मुंबईत पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शहरात आणि उपनगरात सकाळपासूनच रिमझिम पावसानंतर मुसळधार सरींनी हजेरी लावली असून, रस्त्यांवर आणि रेल्वे मार्गांवर त्याचा परिणाम दिस...
यवतमाळ: एकात्म मानव दर्शनाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या अंत्योदय विचारांपासून प्रेरणा घेऊन कार्यरत दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या दीनदयाल जयंती कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच...
जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून, चाळीसगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. डोंगरी आणि तितुर या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्या...
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढत आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यातील नागरिकांना धोक्याची सूचना दिली असून पुढील 48 तास अत्यंत सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता असल...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यंदाच्या विजयादशमी उत्सवासाठी देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई, कमलाताई गवई यांना प्रमुख पाहुण्या म्हणून निमंत्रण दिले आहे. संघाच्या अमरावती शाखेतर...
महाराष्ट्रात पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढत चाललाय. भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, जालना, रायगड आणि पुणे घाट माथ्यावर रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच पुणे जिल्ह्यासाठी येलो ...
दिल्ली पोलिसांनी मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणात बाबा चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थ सारथी यांना आग्रातून अटक केली आहे. दक्षिण दिल्लीतील एका शैक्षणिक संस्थेशी संबंधित या स्वामीवर विद...
कल्याण शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला शहाड उड्डाण पूल दुरुस्ती आणि मजबुतीकरणाच्या कामासाठी 28 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत पूर्णपणे बंद राहणार आहे.राष्...
डोंबिवली (ठाणे) : प्रेमप्रकरणात अपयश आलेल्या एका तरुणाने धक्कादायक पाऊल उचलले. डोंबिवली पश्चिम भागातील सुदामा इमारतीत 11व्या मजल्यावरून उडी मारून ऋषिकेश परब (वय अंदाजे २०) याने आपल...
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य महिला आयोगाने सर्व राजकीय पक्षांना आणि उमेदवारांना स्पष्ट इशारा दिला आहे. “प्रचारादरम्यान महिला उमेदवारांवर किंवा कोणत्याही महिलेव...