नुकसान भरपाईसाठी हायकोर्टात धाव
अटल सेतूमुळे रस्तेमार्ग वेगवान झाले असले तरी मासेमारीवर अवलंबून असलेल्यांच्या
रोजगारावर त्याचा वाईट परिणाम होत असल्याचे समोर आले आहे.
Related News
समाजवादी पक्षात मोठी फूट? ईडी, घोटाळे आणि अमित शहांना पत्रामुळे वाढली राजकीय खळबळ; कॅबिनेट मंत्र्यांचा सनसनाटी दावा
समाजवादी पक्षात मोठी फूट पडणार का...
Continue reading
Ladki Bahin Yojana News : अमरावती जिल्ह्यात ई-केवायसी आणि पडताळणीनंतर 33 हजार 304 महिला कायमच्या अपात्र ठरल्या आहेत. बोगस लाभार्थ्यांकडून रक्कम वसू...
Continue reading
भारतीय जहाजांवरील हल्ले थांबवा, भारताचा अमेरिकेला कठोर संदेश
भारताचा अमेरिकेला कठोर संदेश : ओमानच्या आखातात घडलेल्या एका गंभीर घटनेनंतर भारत आणि अमेरिका...
Continue reading
इराणसाठी काळरात्र? ट्रम्प यांच्या स्फोटक घोषणेने जगभरात खळबळ; मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा शिगेला
अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाने पुन्हा ए...
Continue reading
इराण युद्ध, होर्मुझ सामुद्रधुनीतील संकट आणि वाढत्या उत्पादनाच्या जोरावर अमेरिकेने अवघ्या 3 महिन्यांत जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार देश ...
Continue reading
नेपाळने भारतीय आंब्यांवर बंदी घातली नाही; केंद्र सरकारचा मोठा खुलासा, अफवांवर पूर्णविराम
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया तसेच विविध माध्यमांमध्ये नेपाळने भारतीय
Continue reading
लंडनमध्ये मराठी कुटुंबाचा गूढ अंत; अदिती परळकर, राकेश पै आणि मुलगा सिड यांचा दुर्दैवी मृत्यू
लंडनमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या एका मराठी कुटुंबाच्या गू...
Continue reading
उन्हाळ्यात वजन कमी करायचे आहे? आहारात समाविष्ट करा सत्तूपासून बनणारे हे 6 पौष्टिक पदार्थ
उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे आणि आरोग्याला पोषक ठरणारे पदार्थ खाण्याकडे अनेकांचा कल अस...
Continue reading
केरळ कार अपघातातील हृदयद्रावक कहाणी; ऐनवेळी कार बदलल्याने 6 वर्षीय मुलगी बचावली, पती-पत्नीसह तिघांचा मृत्यूकोझिकोड/दुबई : आयुष्यातील काही क्षण असे...
Continue reading
‘Peddi’ची बॉक्स ऑफिसवर दमदार घोडदौड; अवघ्या चार दिवसांत 233 कोटींचा टप्पा पार
दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘
Continue reading
व्यस्त आठवड्यात झटपट बनवा पारंपरिक राजस्थानी पापडची भाजी; चव, परंपरा आणि सोपेपणाचा अनोखा संगम
व्यस्त दिवसांसाठी झटपट पापडची भाज...
Continue reading
IMD चा मोठा इशारा! मान्सूनचा तडाखा वाढणार; मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाने अनेक राज्यांना अलर्ट
IMD चा मोठा इशारा! पुढील 96 तास मुसळधार प...
Continue reading
मच्छिमार संघटनेने त्याविरोधात आवाज उठवत मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.
सरकारने त्याबदल्यात नुकसानभरपाई द्यावी, असं त्यांनी म्हटलं आहे.
या याचिकेवर येत्या 28 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
अटल सेतूमुळे वाशी खाडीतील तब्बल 60 टक्के मासे कमी झाल्याचा आरोप
मच्छिमार संघटनांनी केला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आमच्या उत्पनात घट झाली आहे.
सरकारने आम्हाला नुकसानभरपाई द्यावी, त्याबाबतची याचिका
मच्छिमार संघटनेनेमुं बई हायकोर्टात दाखल केली आहे.
दाखल यांचिकेत वाशीगाव, जुहूगाव, कोपरखैराणे, घणसोली, गोठीवली,
दिवा व बेलापूर येथील कोळीवाड्यांचा देखील समावेश आहे.
मरी आई मच्छिमार सहकारी संस्थेच्या वतीनं ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
याचिकेवर न्यायमूर्ती बी.पी. कुलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनावाला
यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होत आहे.
2018 पासून अटल सेतूच काम सुरू झालं. मुंबईला नवी मुंबईशी जोडणारा
अटल सेतू 21.8 किमी अंतराचा आहे. बांधकाम सुरू झाल्यापासून
मच्छीमार संघटनांनी मासेमारी घटल्याचं म्हटलं होतं.
असा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/supriya-sule-case-registered-against-unknown-person-by-pune-police-in-whatsapp-hack-case-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b3%e0%a5%87/