पीएम यांच्यासोबतच्या बैठकीनंतर चर्चेला उधाण
भाजपचा नवा अध्यक्ष कोण होणार? 2024 च्या लोकसभा निवडणुकीपासून
हा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्याचे भाजप अध्यक्ष जेपी नड्डा
Related News
बॉलीवूडची सदाबहार अभिनेत्री हेलेन या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत,
पण यावेळी त्यांच्या सिनेमामुळे नव्हे, तर त्यांच्या फिटनेस आणि जिंदादिलीमुळे. ८६ वर्षांच्या वयातही
हेलेन यांनी ...
Continue reading
गुजरात ATS ने नुकताच एक धक्कादायक खुलासा करत देशात सुरू असलेल्या सायबर गुप्तहेरगिरीच्या
मोठ्या मॉड्यूलचा भांडाफोड केला आहे. या कारवाईत नाडियाड (गुजरात) येथून जसीम शाहनवाज अन्सारी...
Continue reading
अकोला –
शहरातील नवीन एसटी बस स्थानक चौकात आज दुपारी एक धक्कादायक प्रकार घडला.
बस टी पॉइंट जवळून अशोक वाटिकेकडे जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी
बसच्या मागील बाजूस एक ...
Continue reading
शिवर गावात आज जागतिक शून्य सावली दिन पारंपरिक वारकरी परंपरेने आणि संत
विचारांच्या प्रचार-प्रसाराने भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
श्री संत गजानन महाराज सेवा समिती, शिवर यां...
Continue reading
पृथ्वीवर मकरवृत्ताच्या दक्षिणेकडील आणि कर्कवृत्ताच्या उत्तरेकडील भागांत
सूर्य कधीच पूर्णपणे डोक्यावरून जात नाही. मात्र या दोन वृत्तांमधील स्थानिकांना वर्षातून
दोन वेळा सूर्य नेमक...
Continue reading
उत्तर भारतात प्रचंड उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना थोडी हवामान बदलाची दिलासा मिळणार आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २४ मे रोजी (शनिवार) आणि पुढील दोन दिवस दिल्ली-ए...
Continue reading
वाराणसी (उत्तरप्रदेश) – पाकिस्तान आणि POK मधील दहशतवादी तळांवर भारतीय सेनेने केलेल्या
‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईचा ठसा आता फक्त रणांगणातच नव्हे तर बनारसच्या हातमागावरही उमटला आहे.
ये...
Continue reading
पाटणा (बिहार): पाटणा-जयनगर दरम्यान ‘नमो भारत’ (वंदे मेट्रो) ट्रेन सुरू झाल्यानंतर
आता बिहारमधील दुसऱ्या मार्गावरही ही हायटेक वातानुकूलित ट्रेन धावण्याची शक्यता आहे.
पाटणा ते गयाज...
Continue reading
नॉटिंघम (ENG vs ZIM): तब्बल २२ वर्षांनंतर इंग्लंडच्या भूमीवर खेळण्यासाठी आलेल्या
झिम्बाब्वे संघाचा इंग्लंडने पहिल्याच दिवशी धुव्वा उडवला. टेस्ट क्रिकेट खेळतोय की T20,
असा संभ्रम ...
Continue reading
मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रावर निसर्गाचा प्रचंड तडाखा बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून,
हवामान विभागाने (IMD) राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
मुंबई...
Continue reading
नवी दिल्ली : भारताने सिंधू पाणी करारातील काही अटी निलंबित केल्यानंतर पाकिस्तानकडून
पुन्हा एकदा उर्मट प्रतिक्रिया समोर आली आहे. पाकिस्तानच्या लष्करातील लेफ्टनंट जनरल
अहमद शरीफ चौध...
Continue reading
मुंबई (प्रतिनिधी): "बडे बाप का बेटा" असला तरी तुरुंगात सगळ्यांना सारखंच वागवलं जातं,
असं सूचित करत खासदार संजय राऊत यांनी शाहरुख खानच्या मुलगा आर्यन खानच्या
तुरुंगातील वास्तव...
Continue reading
मोदी 3.0 मध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री झाले आहेत. अशा परिस्थितीत
त्यांच्यानंतर भाजपच्या नव्या अध्यक्षाच्या नावाबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे.
सर्व नावांवर अंदाज बांधल्यानंतर आता महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस हे जेपी नड्डा यांची जागा घेऊ शकतात, असे मानले जात आहे.
फडणवीस यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर,
देवेंद्र फडणवीस भाजपचे नवे अध्यक्ष होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
पक्षाच्या हायकमांडने भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी
देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित केले आहे.
फडणवीस येत्या आठवड्यात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन,
नवी दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. बुधवारी दिवसभरात पक्षाच्या
वरिष्ठ नेत्यांना याची माहिती देण्यात आली. काही दिवसांपूर्वीच
नवी दिल्लीत राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत नीती आयोगाच्या अधिकृत बैठकीनंतर,
पंतप्रधानांनी भाजपच्या सर्व मुख्यमंत्र्यांसोबत पक्षाच्या मुख्यालयात बैठक घेतली.
या बैठकीनंतर पंतप्रधानांनी केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत
अजून एक बैठक घेतली. याब भेटीनंतर फडणवीस कुटुंबीयांना
पंतप्रधानांसोबत फोटो ऑपही देण्यात आला.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस यांना मुंबईहून
नवी दिल्लीला हलवण्याबाबतचा निर्णय पंतप्रधान मोदी आणि
फडणवीस यांच्यात बैठकीत घेण्यात आला आणि त्यानंतर
काही दिवसांत पक्षांतर्गत मतांवर चर्चा झाल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपचे नेतृत्व कोण करणार,
हा आता पक्षांतर्गत चर्चेचा प्रश्न आहे. विधानसभा निवडणुका संपेपर्यंत
फडणवीस महाराष्ट्रातच राहतील आणि नंतर नवी दिल्लीला जातील,
असा एक मतप्रवाह आहे. नवी दिल्लीतील ताज्या इनपुटवरून
असे सूचित होते की, फडणवीस हे अपेक्षेपेक्षा लवकर नवी दिल्लीला जाऊ शकतात
देवेंद्र फडणवीस यांचे पंतप्रधान मोदींशी चांगले संबंध आहेत.
त्यांच्याशिवाय ते अमित शहा यांच्याही जवळचे आहेत.
देवेंद्र फडणवीस यांची आरएसएसमध्येही चांगली पकड आहे.
मोहन भागवत यांचेही ते जवळचे असून ते स्वतः नागपूरचे आहेत.
यामुळे ते पक्ष आणि संघ यांच्यातील दुवा म्हणूनही काम करू शकतात.
या कारणास्तव ते परिपूर्ण उमेदवार मानले जात आहेत.
फडणवीस दिल्लीला गेल्यानंतर महाराष्ट्राच्या नेतृत्वासाठी नवी दिल्लीतील
सूत्रांकडून एक नाव येत आहे ते म्हणजे पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे.
परंतु याबाबत पुष्टी होऊ शकली नाही.
Read also: https://ajinkyabharat.com/akola-mns-youth-leader-amit-thackerays-condolence-message-to-his-family-members/