[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]

शिंदे सरकारच्या विरोधात संभाजीराजे मोर्चा काढणार 

स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती हे शिंदे सरकारच्या विरोधात मोर्चा काढणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचं अरबी समुद्रात भव्य स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली. ...

Continue reading

राज्यात आठ नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने महाराष्ट्रातील आठ शसकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. यामुळे एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसाठी ८०० जागा नव्याने वाढणार आ...

Continue reading

आता मुंबई-पुणे मार्गावर प्रवाशांच्या सेवेसाठी ‘शिवनेरी सुंदरी’

महाराष्ट्रात हिल्यांदाच बसमध्ये प्रवाशांची मदत करण्यासाठी महिला मदतनीस नेमली जाणार आहे. मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी ...

Continue reading

नारायण राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

‘वर्षा’वर खलबतं सुरु! आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. यंदाची विधानसभा निवडणूक महायुती विरु...

Continue reading

समृद्धी महामार्गावरील अपघात घटले!

मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गावरील अपघातामुळे चिंता व्यक्त केली जात होती. राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वात मोठ्या एक्सप्रेस हायवेवरील अपघाताने आरटीओने या महामार्गा...

Continue reading

महाराष्ट्रात देशी गायींच्या संख्येत २० टक्के घट

राज्यात देशी गायींच्या संख्येत घसरण झाल्याने त्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने आज काही उपाययोजना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार राज्यात देशी गायींना राज्यमाता गोमातेचा दर...

Continue reading

अहिल्यानगरमध्ये होणार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे राष्ट्रीय स्मारक

अहिल्यानगर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या निर्णयाचे ज्येष्ठ नेते शाळीग्राम होड...

Continue reading

जम्मू-कश्मीर निवडणूक : उधमपूरमध्ये सर्वात जास्त मतदान

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात मंगळवारी पहिल्या चार तासांत २८.१२ टक्के मतदान झाले. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीवरून ही माहिती मिळ...

Continue reading

उद्धव ठाकरेंचा जनाधार संपला आहे – देवेंद्र फडणवीस

उद्धव ठाकरेंचा जनाधार संपला आहे अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबईत अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजपा पदाधिकारी मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी ...

Continue reading

त्रिपुरामध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत

सुविधा पूर्ववत करण्यासाठी राज्य सरकारकडून 25 कोटींची तरतूद त्रिपुरा राज्याला पुराचा फटका बसला आहे. विनाशकारी पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. यामध्ये नागरिकांचे मोठ...

Continue reading