अकोला, २३ जानेवारी: अकोला जिल्ह्यात शासकीय हमी भाव खरेदी योजनेअंतर्गत
सोयाबीन खरेदी सुरू असली तरी अद्यापही मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची सोयाबीन विक्री प्रलंबित आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी केंद्रीय कृषिमंत्री,
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |
विवरा
देशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठी
अकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या अडगाव खुर्द गट ग्रामपंचायत मधील कातखेडा,
पिंपळखुटा गावामध्ये नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने सर्व...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र शेलुबाजार येथे संशयित क्षयरुग्नाचे तपासणी शिबिर
घेण्यात आले यामध्ये डिजिटल मशीनद्वारे संश...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर्गत काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झालेल्या रस्त्याची अवघ्या
सहा महिने ते एक...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोषण करत असलेले
शे दस्तगीर शे महेमुद देगाव येथील यानी लेखी तक्रारारी मधे काशीराम तुळशीराम गव्हाळे यांचे शेत
गट क्र २७...
Continue reading
महाराष्ट्र राज्याचे पणनमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे सोयाबीन
खरेदीसाठी लक्षांक आणि खरेदी मुदतवाढीची मागणी केली आहे.
जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या आकडेवारीनुसार, अकोला जिल्ह्यात
२८,९०२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती, मात्र यापैकी १८,४४४ शेतकऱ्यांना विक्रीसाठी
संदेश पाठवण्यात आले आहेत. प्रत्यक्षात फक्त १५,२४३ शेतकऱ्यांनी सोयाबीन
विक्री केली असून १३,६५९ शेतकऱ्यांचे (४७ टक्के) सोयाबीन अद्याप विक्रीसाठी प्रलंबित आहे.
जिल्ह्यातील सोयाबीन खरेदीचा आढावा
अकोला जिल्ह्यासाठी सरकारने ६.५८ लक्ष क्विंटल खरेदीचा लक्षांक ठरवून दिला होता.
२१ जानेवारी २०२५ पर्यंत ५.८९ लक्ष क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आली असून,
यामध्ये फक्त ६९,००० क्विंटल लक्षांक शिल्लक आहे. तथापि, जिल्ह्यात अजूनही अंदाजे
२.५० ते ३.०० लक्ष क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांकडे शिल्लक असल्याचे समोर आले आहे.
सावरकरांची मागणी:
- अकोला जिल्ह्यासाठी सोयाबीन खरेदीचा लक्षांक ३.०० लक्ष क्विंटलपर्यंत वाढवावा.
- सोयाबीन खरेदीसाठी दिलेली मुदत ३१ जानेवारी २०२५ वरून फेब्रुवारी २०२५ अखेरपर्यंत वाढवावी.
रणधीर सावरकर यांनी स्पष्ट केले की, अद्याप हजारो शेतकऱ्यांची सोयाबीन विक्री प्रलंबित असून शासनाने याकडे
त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे. सोयाबीन विक्रीसाठी अधिक वेळ व अतिरिक्त लक्षांक दिल्यास शेतकऱ्यांना
त्यांचा माल हमीभावाने विक्री करता येईल आणि आर्थिक अडचणींवर मात करता येईल.
इतर जिल्ह्यांमध्येही अशीच परिस्थिती
रणधीर सावरकर यांनी सांगितले की, हीच समस्या इतर जिल्ह्यांमध्येही दिसून येत आहे.
त्यामुळे राज्य सरकारने संपूर्ण राज्यासाठी सोयाबीन खरेदीसाठी लक्षांक व मुदत वाढविण्याचा निर्णय घ्यावा.
शेतकऱ्यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल आणि सरकारच्या हमी भाव
योजनेवरील शेतकऱ्यांचा विश्वास दृढ होईल, असे सावरकर म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/abbthe-bullock-cart-is-an-express-it-will-run/