शेतकरी बांधवांनो सध्या बाजारात बीटी कपाशीच्या एका विशिष्ट बियाण्याची मागणी
व पुरवठ्यातील तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची कृषी केंद्राकडे मोठी गर्दी होत आहे
Related News
अकोला शहरात आज वंचित बहुजन आघाडी अकोला महानगर पूर्व शाखेच्या वतीने महानगरपालिकेविरोधात एक भव्य आणि आक्रमक घागर मोर्चाचे आयोजन करण्यात आले. हा मोर्चा सकाळी 11:30 वाजता गांधी जवाहर प...
Continue reading
आज अकोल्यात बुवाबाजीविरोधी परिषद; प्रा. श्याम मानव यांचे जाहीर व्याख्यान ठरणार आकर्षण
अकोला शहरात अंधश्रद्धेविरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले अस...
Continue reading
रात्रीच्या जेवणासाठी काय योग्य? दही भात की लिंबू भात—पचनासाठी कोण अधिक हलका, तज्ज्ञांचे मत जाणून घ्या
भारतीय आहारात साधेपणा आणि आरामदायी जेवणाला विशेष महत्त्व आहे. दिवसभराच्या धाव...
Continue reading
Allu Arjun च्या वाढदिवसाच्या दिवशी ‘राका’ टायटलसह मोठी घोषणा – ॲटली सोबतचा भव्य ब्लॉकबस्टर
भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात मोठा सुपरस्टार Allu Arjun आ...
Continue reading
Allu Arjun च्या ४४व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या गाजलेल्या संवादांची आठवण
भारतीय चित्रपटसृष्टीत Allu Arjun हे नाव प्रत्येक चित्रपटप्रेमीच्या तोंडा...
Continue reading
Pune, April 6, 2026 – पुण्यातील एका विवाहित महिलेवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात भोंदू ऋषिकेश वैद्य याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण...
Continue reading
MTV Splitsvilla 16 Episode 39 LIVE: आयडियल मॅचचा महात्विस्ट! कम्पॅटिबिलिटी क्विझ कोण जिंकेल? ड्रामा शिगेला
MTV Splitsvilla 16 : Pyaar Ya P...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 Elimination : आधी संस्कृती, नंतर संकेत… आता आणखी एक वाइल्ड कार्ड बाहेर? सोशल मीडियावर चर्चांना ऊत
Bigg Boss Marathi 6 ...
Continue reading
.तसेच अकोला जिल्ह्यातील कृषी निविष्ठा केंद्रधारक यांच्याकडे त्या विशिष्ट वाणांच्या
बियाण्याचा साठा संपला असल्याचे लेखी पत्र जिल्हा कृषी व्यावसायिक संघाकडून जिल्हा
अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला यांना प्राप्त झाले आहे .
शेतकरी बांधवांनी कपाशीच्या एकाच विशिष्ट वाणाचा आग्रह न धरता बाजारात उपलब्ध
असणाऱ्या समतुल्य वाणांची निवड करावी. सध्या बाजारात इतर कंपन्यांचे
लवकर येणारे, मोठ्या बोंडाचे व अधिक उत्पन्न देणारे बरेच वाण विक्री करिता उपलब्ध आहेत.
म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला यांच्याकडून
कापूस उत्पादक शेतकऱरी बांधवाना आवाहन करण्यात येते की
अपेक्षित असलेले एका कंपनीचे विशिष्ट वाणाचा आग्रह न धरता इतर
समतुल्य असणाऱ्या पर्यायी वाणांची निवड करावी व
यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करावा.