धावणारी माणसं आणि कधीही न ...
Continue reading
बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कसुरा गावाजवळ बिबट्याच्या तीन पिल्लांचा आढळ झाल्याची घटना समोर आली असून, यासंदर्भातील एक व्हिडिओ...
Continue reading
अकोल्यातून एक संवेदनशील आणि माणुसकी जपणारी घटना समोर आली असून, समाजात सकारात्मक संदेश देणारी ही बाब सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पोस्ट ऑफिस चौकात रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेला
Continue reading
मुंबई अंडरवर्ल्डच्या इतिहासात अनेक नावे आहेत, परंतु ७०-८० च्या दशकात जे नाव सगळ्यात जास्त आदर आणि भीतीने घेतले जात असे, ते म्हणजे हाजी मस्तान मि...
Continue reading
मोठी बातमी! ऑस्ट्रेलियात ज्यू धर्मीयांच्या कार्यक्रमात अंदाधुंद गोळीबार; दहा जणांचा मृत्यू, अनेक जखमी
Australia तून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक ...
Continue reading
अक्षय खन्ना व त्याच्या वडिलांच्या खळबळजनक वक्तव्याचा इतिहास
Continue reading
अभिनेता अक्षय खन्ना आपल्या अभिनय कौशल्यामुळे आणि स्टायलिश व्यक्तिमत्वामुळे नेहमीच चाहत्यांच्या लक्षात येतात. ‘छावा’ नंतर त्याला पुन्हा एक जोरदार कमबॅक मिळालेला आहे, आणि त्याचे हे प...
Continue reading
धुरंधर चित्रपटावर अक्षय खन्नाची कमाल एण्ट्री; एक्स-गर्लफ्रेंड तारा शर्माची खास पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
अक्षय खन्ना सध्या थिएटरपासून ते सोशल मीडियापर...
Continue reading
त्यांच्या प्रत्येक कृतीतून आणि वाणीतून ते संत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगायचे, त्यांच्याच तालमीत वाढलेले त्यांचे कुटुंब देखील
त्यांच्या संस्काराचा प्रभाव होता.
वडिलांच्या तेरवीच्या दिवशी कुटुंबीयांनी श्रद्धांजली कार्यक्रमात चक्क हातामध्ये खराटे आणि फावडे टोपले घेऊन संपूर्ण गांव स्वच्छ केले.
वडिलांनी आयुष्यभर संत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा यांच्या विचारवर चालेलत म्हणूनच त्यांना श्रद्धांजली देखील या महात्म्यांच्या विचारांना अनुसरूनच असावी.
खरोखर प्रत्येक गावात जर असे स्वच्छतेचे महत्व पटले व प्रत्येकानी ते अंगीकारले तर निश्चितच रोगराई दूर होऊन आरोग्य सुदृढ राहील.
असा प्रत्येकाने आदर्श यातुन घेतला पाहिजे.
Read Also : https://ajinkyabharat.com/danpur-yehehe-lait-yatra-festival-sajra/