[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
गँगस्टर

गँगस्टर नन्नू शहाच्या पावलावर पुतण्याचे पाऊल

सस्पेन्स फुल अपडेट : गँगस्टर नन्नू शहाच्या पावलावर पुतण्याचे पाऊल – कल्याणमध्ये खंडणी सत्र सुरू होणार? कल्याण – मटका किंग मुनियाच्या हत्या प्रकरणानंतर गोरखधंद्याचा वारसदार कोण? लो...

Continue reading

उर्दू शिक्षक

उर्दू शिक्षक आणि व्यापारी मित्राची एटीएसने केली चौकशी

नागपूर: पाकिस्तानसोबत व्हॉट्सॲप संबंधीत नागपूर – दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शनिवारी पहाटे जुनी कामठी भागातील एका उर्दू शिक्षकासह दोन व्यक्तींना ताब्यात घेतले. पाकिस्तानमधील जिह...

Continue reading

महाराष्ट्र शासनावर जोरदार आरोप

बीड जिल्ह्यातील तिसरी आत्महत्या

बीड, – बीड जिल्ह्यातील गंभीर सामाजिक संकटाची छाया वाढत आहे. तिसऱ्या आत्महत्येच्या घटनेनंतर महाराष्ट्र सरकारवर मोठा आरोप केला जात आहे. समाजसेवक आणि कार्यकर्ते लक्ष्मण हाके यांनी राज...

Continue reading

इथेनॉल पेट्रोल विवादावर चोख प्रत्युत्तर

“माझ्या बुद्धीची किंमत महिन्याला 200 कोटी!

मुंबई,  – गेल्या काही दिवसांपासून भारतात इथेनॉल मिश्रित पेट्रोल (E20 Petrol) वर चर्चा जोरात सुरू आहे. केंद्र सरकारने देशातील सर्व पेट्रोल पंपांवर इथेनॉल ब्लेंड फ्यूल विक्री अनिवार्...

Continue reading

एल्फिन्स्टन पूल बंद

BESTच्या बस मार्गात मोठे बदल

मुंबई, – मुंबईतील ऐतिहासिक आणि महत्त्वाचा एल्फिन्स्टन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) या पूलला पाडून त्याच्या जागी नवीन ‘डब...

Continue reading

शेतकऱ्यांचे आर्थिक संकट वाढले

शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली

हिंगोली – हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी ढगफुटीसारखा मुसळधार पाऊस झाला आहे. या अतिवृष्टीमुळे बोरी सावंत, माटेगाव, करंजाळा इत्यादी गावांच्या शिवारातील शेतजमिन ...

Continue reading

गरम सिंदूर थंड झाला का?

सिंदूरच्या डब्या, तिरंगा आणि होम हवन!

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा आणि पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर देशभर तीव्र विरोध सुरू आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध शिवसेना, म...

Continue reading

शेतकऱ्यांसाठी आदर्श पाऊल

डिजिटल रेकॉर्डमुळे मिळणार अनेक फायदे

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची आणि आनंददायी बातमी समोर आली आहे. ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते’ योजना कार्यान्वित केल्यावर आता राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. ग्रामी...

Continue reading

भिवंडी ते नवी मुंबई महामानवंदना रॅली

नवी मुंबई विमानतळाचे नामकरण

नवी मुंबई – नव्या मुंबई विमानतळाचे उद्घाटन २९ सप्टेंबर रोजी होणार असताना, त्याचे नाव समाजसेविका दीपा पाटील यांच्या नावावर ठेवण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी भिवंड...

Continue reading

अंधारात फेविक्विकचा सैतानपणा

8 विद्यार्थ्यांवर गंभीर परिणाम, मुख्याध्यापक निलंबित

ओडिसा, कंधमाल: एका शाळेच्या वसतीगृहात धक्कादायक घटना घडली आहे. फिरिंगिया तालुक्यातील सेबाश्रम शाळेत एका विद्यार्थ्याने रात्री इतर आठ विद्यार्थ्यांच्या डोळ्यात फेविक्विक टाकल्याचे स...

Continue reading