अकोला, २३ जानेवारी: अकोला जिल्ह्यात शासकीय हमी भाव खरेदी योजनेअंतर्गत
सोयाबीन खरेदी सुरू असली तरी अद्यापही मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची सोयाबीन विक्री प्रलंबित आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी केंद्रीय कृषिमंत्री,
Related News
अकोल्यात बस स्टँड चौकात पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केलेल्या उमेश पुरीच्या
निषेधार्थ अकोल्यात जन सत्याग्रह संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन केल. शहराच्या प्रमु...
Continue reading
मध्यप्रदेशातील इंदूर शहरात ३१ मेपासून सुरू झालेल्या मेट्रो सेवेला
प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
उद्घाटनाच्या निमित्ताने पहिल्या आठवड्यात महिला-पुरुष
कोणालाही मोफत प्...
Continue reading
अकोट
शिवसेना उपनेते आमदार नितीन देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त अकोट येथे शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे
व शिवसेनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या ...
Continue reading
अकोट प्रतिनिधी |
अकोट शहरातील मच्छीसाथ परिसरात आज सकाळी बस व
मोटारसायकल यांच्यात भीषण अपघात झाला.
या दुर्घटनेत एक युवकाचा हात चिरडला असून,
त्याला तातडीने अकोट ग्रामीण ...
Continue reading
राज्यात १०वी आणि १२वीच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर, उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आरोग्य क्षेत्रात करिअर घडवण्याची एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.
...
Continue reading
जम्मू-काश्मीर |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (६ जून २०२५) जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात दुनियातील सर्वात
उंच चिनाब रेल्वे पूल राष्ट्राला समर्पित केला. उद्घाटनावेळी तिरंग...
Continue reading
छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा शिवराज्याभिषेक सोहळा राज्यभरात साजरा करण्यात येत आहेय.
या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्या निवासस्थानी श...
Continue reading
तिकडे अकोल्याच्या, बार्शीटाकळी तालुक्यातील आळंदा मधील जि.प.प्राथमिक
शाळेत चालू शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी घर
कर माफीची सवलत ग्रा...
Continue reading
अकोला तालुक्यातील कापशी माझोड रोडवरील बाभळीचं भलं मोठं झाड रस्त्यावर कोसळलं.
दरम्यान सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही.
अकोल्याच्या कापशी आणि माझोड या गावात दरम्य...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी) |
पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या ऑपरेशन "प्रहार" मोहिमेअंतर्गत सहायक पोलीस
अधीक्षक अनमोल मित्तल यांच्या पथकाने मोठी कामगिरी केली आहे.
दि. ५ जून रोजी मिळाले...
Continue reading
विशाल आग्रे, अकोट प्रतिनिधी
अकोट : अकोट महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी गणेश भारती यांच्यावर 5 जून 2025 दुपारी 3: 15 वाजता
चे दरम्यान प्राण घातक हल्ला झाल्याची खळबळ जनक घटना अकोट ...
Continue reading
अकोट शहर प्रतिनिधी..
सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या बुलडाणा अर्बन परिवाराचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक
ऊर्फ भाईजी यांच्या प्रेरणे ने अकोला विभागाच्या वतीने ९ जून सोमवा...
Continue reading
महाराष्ट्र राज्याचे पणनमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे सोयाबीन
खरेदीसाठी लक्षांक आणि खरेदी मुदतवाढीची मागणी केली आहे.
जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या आकडेवारीनुसार, अकोला जिल्ह्यात
२८,९०२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती, मात्र यापैकी १८,४४४ शेतकऱ्यांना विक्रीसाठी
संदेश पाठवण्यात आले आहेत. प्रत्यक्षात फक्त १५,२४३ शेतकऱ्यांनी सोयाबीन
विक्री केली असून १३,६५९ शेतकऱ्यांचे (४७ टक्के) सोयाबीन अद्याप विक्रीसाठी प्रलंबित आहे.
जिल्ह्यातील सोयाबीन खरेदीचा आढावा
अकोला जिल्ह्यासाठी सरकारने ६.५८ लक्ष क्विंटल खरेदीचा लक्षांक ठरवून दिला होता.
२१ जानेवारी २०२५ पर्यंत ५.८९ लक्ष क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आली असून,
यामध्ये फक्त ६९,००० क्विंटल लक्षांक शिल्लक आहे. तथापि, जिल्ह्यात अजूनही अंदाजे
२.५० ते ३.०० लक्ष क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांकडे शिल्लक असल्याचे समोर आले आहे.
सावरकरांची मागणी:
- अकोला जिल्ह्यासाठी सोयाबीन खरेदीचा लक्षांक ३.०० लक्ष क्विंटलपर्यंत वाढवावा.
- सोयाबीन खरेदीसाठी दिलेली मुदत ३१ जानेवारी २०२५ वरून फेब्रुवारी २०२५ अखेरपर्यंत वाढवावी.
रणधीर सावरकर यांनी स्पष्ट केले की, अद्याप हजारो शेतकऱ्यांची सोयाबीन विक्री प्रलंबित असून शासनाने याकडे
त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे. सोयाबीन विक्रीसाठी अधिक वेळ व अतिरिक्त लक्षांक दिल्यास शेतकऱ्यांना
त्यांचा माल हमीभावाने विक्री करता येईल आणि आर्थिक अडचणींवर मात करता येईल.
इतर जिल्ह्यांमध्येही अशीच परिस्थिती
रणधीर सावरकर यांनी सांगितले की, हीच समस्या इतर जिल्ह्यांमध्येही दिसून येत आहे.
त्यामुळे राज्य सरकारने संपूर्ण राज्यासाठी सोयाबीन खरेदीसाठी लक्षांक व मुदत वाढविण्याचा निर्णय घ्यावा.
शेतकऱ्यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल आणि सरकारच्या हमी भाव
योजनेवरील शेतकऱ्यांचा विश्वास दृढ होईल, असे सावरकर म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/abbthe-bullock-cart-is-an-express-it-will-run/