सांगली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) २८ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित केली जाणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यां...
नागपूर : सोनसाखळी चोरट्यास 36 तासात अटक ,150 सीसीटीव्ही तपासून केली आरोपीला अटक झाली आहे .नागपूरच्या धंतोली परिसरातील इंद्र सरिता अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या लता झंवर ही 72 वर्षीय ...
मुंबई-ठाणे प्रवाशांचे अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण होत आहे. ठाण्याहून थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) मेट्रो प्रवास लवकरच सुरू होणार आहे. सोमवारी (22 सप्टेंबर) मुख्यमंत्री द...
पुणे : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) ने भाविकांसाठी विशेष पर्यटन बससेवा सुरू केली आहे. पुणे, पिंपरी-...
श्रीलंकेत झालेल्या भीषण केबल कार अपघातात वर्ध्याच्या तळेगाव मानव विकास साधना आश्रमचे बौद्ध भिक्षु प्रफुल्ल वाकदरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एक वर्षाच्या धम्म विनय साधनेसाठी ग...
पुण्यातील ससून रुग्णालयात मनोरुग्णाचा आत्महत्येचा प्रकार समोर आला आहे. 11 व्या मजल्यावरून उडी मारून तरुणाने आपले आयुष्य संपवलं.मिळालेल्या माहितीनुसार, 20 दिवसांपूर्वी, 5 सप्टेंबर र...
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया टुडे कॉन्क्लेवमध्ये Gen-Z च्या प्रश्नावर स्पष्ट मत मांडले; राहुल गांधींच्या आवाहनावर टीका केली आणि राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्...
मुंबईतील अंधेरीत घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने सर्वत्र धक्का दिला आहे. सततच्या छळाला कंटाळून 23 वर्षीय चेतन भत्रे यांनी आजोबा, वडील आणि काकांवर हल्ला केला. यामध्ये वडील मनोज (57) आण...
टाटा मोटर्सवर आतापर्यंतचा सर्वात मोठा सायबर हल्ला झाला असून कंपनीला तब्बल 21 हजार कोटींचं आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे. या हल्ल्याचा थेट परिणाम कंपनीच्या सब्सिडियरी **जॅग्युअर ...
दिल्लीतील श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कॉलेजमध्ये धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या संस्थेचे संचालक चैतन्यानंद स्वामी, जे आदराने स्वामीजी म्हणून ओळखले जातात, यांच्यावर एकूण...