28 जण जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
उत्तर प्रदेश ची राजधानी लखनऊ मध्ये शनिवारी संध्याकाळी एक
मोठी दुर्घटना घडली. ट्रान्सपोर्ट नगर मध्ये तीन मजली इमारत
Related News
अमेरिकेचे अध्यक्ष Donald Trump यांच्यावर पुन्हा एकदा हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतर जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेल...
Continue reading
‘या’ आहेत भारतातील अनोख्या चवीच्या आंब्याच्या लोणच्याच्या 5 पारंपरिक रेसिपी—घरच्या घरी बनवा स्वादिष्ट लोणचे
भारतभरातील 5 खास आंब्याच्या लोणच्यांच्या रेसिपी जाणून घ्या : उन्हाळा स...
Continue reading
लहान की मोठा? कोणत्या नारळात जास्त पाणी असतं—उन्हाळ्यात नारळ घेताना या टिप्स ठेवा लक्षात
लहान की मोठा? कोणत्या नारळात जास्त पाणी असतं : उन्हाळा सुरू झाला की शरीराला थंडावा देणाऱ्य...
Continue reading
घरीच बनवा थंडगार Mango Ice Cream : उन्हाळ्यातील गारवा देणारी झटपट आणि सोपी रेसिपी
घरीच बनवा थंडगार Mango Ice Cream , सोपी रेसिपी जाणून घ्या :...
Continue reading
10 मिनिटांत तयार होणारी हेल्दी स्प्राउट्स भेल: चाट खाण्याची इच्छा पूर्ण करणारा पौष्टिक पर्याय
10 मिनिटांत तयार करा हेल्दी Sprouts Bhel : आजच्या ध...
Continue reading
ITR Filing FY27: सुपर सीनियर सिटीझन्सना ITR भरायची गरज आहे का? नियम काय सांगतात जाणून घ्या सविस्तर
आर्थिक वर्ष 2025-26 (Assessme...
Continue reading
RBI ने Paytm Payments Bank परवाना रद्द केला: तुमच्या UPI सेवांवर काय परिणाम होणार?
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) अलीकडेच
Continue reading
भारतभरातील मिरची भजीचे 7 भन्नाट प्रकार: प्रत्येक प्रदेशाची वेगळी चव आणि खास परंपरा
भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये स्ट्रीट फूडला एक खास स्थान आहे आणि त्यातही मिरची भजी (
Continue reading
कोसळल्याने अनेकजण जखमी झाले. या अपघातातील मृतांची
संख्या 8 झाली असून 28 जण जखमी झाले आहेत.
सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे.
हरमिलाप इमारतीत तीन मजले होते. खाली मोबाईल आणि स्पेअर
पार्ट्सचे काम सुरू होते. मधल्या मजल्यावर औषधांचे गोदाम आणि
तिसऱ्या मजल्यावर भेटवस्तूंचे गोदाम होते. सर्वाना खालच्या
मजल्यावरून बाहेर काढण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
दोन मजल्यांच्या ढिगाऱ्याखाली नेमके किती लोक अडकले आहेत,
याची माहिती अद्याप मिळालेली नाही. ढिगाऱ्यातून लोकांना
शोधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं बचाव अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची दखल घेतली
होती. तसेच एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या पथकांना
घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना मदत आणि बचाव कार्य लवकर सुरू
करण्यास सांगितले आहे. लखनौचे खासदार आणि संरक्षण मंत्री
राजनाथ सिंह यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.
त्यांनी सांगितले स्थानिक प्रशासन घटनास्थळी मदत आणि बचाव
कार्य करत असून पीडितांना सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/bihar-43-ias-officers-and-dms-of-12-districts-changed/