भिवंडीमध्ये यूपी एटीएसची मोठी कारवाई
भिवंडी : उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (यूपी एटीएस) शनिवारी उशिरापर्यंत भिवंडी शहरात धडक कारवाई करत तिघा तरुणांना अटक केली. या तिघांवर सं...
त्र्यंबकेश्वरमध्ये साधू-महंतांच्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी नगरपरिषद अॅक्शन मोडवर आली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली ...
मुंबई: मुख्यमंत्री “माझी लाडकी बहिण” योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आदिती तटकरे यांनी महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. तटकरे म्हणाल्या की, योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया त्वर...
माजी आमदार सदा सरवणकर यांनी “आमदार नसतानाही २० कोटी रुपयांचा निधी मिळाला” असा दावा केल्यानंतर महाराष्ट्र राजकारणात खळबळ उडाली आहे. या विधानावर शिवसेना (ठाकरे गट) नेत्यांनी जोरदार ट...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ५ वाजता देशवासियांशी थेट संवाद साधणार आहेत. या संबोधनात २२ सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या जीएसटी सुधारणा, ज्याला सरकार ‘जीएसटी 2.0’ म्हणत आहे, ...
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! शहराला पाणीपुरवठा करणारी सात धरणे आता ९९% किंवा त्याहून अधिक भरली आहेत, ज्यामुळे जून २०२६ पर्यंत मुंबईकरांची पाण्याची गरज पूर्ण होईल.
मुंबईला सात धरणा...
महाराष्ट्र : गेल्या काही दिवसांपासून राज्यावर पावसाचे जोरदार संकट पाहायला मिळत आहे. राज्यातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली असून धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. भारतीय हवामान विभागा...
त्र्यंबकेश्वर : नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांवर गंभीर मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. स्वामी समर्थ केंद्राजवळील कमानीजवळ गाड्यांच्या प्रवेशाची प...
किनगांव राजा : नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नसण्याची ग्वाही केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री तथा खासदार प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांना दिली आहे. सिंदखेड राजा प...
34 जिल्हा परिषदांना निर्देश
मुंबई: राज्याचे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे बऱ्याच दिवसांनंतर पुन्हा ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आ...