मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या मागणीसाठी सातत्यानं
निदर्शनं सुरू आहेत. आता राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लागू
करण्यात आला आहे. लोकांना घरे सोडण्यापासून रोखण्...
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू केली असून
त्यासाठीही अर्ज मागविण्यात येत आहेत. राज्यातील सर्व धर्मियांमधील
ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्षे किंवा त्याहून अधि...
IMD कडून पावसाचा येलो अलर्ट
सध्या राज्याच्या विदर्भ भागात जोरदार पाऊस पडत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने तीन प्रमुख रस्ते
बंद करण्यात आले आहेत. भामरागडमध्ये मुसळधार...
नाशिक येथील शिंदे गावात असलेल्या एका फटाक्याच्या गोडाऊनला
भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग मोठ्या प्रमाणात
असल्याने गोडाऊन मधून धुराचे लोट बाहेर येताना दिसत आहे. पोलीस
...
महाराष्ट्रातील महत्वकांक्षी प्रकल्प असलेला समृद्धी महामार्गाचे काम
अंतिम टप्प्यात आले आहे. त्यानंतर मुंबईवरुन थेट नागपूर प्रवास आठ
तासांवर येणार आहे. आता पुणे शहराला समृद्धी ...
मालवणमधील राजकोट येथील किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज
यांचा पुतळा पडला. याप्रकरणी मुख्य आरोपी असलेले जयदीप आपटे
आणि चेतन पाटील यांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायाल...
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे. मनोज
जरांगे हे येत्या 17 सप्टेंबरपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी
पुन्...
माकपचे राष्ट्रीय सरचिटणीस सीताराम येचुरी यांची प्रकृती
चिंताजनक आहे. त्यांना नवी दिल्ली येथील ऑल इंडिया
इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) येथे कृत्रिम श्वासोच्छवासावर
...
भारतात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली ट्रेन म्हणून वंदे भारत
ट्रेनची ओळख झाली आहे. यामुळे ही ट्रेन आपआपल्या
भागातून सुरु करण्याची मागणी वाढत आहे. नवीन तंत्रज्ञानाने
बनवण्यात आले...
नेरूळ स्थानकांत तांत्रिक बिघाड
मुंबई मध्ये हार्बर रेल्वे मार्गावर आज पुन्हा वाहतूक विस्कळीत
झाली आहे. नेरूळ स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने पनवेल-
सीएसएमटी आणि पनवेल ठाणे म...