अकोल्यातील आपातापा गावात अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्याच्या घराच्या पोर्चमधून
अंदाजे तब्बल १३ क्विंटल तूर चोरून नेल्याने ९१ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
दिवस-रात्र मेहनत करून शेतकरी पिकवलेल्या तुरीवर एका क्षणात चोरट्यांनी डल्ला मारला.
Related News
तेल्हारा तालुक्यातील आदिवासी भागातील रस्ताचे कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करा अन्यथा तिव्र आंदोलन छेडु
हिंगणा निंबा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला आले तलावाचे स्वरूप
अकोल्याच्या हिरपूर गावात अंत्यसंस्कारांनाही मिळत नाही सन्मान; पावसाळ्यात मृतदेह नाल्यातून वाहून नेतात गावकरी
उपमुख्यमंत्री यांच्या पर्यंत तक्रार करूनही रस्ता अपूर्णच गावकऱ्यांचा संताप. गावातील बस सेवा खंडित.
महिसागर नदीवरील पूल कोसळला; तीन मृत्यू, वाहने नदीत
धावत्या एक्सप्रेसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपी पसार, गुन्हा दाखल
राज ठाकरे यांचा पक्ष पदाधिकाऱ्यांना सक्त इशारा : ‘माझ्या परवानगीशिवाय नका बोलू मीडिया वा सोशल मीडियावर’
एक पाऊल स्वच्छते कडे ग्राम पंचायत चे अभियान!
मरण यातना : स्मशानभूमीकडे जाण्यासाठी नाल्याचे पाणी पार करावे लागते!
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.
आपातापा येथे घडली. प्रमोद बोपटे नामक शेतकऱ्याच्या घराच्या समोरच्या खोलीत ठेवलेले अंदाजे १५ ते २० कट्टे तूर
अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. विशेष म्हणजे, चोरट्यांनी तुरीसह बारदानाही लंपास केला.याप्रकरणी बोपटे यांनी
बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस प्रशासनाने रस्त्यावर नाकाबंदी करावी, रात्रीची गस्त वाढवावी आणि चोरट्यांना त्वरित अटक करावी,
अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
Read more news here :https://ajinkyabharat.com/dahihanda-yatray-madhyay-bhavik-bhaktancha-lakhotya-nakshne-usala-ocean/