पुण्यातील ससून रुग्णालयात मनोरुग्णाचा आत्महत्येचा प्रकार समोर आला आहे. 11 व्या मजल्यावरून उडी मारून तरुणाने आपले आयुष्य संपवलं.मिळालेल्या माहितीनुसार, 20 दिवसांपूर्वी, 5 सप्टेंबर र...
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया टुडे कॉन्क्लेवमध्ये Gen-Z च्या प्रश्नावर स्पष्ट मत मांडले; राहुल गांधींच्या आवाहनावर टीका केली आणि राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्...
मुंबईतील अंधेरीत घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने सर्वत्र धक्का दिला आहे. सततच्या छळाला कंटाळून 23 वर्षीय चेतन भत्रे यांनी आजोबा, वडील आणि काकांवर हल्ला केला. यामध्ये वडील मनोज (57) आण...
टाटा मोटर्सवर आतापर्यंतचा सर्वात मोठा सायबर हल्ला झाला असून कंपनीला तब्बल 21 हजार कोटींचं आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे. या हल्ल्याचा थेट परिणाम कंपनीच्या सब्सिडियरी **जॅग्युअर ...
दिल्लीतील श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कॉलेजमध्ये धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या संस्थेचे संचालक चैतन्यानंद स्वामी, जे आदराने स्वामीजी म्हणून ओळखले जातात, यांच्यावर एकूण...
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करताना शेतकऱ्यांच्या संकटावर भाष्य केले. “संकट मोठ आहे. शेतकऱ्याचं पशूधन, घर, पीक सर्व नष्ट झाले आहे. अश्रू पुसण्याच...
राज्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पिकांचे, घरांचे आणि धान्याचे मोठं नुकसान झाल्याने शेतकरी ओला दुष्काळ जाही...
मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेकांना स्थलांतर करावे लागले आहे. या महापुरात शेताची पिकं नष्ट झाली आहेत, जनावरांचा...
खामगाव : सजनपुरी नाक्यावर हॉटेल जुगनू मध्ये प्रेमी युगलाचा संशयास्पद मृत्यू, खून की आत्महत्या?खामगाव (प्रतिनिधी) : खामगाव शहरातील सजनपुरी नाक्यावर असलेल्या हॉटेल जुगनू येथे एक...
सोलापूर – जिल्ह्यातील बार्शी, माढा आणि मोहोळ तालुक्यात मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला असून, अनेक गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. घरं आणि शेती पाण्याखाली गेली आहेत, तर...