राज्यात एक रुपयात पिकविमा योजनेचा बोजवारा उडाल्याचे चित्र
दिसत असून राज्यातील शेतकऱ्यांचे पिकविम्याचे अर्ज फेटाळण्यात आल्याने
शेतकरी आक्रमक झाले आहेत.
Related News
Exclusive
विठ्ठल महल्ले
अकोला — शहरातील वखरे लेआउट परिसरात अज्ञात चोरट्याने चक्क न्यायाधीशाच्या घरातच डल्ला
Continue reading
अकोला MH 30 हॉटेल हत्या प्रकरणात अक्षय नागलकरची हत्या करून मृतदेह जाळल्याचा खुलासा. पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली, 4 अजून फरार; प्रकरणातील तपशील व घटनाक्...
Continue reading
लम्पी आजाराचा कहर; आठ गाईंचा मृत्यू, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण
अकोला जिल्ह्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातील जनुना पुनर्वसन येथे लम्पी आजार...
Continue reading
दानापुरात अंत्योदय कार्डधारकांना साखरेचा तुटवडा; वर्षभर पुरवठा ठप्प, उत्सव काळात लाभार्थ्यांची निराशा
तेल्हारा तालुक्यातील पुरवठा ठप्प, शासनाच्या दुर्लक्...
Continue reading
महाराष्ट्र: ६ कोटींच्या इनामाचा टॉप नक्षली भूपती आत्मसमर्पण; आणखी ६० नक्षल्यांनी टाकली शस्त्रं
गडचिरोली : गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणान...
Continue reading
पी. के. वि. शास्त्रज्ञ आणि कृषी विभागाकडून कडू संत्रा व केळी बागांची पाहणी
अकोट तालुक्यातील बागांचे सध्याचे चित्र अत्यंत चिंताजनक झाले आहे. गेल्या काह...
Continue reading
शेतकऱ्यांसाठी एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा : “ही दिवाळी काळी होऊ देणार नाही” — 31 हजार 628 कोटींच्या मदतीची ऐतिहासिक घोषणा!
मुंबई | राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय
र...
Continue reading
कुठे कुटुंबीय वाद, कुठे गँगवार: महाराष्ट्रात २४ तासांत ३ खून, वाचून उडेल थरकाप! महाराष्ट्रातील गुन्हेगारीची गंभीर अवस्था महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांप...
Continue reading
मुंबई :राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचएम) सुमारे ३५ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुकारलेला २३ दिवसांचा बेमुदत संप अखेर आज मागे घेण्यात आला. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोब...
Continue reading
ज्वारी काढणीच्या कामात नागाचा साक्षात्कारझाल्याने शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाल...
Continue reading
महाराष्ट्र बोर्डाच्या २०२५ च्या दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून,
यंदाही विद्यार्थ्यांची यशाची टक्केवारी उंचावलेली दिसून येते. मात्र जे विद्यार्थी या परीक्षेत अपयशी ठर...
Continue reading
आज अक्षय्य तृतीया असल्यामुळे बाजारपेठेत चांगलीच खरेदीची चहलपहल दिसून येतेय.
पारंपरिकदृष्ट्या या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं.
गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याचे दर उच्चां...
Continue reading
गेल्या वर्षी खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पीक विमा
मोठ्या प्रमाणात भरला खरा पण पावसाचा खंड
आणि नंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे क्लेम करूनही पिकविमा मिळत नसल्याने
हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात शेतकरी आक्रमक झाले आहेत.
शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षक कार्यालयासमाेर ठिय्या आंदोलन सुरु केले असून
जोपर्यंत पिक विमा मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे.
पिकविम्याच्या मागणीसाठी सोमवारीही तालुक्यात एक आंदोलन झाले.
यावेळी कार्यालयांची तोडफोड करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळत नसल्याने
संतापलेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी हिंगोली शहरातील पिकविमा कंपनीचं कार्यालय फोडलं आहे.
गेल्या वर्षी पावसाचा पडलेला खंड आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं.
दरम्यान, या काळात अनेक शेतकऱ्यांनी नुकसान तक्रारीही दिल्या
त्यानंतर शेतकऱ्यांना विमा मंजूरही झाला,
परंतु तो विमा परतावा शेतकऱ्यांना मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी
हिंगोली शहरातील हनुमाननगर भागात असलेल्या पिक विमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केली आहे .
Read also: https://ajinkyabharat.com/emotional-robot-can-experience-emotions-like-humans/