महाराष्ट्रमध्ये मागील दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतीला मोठं नुकसान झाले असून सरकारकडून पंचनामे सुरू आहेत. राज्यातील अनेक भागात अजूनही अतिवृष...
रायपूर, छत्तीसगढ: एक खळबळजनक घटना रायपूरमध्ये समोर आली आहे, जिथे एका अल्पवयीन मुलीने आपल्या प्रेमीवर लॉजवर हल्ला करून त्याचा गळा घालून हत्या केली. मृत युवकाचे नाव मोहम्मद सद्दाम अस...
मुंबईत दसरा मेळाव्यामुळे रस्ते बंद! 2 ऑक्टोबरला प्रवासापूर्वी पर्यायी मार्ग तपासा” मुंबईकरांनो, 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमी अर्थात दसरा असल्याने शहरातील वाहतूक मोठ्या बदलांना सामोरे ज...
कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात जोरदार पावसाची हजेरी आहे. काही भागात अतिवृष्टीमुळे नागरिकांची घरे पाण्यात गेलेली आहेत आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र ...
राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू केलेली महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या ग्रामीण भागातील महिला लाभार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ई-केवायसी (e-KYC) ...
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील विदर्भ, खानदेश आणि मराठवाड्यात जनजीवन विस्कळीत झालं आहे. जळगाव जिल्ह्यात तर गेल्या 20 वर्षांतील विक्रमी पावसाची नो...
मुंबई : आशिया कप २०२५ मधील भारत आणि पाकिस्तानमधील अंतिम सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग महाराष्ट्रातील PVR सिनेमागृहांमध्ये होणार नाही, अशी माहिती PVRने स्पष्ट केली आहे. हा निर्णय ठाक...
गोंदिया : जिल्ह्यात मानवी जीवितहानी करणाऱ्या प्राण्यांच्या हल्ल्यांच्या घटना सातत्याने घडत आहेत. नुकत्याच पाच वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याच्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच, देवरी तालु...
मुंबई मेट्रो मार्ग – ३ (कुलाबा-वांद्र-सीप्झ) हा शहरातील सर्वात वर्दळीच्या भागातून जाणारा भूयारी कॉरिडॉर असून, या मेट्रोच्या सुरुवातीने प्रवाशांना वेळ आणि सुविधा यामध्ये मोठा फायदा ...
हम्बर्टो वादळाने अमेरिकेत धोकादायक परिस्थिती निर्माण केली, तर इमेल्डा वादळही वाटेत; भारतासाठी काही धोका नाही. सध्या एका वादळाचा धोका संपलेला नसताना, दुसरे वादळही समुद्रकिनाऱ्याच्या...