अकोल्यातील आपातापा गावात अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्याच्या घराच्या पोर्चमधून
अंदाजे तब्बल १३ क्विंटल तूर चोरून नेल्याने ९१ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
दिवस-रात्र मेहनत करून शेतकरी पिकवलेल्या तुरीवर एका क्षणात चोरट्यांनी डल्ला मारला.
Related News
श्रीराम नवमी निमित्त अकोला शहरात धार्मिक शोभायात्रेची जय्यत तयारी
लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सने आहात हैराण? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;
||देह वेचावा कारणीं|
अकोट येथे माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान
“बँकांमधील आंदोलन थांबवा” – उदय सामंत यांच्याशी भेटीनंतर राज ठाकरे यांचा मनसैनिकांना आदेश
शिर्डीत भिकाऱ्यांची मोहीम; “मी ISRO अधिकारी” म्हणताच पोलिसही गोंधळले!
अकोट शहर पोलिसांकडून मॉक ड्रिलचे प्रभावी सादरीकरण – सुरक्षा यंत्रणा सज्ज
रेल येथे महादेव-पार्वतीचा विवाह सोहळा
एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत माना विद्यालयाची परंपरा कायम
हातगावमध्ये धाडसी दरोडा : 65 ग्रॅम सोने व लाखोंची रोकड लंपास
या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.
आपातापा येथे घडली. प्रमोद बोपटे नामक शेतकऱ्याच्या घराच्या समोरच्या खोलीत ठेवलेले अंदाजे १५ ते २० कट्टे तूर
अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. विशेष म्हणजे, चोरट्यांनी तुरीसह बारदानाही लंपास केला.याप्रकरणी बोपटे यांनी
बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस प्रशासनाने रस्त्यावर नाकाबंदी करावी, रात्रीची गस्त वाढवावी आणि चोरट्यांना त्वरित अटक करावी,
अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
Read more news here :https://ajinkyabharat.com/dahihanda-yatray-madhyay-bhavik-bhaktancha-lakhotya-nakshne-usala-ocean/