नुकसान भरपाईसाठी हायकोर्टात धाव
अटल सेतूमुळे रस्तेमार्ग वेगवान झाले असले तरी मासेमारीवर अवलंबून असलेल्यांच्या
रोजगारावर त्याचा वाईट परिणाम होत असल्याचे समोर आले आहे.
Related News
मनोज जरांगे पाटील यांचा लक्ष्मण हाकेंवर जोरदार हल्लाबोल; “ही कुठली पैदास?” म्हणत साधला निशाणा, सरकारलाही दिला इशारा
Manoj Jarange on ...
Continue reading
Prashant Kishor : मोठी घडामोड! रणनीतीकार प्रशांत किशोर सुनेत्रा पवार यांच्या भेटीला; महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण
राजकीय रणनीतीकार म्ह...
Continue reading
मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपांवर चंद्रशेखर बावनकुळे यांची पहिली प्रतिक्रिया; "माझी नार्को टेस्ट करा", जात पडताळणीबाबत स्पष्ट भूमिका
मनोज जरांगे यांच्या आरोपांनंतर बावनकुळे यांचे...
Continue reading
मनोज जरांगे पाटील यांचा खळबळजनक दावा; "सरकारने मराठ्यांविरोधात नियोजित कट रचला", 2029 संदर्भातही दिला मोठा इशारा
सरकारवर गंभीर आरोप; मराठा समाजाविरोधात कट रचल्याचा दावा
मराठा आरक...
Continue reading
UPI पेमेंटवर चार्ज लागणार का? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली मोठी अपडेट; 2,000 रुपयांवरील व्यवहारांबाबत नेमकं काय?
UPI व्यवहारांवर MDR लागू होणार? नव्या विधेयकामुळे निर्मा...
Continue reading
48 तासांत इराण ताब्यात घेण्याचा कट? अमेरिका-इस्रायलवर राष्ट्राध्यक्षांचा गंभीर आरोप; मध्यपूर्वेत पुन्हा वाढला तणाव
मसूद पेजेशकियन यांचा खळबळजनक दावा; अमेरिका आणि इस्रायलचा 48 तासा...
Continue reading
महायुतीत पुन्हा धुसफूस? 'लाडकी बहीण' योजनेमुळेच भाजप सत्तेत; रविंद्र धंगेकरांच्या पोस्टने राजकीय चर्चांना उधाण
शिंदेसेनेचे रविंद्र धंगेकर यांचा भाजपवर निशाणा; 'लाडकी बहीण' योजनेचं...
Continue reading
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेत मोठी घोडचूक? ‘मरीन वन’ हेलिकॉप्टर आणि प्रवासी विमान जवळ आल्याने खळबळ; नेमकं काय घडलं?
अमेरिकेचे
Continue reading
मच्छिमार संघटनेने त्याविरोधात आवाज उठवत मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.
सरकारने त्याबदल्यात नुकसानभरपाई द्यावी, असं त्यांनी म्हटलं आहे.
या याचिकेवर येत्या 28 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
अटल सेतूमुळे वाशी खाडीतील तब्बल 60 टक्के मासे कमी झाल्याचा आरोप
मच्छिमार संघटनांनी केला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आमच्या उत्पनात घट झाली आहे.
सरकारने आम्हाला नुकसानभरपाई द्यावी, त्याबाबतची याचिका
मच्छिमार संघटनेनेमुं बई हायकोर्टात दाखल केली आहे.
दाखल यांचिकेत वाशीगाव, जुहूगाव, कोपरखैराणे, घणसोली, गोठीवली,
दिवा व बेलापूर येथील कोळीवाड्यांचा देखील समावेश आहे.
मरी आई मच्छिमार सहकारी संस्थेच्या वतीनं ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
याचिकेवर न्यायमूर्ती बी.पी. कुलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनावाला
यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होत आहे.
2018 पासून अटल सेतूच काम सुरू झालं. मुंबईला नवी मुंबईशी जोडणारा
अटल सेतू 21.8 किमी अंतराचा आहे. बांधकाम सुरू झाल्यापासून
मच्छीमार संघटनांनी मासेमारी घटल्याचं म्हटलं होतं.
असा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/supriya-sule-case-registered-against-unknown-person-by-pune-police-in-whatsapp-hack-case-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b3%e0%a5%87/