मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची
तब्येत खालावली आहे. यापूर्वी सुद्धा त्यांची तब्येत बिघडली होती.
त्यानंतर मंत्री शंभुराज देसाई यांच्या आग्रहाने त्यांना रा...
बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेचा
पोलिसांकडून एन्काऊंटर झाला. आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची
रिव्हॉल्वर हातात घेऊन पोलिसांवर गोळीबार केला. यात दोन
पोलीस जखमी...
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी, 26 सप्टेंबर रोजी व्हिडिओ
कॉन्फरन्सिंगद्वारे सोलापूर विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत.
अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. उद्घाटनानंतर काही
दिवस...
महिलांना आर्थिक सक्षम बनवणारी मुख्यमंत्री– माझी लाडकी
बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना दि. २९
सप्टेंबर पासून डीबीटी द्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहेत,
...
“बदलापूरमधील सगळ्या आंदोलकांवर दुसऱ्या दिवशी गुन्हे दाखल
केले. त्यांनी कायदा हातात घेतला म्हणून. त्यांनी कायदा हातात
घेतला नव्हता. आरोपीला शिक्षा व्हावी अशी मागणी होती. ज्याच...
सोमवारपासून महाराष्ट्र राज्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे.
त्यामुळे नागरिकांना उष्णतेच्या चटक्यांपासून दिलासा मिळाला
आहे. बंगालच्या उपसागरात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झ...
देशात अनेक ठिकाणी सातत्याने दुष्काळसदृश स्थिती निर्माण
होते. हजारो नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते.
देशातील दुष्काळ संपूर्णपणे नाहीसा करण्यासाठी केंद्र सरकारने
नद...
राज्यातील १४ आयटीआयचे नामांतर करण्यात आले आहे.
कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हा निर्णय घेतला
असून आयटीआयला नाव देताना सामाजिक व जातीय
समीकरणांचा विचार करण्यात ...
विधानसभेच्या तोंडावर महत्त्वाचा निर्णय
राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असतानाच
मंत्रिमंडळ बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या ...
दिल्लीचे नवे मुख्यमंत्री अतिशी यांनी आज पदभार स्वीकारला.
त्या दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री कार्यालयात पोहोचल्या आणि
औपचारिकता पूर्ण केली. यादरम्यान आतिशी यांनी माजी
मुख्यमं...