दिल्लीत शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीति
आयोगाच्या शासी परिषदेची 10वी बैठक पार पडली.
या बैठकीचं विषयवस्तू होती – ‘2047 मध्ये विकसित भारतासाठी विकसित राज्ये’.
Related News
कर्तव्यदक्ष रास्त भाव धान्य दुकानदारांचा प्रमाणपत्र देउन सत्कार व सन्मान
गांधीग्राम येथे कावड यात्रेपूर्वी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची पूर्णा नदी घाटाची पाहणी
राजराजेश्वर महाराजांच्या कावड यात्रेसाठी प्रशासन सज्ज; मार्गाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महासचिव पदी विकास पवार यांची नियुक्ती
गुरुपौर्णिमा: ज्ञान, कृतज्ञता आणि सद्गुणांचा पवित्र उत्सव
इंझोरीत शेतकऱ्यांना दुबार संकट; २०० एकरावर पेरणी खोळंबली,
पातूर-आगिखेड रस्त्यावर ट्रॅक्टर पलटी; शेतकऱ्याचे मोठे नुकसान,
तेल्हारा तालुक्यातील आदिवासी भागातील रस्ताचे कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करा अन्यथा तिव्र आंदोलन छेडु
हिंगणा निंबा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला आले तलावाचे स्वरूप
अकोल्याच्या हिरपूर गावात अंत्यसंस्कारांनाही मिळत नाही सन्मान; पावसाळ्यात मृतदेह नाल्यातून वाहून नेतात गावकरी
उपमुख्यमंत्री यांच्या पर्यंत तक्रार करूनही रस्ता अपूर्णच गावकऱ्यांचा संताप. गावातील बस सेवा खंडित.
महिसागर नदीवरील पूल कोसळला; तीन मृत्यू, वाहने नदीत
या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, “जर केंद्र आणि राज्य सरकारांनी
टीम इंडियाच्या भूमिकेतून एकत्र काम केलं, तर कोणतंही उद्दिष्ट अशक्य नाही.”
ते पुढे म्हणाले की, “विकसित भारत हे प्रत्येक भारतीयाचं लक्ष्य असायला हवं.
जेव्हा प्रत्येक भारतीय विकसित होईल, तेव्हाच भारतही विकसित होईल.”
पंतप्रधान मोदी हे नीति आयोगाचे पदेन अध्यक्ष आहेत.
या शासी परिषदेत सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल,
तसेच अनेक केंद्रीय मंत्री सहभागी झाले होते.
विशेष म्हणजे, पाकिस्तानातील दहशतवादी तळांविरोधात राबवण्यात आलेल्या
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर ही पंतप्रधान मोदींची सर्व मुख्यमंत्र्यांसोबतची पहिली मोठी बैठक होती.