केंद्र सरकारने दिली नाव बदलला मंजूरी
अहमदनगर जिल्हा आता अहिल्यानगर या नावाने ओळखला
जाणार आहे. अहमदनगरचे नाव बदलण्याची अनेक दिवसांची
मागणी होती. केंद्र सरकारने जिल्ह्याचे न...
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटर वाहन कायद्यात
एक महत्त्वपूर्ण बदल होत आहे. तरुणाईसाठी मोटर वाहन
कायद्यात मोठा बदल होऊ घातला आहे. त्यामुळे त्यांच्या
पंखांना कायद...
महिला सशक्तीकरण कार्यक्रमासह विविध प्रकल्पाच्या
भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या ठाण्यात येत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ठाण्यातील घोडबंदर रोड भागात दौरा
...
2 वर्षे शिक्षा, 1 लाख रुपये दंड
राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन आणि सुभोशीकरण हा नेहमीच
सामाजिक व राजकीय चर्चेचा विषय असतो. त्यामुळे, छत्रपती
शिवाजी महाराजांनी आपल्याला द...
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे.
येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकांची घोषणा होईल,
असे म्हटले जात आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी
राज्य स...
विधानसभेच्या दृष्टीने महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला
आहे. हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांची काही दिवसांपूर्वी भेट
घेतल्यानंतर त्यांच्या घरवापसीची चर्चा सुरू झाली होत...
विधानसभा निवडणुकीच्या आधी केंद्राचा मोठा निर्णय
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यासाठी काही
दिवसांचा कालावधी शिल्लक असताना केंद्र सरकारने एक
मोठा निर्णय घेतला आहे...
राज्याच्या राजकारणात धक्कादायक बातमी आली आहे.
सत्ताधारी पक्षात असलेले आणि विधानसभेचे उपाध्यक्ष
नरहरी सीताराम झिरवळ यांच्यासह दोन आमदारांनी
मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर उड्...
मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती
सद्गुरूंच्या ईशा फाऊंडेशनच्या चौकशीबाबत मद्रास उच्च
न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
मुकुल रोहतगी हे ...
मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यासाठी मराठा
आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 16 सप्टेंबरपासून उपोषण
सुरू केले होते. लोकांच्या आग्रहाखातर दहा दिवसानंतर त्यांनी
उपोष...